पुण्यात IT इंजिनिअरने वॅाशरुम मध्ये जाऊन घेतला गळफास.. सिक्युरिटी गार्ड आतलं दृश्य पाहून हादरला

पुणे : कामाचा त्रास व आर्थिक स्थिती खराब असल्यामुळे बहुतांश जणांच्या आत्महत्या केल्याच्या घटना दिवसेंदिवस समोर येत असतात. तसंच काही पुण्यामध्येही घडलं आहे.पुण्यामधील हिंजवडी येथील आयटी पार्कमध्ये आर्थिक परिस्थिती व्यवस्थित नसल्यामुळे एका तरुण ट्रेनिंग आयटी इंजिनिअरने केल्याचे सांगितले आहे.. सुजय विनोद ओसवाल (वय २४) असं मृत तरुणाचं नाव आहे



नक्की घडलं काय ?


पुण्यात तरुणाची आत्महत्या करण्याची घटना उघडकीस झाले आहे. हा तरुण पुण्यातील हिंजवडी येथील आयटी पार्क मध्ये नाईट शिफ्टवर कार्यरत होता.तो कामादरम्यान वॅाशरुमला गेला अ्न मोबाईलच्या चार्जर केबलच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली.. मात्र बराच वेळ परत न आल्याने संशय निर्माण झाला त्यादरम्यान गार्ड फेरफटका मारत असताना वॅाशरुम मध्ये सुजयने आत्महत्या केल्याच पाहिलं..


आत्महत्येपूर्वी त्याने कोणतीही सुसाईड नोट लिहिलेली नाही. तपासामध्ये हे समोर आले आहे की सुजयला आर्थिक अडचणी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे...ऑनलाईन सट्टा आणि बेंटीगमुळे त्याच्यावर भरपूर प्रमाणात कर्ज असल्याचे ही समोर आले आहे याच मानसिक तणावातून त्यानं हे टोकाचं पाऊल उचलल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. आत्महत्येपूर्वी त्याने कोणतीही सुसाईड नोट लिहिलेली नाही. मात्र, आर्थिक अडचणींमुळे आपण आत्महत्या करत असल्याचा मेसेज त्याने कुटुंबियांना पाठवला होता, अशी माहिती हिंजवडी पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Comments
Add Comment

मगरपट्ट्याच्या मागील बाजूस कॅनल फुटल्याने रस्त्यावर पाणीच पाणी

पुणे : मगरपट्टा सोसायटीच्या मागील बाजूस असलेल्या कालव्याला भगदाड पडल्याने मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर पडत असून

पुणे - मुंढव्यातील पासपोर्ट कार्यालय पाषाणला स्थलांतरित होणार

पुणे : परराष्ट्र मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेले मुंढवा येथील पासपोर्ट सेवा केंद्र (पीएसके) आता कायमस्वरूपी

सोलापूर महापालिका व जिल्हा परिषदेवर भाजपचा दबदबा - विरोधी पक्षनेत्याशिवायच कारभार सुरू

सोलापूर : सोलापूर महापालिकेत १०२ पैकी ८७ जागा भाजपने जिंकल्या असून, आठ जागा मिळविलेला एमआयएम दुसऱ्या क्रमांकावर

Ashok Kharat Case: दोन महिने आधी प्रकरण बाहेर, मात्र खरातला वाचण्यासाठी कुणी ताकद लावली?

नाशिक: लैंगिक शोषण प्रकरणात नाशिक पोलिसांनी अटक केल्यानंतर आता खरातचे विकृत कारनामे समोर येऊ लागले आहेत. अशोक

Weather Update: महाराष्ट्रात २४ तासात हवानमान बदलणार, पश्चिम महाराष्ट्रात गारपीट तर ५ जिल्ह्यांत हिटवेवटचा इशारा

मुंबई: मार्च महिन्याच्या सुरुवातीला उकाडा प्रचंड वाढला होता. मात्र त्यानंतर तुफान गारपीट झाली. हीच गारपीट आता

मराठमोळा शिव ठाकरे ठरला 'द ५० इंडिया' शोचा विजेता

मुंबई: मराठी अभिनेता शिव ठाकरे याने 'द ५० इंडिया' शोच्या विजेतेपदाचा मान मिळवला आहे. त्याने 'द ५० इंडिया' ट्रॉफी आणि