उबाठा पहिल्यांदा बसणार मुंबईत विरोधी पक्षात

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून त्यामध्ये मागील २५ वर्षांपासून सत्तेत असलेल्या उबाठाला आजवर सर्वांधिक कमी जागा मिळाल्या आहेत. या निवडणुकीत उबाठाचे सुमारे ५७ नगरसेवक न निवडून आले असून ही संख्या आजवरची सर्वांत कमी आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेत उबाठा शिवसेना प्रथमच विरोधी पक्षात बसलेला पहायला मिळणार आहे.


मुंबई महापालिकेच्या सन २०२५च्या निवडणुकीत उबाठा पक्षाचे नगरसेवक निवडून आले आहेत. या निवडणुकीत उबाठा पक्षाने १३७ जागी आपले उमेदवार दिले होते. या निवडणुकीत उबाठाचे ५७ नगरसेवक निवडून आले आहेत. यापूर्वी झालेल्या सन २०१७च्या निवडणुकीत शिवसेनेने भाजपासोबत युती तोडून प्रथमच स्वबळावर निवडणूक लढवली होती. त्यामध्ये ८२ नगरसेवक निवडून आले होते. परंतु यावेळी शिवसेनेचे दोन तुकडे झाल्यानंतर मूळ शिवसेना ठाकरेंचीच म्हणणाऱ्या उबाठाला मुंबईत पुन्हा आपले यश मिळवता आलेले नाही. त्यामुळे प्रथमच त्यांचा आकडा कमीवर आला आहे.


यापूर्वी २०१२मध्ये शिवसेनेचे ७५ नगरसेवक निवडून आले होते. तर त्यापूर्वी २००७मध्ये ८४ नगरसेवक निवडून आले होते. त्यामुळे मागील निवडणुकीतील उबाठा शिवसेनेच्या नगरसेवकांची संख्या पाहता प्रथमच त्यांचे प्रथमच नगरसेवक कमी आले आहे. त्यामुळे मागील १९९७ पासून सलग सत्तेवर असणाऱ्या उबाठाला आता प्रथमच विरोधी पक्षात बसवण्याची वेळ आली आहे.



उबाठाची मागील चार निवडणुकीतील आकडेवारी


सन २०२६ : सुमारे ६५ नगरसेवक


सन २०१७ : ८२ नगरसेवक


सन २०१२ : ७५ नगरसेवक


सन २००७ : ८४ नगरसेवक


सन २००२ : ९० नगरसेवक


सन १९९७ : ९६ नगरसेवक

Comments
Add Comment

अजित पवारांचे विमान लँड करण्याचा निर्णय वैमानिकाचा, की कोणी ‘कमांड’ दिली?

 तपासात नवा ट्वीस्ट; दृष्यमानता कमी असतानाही परवानगी कशी मिळाली, या दिशेने तपास सुरू मुंबई : राज्याचे दिवंगत

Mumbai Local : पहिला बुरखा परिधान करून महिलांच्या डब्यात प्रवेश, नंतर अनेकींना घाणेरडा स्पर्श अन् संशय येताच चालत्या ट्रेनमधून पसार!

मुंबई : मध्य रेल्वेच्या लोकल ट्रेनमध्ये महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर झाला आहे. एका धावत्या

काँग्रेसच्या तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे देशाचे विभाजन

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल; गडचिरोलीत सात नक्षलवाद्यांचा खात्मा मुंबई : “काँग्रेसच्या

Pune: दहावी-बारावी परीक्षेआधी पुणे प्रशासन ॲक्शन मोडवर; नियमांचे पालन न केल्यास होणार कडक कारवाई

पुणे: पुढील काही दिवसांमध्ये राज्यात सर्वत्र परीक्षांचे वारे वाहू लागणार आहेत. बारावीच्या परीक्षा १०

वांद्रे (पश्चिम) येथे ९०० मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीला गळती, येत्या १० फेब्रुवारी २०२६ रोजी दुरुस्तीचे काम घेणार हाती

मुंबई :  एच पश्चिम विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा राहणार बंद; काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा पाली हिल

खेळाडूंना ५ टक्के आरक्षणाचा लाभ जलदगतीने मिळण्यासाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञान वापरण्यास मान्यता

मुंबई : गुणवत्ताधारक शासकीय व निमशासकीय सेवेमधील ५ टक्के आरक्षणाचा लाभ खेळाडूंना पारदर्शक, जलद व त्रुटीमुक्त