राष्ट्रीय समाज पक्षाची मुंबईसाठीची पहिली यादी जाहीर


मुंबई : राष्ट्रीय समाज पक्षाने मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या यादीत सहा उमेदवारांचा समावेश आहे. याआधी मुंबई मनपासाठी भारतीय जनता पार्टीने १०५ तर उबाठाने ४२ उमेदवारांना एबी फॉर्म दिले आहेत. या व्यतिरिक्त मुंबई मनपासाठी काँग्रेसने ८७, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने सात, राष्ट्रवादी काँग्रेसने ३७, समाजवादी पक्षाने २१, आम आदमी पार्टीने ५१ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.



राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार मुंबई महापालिकेसाठी १५ जानेवारी रोजी मतदान आणि १६ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ३० डिसेंबर पर्यंतचा कालावधी आहे. अतिशय कमी वेळ उरला असताना विविध पक्षांच्या उमेदवारांच्या याद्या जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार मंगळवार ३० डिसेंबर रोजी कार्यालयीन वेळेत उमेदवारांना अर्ज दाखल करता येतील.


राष्ट्रीय समाज पक्षाच्या उमेदवारांची पहिली यादी




  1. वॉर्ड ४० - आदित्य यादव

  2. वॉर्ड १०६ - संजय घरत

  3. वॉर्ड १०९ - सविता संतोष उत्तेकर

  4. वॉर्ड १३३ - प्रतिक्षा जाधव

  5. वॉर्ड १४२ - वनिता राजेंद्र नन्नावरे

  6. वॉर्ड २२६ - तुषार प्रभाकर आंब्रेकर


Comments
Add Comment

सफाईच्या कामांचे ऑडिट करण्यासाठी आयआयटी मुंबईची मदत घेणार

मुंबई: मुंबईतील नालेसफाईच्या कामाला लवकरच सुरुवात होणार असून ज्याठिकाणी मिठी नदीच्या कामासाठी नव्याने निविदा

महापालिका शालेय वस्तूंच्या खरेदीसाठी आता जेम पोर्टलवरून निविदा

मुंबई: मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये वितरीत केल्या जाणाऱ्या २७ शालेय वस्तूंची खरेदीची प्रक्रिया रद्द करून

महालक्ष्मी येथे लहान प्राणी, पक्ष्यांच्या मृतदेहांवर अंत्यविधीची सुविधा; लहान पाळीव प्राण्यांचे रुग्णालय लवकरच होणार सुरू

मुंबई: मुंबई महानगरपालिका आणि टाटा ट्रस्ट संचालित लहान प्राण्यांच्या रुग्णालयात लहान प्राणी व पक्ष्यांच्या

आरोग्य समितीच्या अध्यक्षपदी हरिष भांदिर्गे, बाजार - उद्यान समिती अध्यक्षपदी हेतल गाला

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य समिती आणि बाजार व उद्यान समिती अध्यक्ष तसेच उपाध्यक्ष

दिव्यांगांना शिक्षण, कौशल्य व रोजगाराच्या संधी देत मुख्य प्रवाहात आणण्यावर भर; दिव्यांग कल्याण विभाग आता दिव्यांग सक्षमीकरण विभाग नावाने ओळखला जाणार

मुंबई: राज्यातील दिव्यांग व्यक्तींच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेत

प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा २२ वा हप्ता वितरित

मुंबई: सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य देत असून किसान सन्मान निधी योजना शेतकऱ्यांना आर्थिक