पुण्यात IT इंजिनिअरने वॅाशरुम मध्ये जाऊन घेतला गळफास.. सिक्युरिटी गार्ड आतलं दृश्य पाहून हादरला

पुणे : कामाचा त्रास व आर्थिक स्थिती खराब असल्यामुळे बहुतांश जणांच्या आत्महत्या केल्याच्या घटना दिवसेंदिवस समोर येत असतात. तसंच काही पुण्यामध्येही घडलं आहे.पुण्यामधील हिंजवडी येथील आयटी पार्कमध्ये आर्थिक परिस्थिती व्यवस्थित नसल्यामुळे एका तरुण ट्रेनिंग आयटी इंजिनिअरने केल्याचे सांगितले आहे.. सुजय विनोद ओसवाल (वय २४) असं मृत तरुणाचं नाव आहे



नक्की घडलं काय ?


पुण्यात तरुणाची आत्महत्या करण्याची घटना उघडकीस झाले आहे. हा तरुण पुण्यातील हिंजवडी येथील आयटी पार्क मध्ये नाईट शिफ्टवर कार्यरत होता.तो कामादरम्यान वॅाशरुमला गेला अ्न मोबाईलच्या चार्जर केबलच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली.. मात्र बराच वेळ परत न आल्याने संशय निर्माण झाला त्यादरम्यान गार्ड फेरफटका मारत असताना वॅाशरुम मध्ये सुजयने आत्महत्या केल्याच पाहिलं..


आत्महत्येपूर्वी त्याने कोणतीही सुसाईड नोट लिहिलेली नाही. तपासामध्ये हे समोर आले आहे की सुजयला आर्थिक अडचणी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे...ऑनलाईन सट्टा आणि बेंटीगमुळे त्याच्यावर भरपूर प्रमाणात कर्ज असल्याचे ही समोर आले आहे याच मानसिक तणावातून त्यानं हे टोकाचं पाऊल उचलल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. आत्महत्येपूर्वी त्याने कोणतीही सुसाईड नोट लिहिलेली नाही. मात्र, आर्थिक अडचणींमुळे आपण आत्महत्या करत असल्याचा मेसेज त्याने कुटुंबियांना पाठवला होता, अशी माहिती हिंजवडी पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Comments
Add Comment

Mumbai-Goa National Highway : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; पाच जण गंभीर

Mumbai-Goa National Highway accident : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर भरणेनाका येथे शनिवारी सकाळी भीषण अपघाताची घटना घडली आहे. या

Eknath Shinde : मोदींचा करिष्मा अन् अमित शहांची चाणक्यनीती यशस्वी

पश्चिम बंगालमध्ये जनतेने विकासाला दिला कौल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सुवेंदू अधिकारी यांचे

SSC Result 2026 Marathi : दहावीच्या निकालातील धक्कादायक वास्तव : 'मायमराठी'तच राज्यातील ८० हजारांहून अधिक विद्यार्थी नापास!

एका बाजूला महाराष्ट्रात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा सक्तीची करण्यावरून राजकीय आणि सामाजिक पातळीवर

Satara Accident : नवा संसार थाटण्यापूर्वीच काळाचा घाला; ट्रक ५० फूट दरीत कोसळून चिमुकल्यासह चौघांचा करुण अंत

सातारा : सातारा जिल्ह्यातील कासरतळे (Kaasratale) परिसरात एका अत्यंत हृदयद्रावक आणि भीषण अपघाताची नोंद झाली आहे. येथे

नाशिकच्या ‘कॉर्पोरेट जिहाद’नंतर राज्य सरकार अलर्ट मोडवर

‘पॉश’ कायद्याची अंमलबजावणी अनिवार्य; कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेसाठी कठोर पावले मुंबई : नाशिक येथील

Defamation on social media :सोशल मीडियावर बदनामी करणे महागात पडणार, कायद्यात बदल करण्यासाठी राज्य सरकारकडून उच्चस्तरीय समितीची स्थापना

मुंबई : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा (Social media platforms) वापर करून पुराव्यांविना केली जाणारी बदनामी (Defamation) आणि त्यातून