श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय


विशाखापट्टणम : भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दोन सामने जिंकत भारताने मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. अर्धशतकवीर शफाली वर्मा सामनावीर झाली.





मालिकेतील पहिले दोन्ही सामने विशाखापट्टणम येथे झाले. पहिल्या सामन्यात भारताने आठ विकेट राखून विजय मिळवला. तर दुसऱ्या सामन्यात भारताने सात विकेट राखून विजय मिळवला. श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात नाणेफेक जिंकून भारताने गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेने वीस षटकांत नऊ बाद १२८ धावा केल्या तर भारताने ११.५ षटकांत तीन बाद १२९ धावा केल्या.


श्रीलंकेकडून विश्मी गुणरत्नेने एक, चामरी अथापथ्थुने ३१, हसिनी परेराने २२, हर्षिता समरविक्रमने (धावचीत) ३३, कविशा दिलहारीने १४, नीलक्षीका सिल्वाने दोन, कौशानी नुथ्यांगनाने (धावचीत) ११, शशिनी गिम्हणीने शून्य, काव्या कविंदीने (धावचीत) एक, मल्की मदाराने एक धावांचे योगदान दिले. भारताकडून श्री चरणी आणि वैष्णवी शर्माने प्रत्येक दोन तर स्नेह राणा आणि क्रांती गौडने प्रत्येकी एक विकेट घेतली.





धावांचा पाठलाग करणाऱ्या भारताकडून स्मृती मंधानाने १४, शफाली वर्माने नाबाद ६९, जेमिमा रॉड्रिग्जने २६, हरमनप्रीत कौरने १०, रिचा घोषने नाबाद एक धावांचे योगदान दिले. श्रीलंकेकडून कविशा दिलहारी, मल्की मदारा आणि काव्या कविंदी यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.


Comments
Add Comment

युवा भारत सहाव्यांदा विश्वविजेता, अंतिम सामन्यात इंग्लंडवर 'वैभव'शाली विजय

हरारेत तिरंगा डौलाने फडकला हरारे  : आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या १९ वर्षांखालील भारतीय क्रिकेट

टी-२० विश्वचषकाचा शनिवारपासून रणसंग्राम, भारतासमोर अमेरिकेचे कडवे आव्हान

मुंबई : टी-२० विश्वचषकाचा बिगुल वाजला असून, गतविजेता भारतीय संघ शनिवारी घरच्या मैदानावर म्हणजेच वानखेडे

हरारेत सूर्यवंशीचा शतकी 'तांडव', कर्णधार आयुष म्हात्रेची भक्कम साथ

हरारे : १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या महाअंतिम सामन्यात भारतीय युवा संघाने इंग्लंडविरुद्ध धावांचा पाऊस

शनिवारपासून सुरू होणार टी२० क्रिकेटचा थरार

मुंबई : पुरुषांचा आयसीसी टी ट्वेंटी विश्वचषक शनिवार ७ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होत आहे. या विश्वचषकाचा अंतिम

१९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात वैभवची वादळी खेळी; फक्त ३० चेंडू आणि ....

मुंबई : सर्वत्र सध्या चर्चा सुरु आहे ती फक्त आणि फक्त १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्याची आणि

WPL 2026 Final: स्मृती मनधानाच्या आरसीबीची विजयी घोडदौड सुरूच; दुसऱ्यांदा पटकावलं WPL चं जेतेपद

वडोदरा: चार आठवड्यांच्या लढतीनंतर, महिला प्रीमियर लीग २०२६ चा गुरुवार ५ फेब्रुवारी रोजी वडोदरा येथील बीसीए