शिवसेना-भाजप युतीची एकहाती सत्ता

चंद्रकांत चौधरी नगराध्यक्ष पदावर विजयी


माथेरान : सात वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पार पडलेल्या माथेरान नगर परिषद निवडणुकीच्या निकालाने शहरात आनंद उत्सव सुरू झाला. मतमोजणीची प्रक्रिया सुरू असताना प्रत्येक टप्प्यात चुरस जाणवत होती. एकूण मतदान ३४४५ इतके पार पडले. नगराध्यक्ष पदाच्या लढतीत शिवसेना शिंदे गटाचे चंद्रकांत चौधरी यांना २२५७ मते मिळाली. १०६९ मतांनी विजय मिळवत नगराध्यक्षपद पटकावले. प्रतिस्पर्धी शिवराष्ट्र पॅनेलचे उमेदवार अजय सावंत यांना ११८८ मते मिळाली. यंदाची निवडणूक अत्यंत महत्त्वाची ठरली. कारण ही निवडणूक शिवसेना-भाजप युतीचे आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वाखाली लढविण्यात आली होती. दुसरीकडे सुधाकर घारे आणि सुनील तटकरे यांनी शिवराष्ट्र पॅनल उभे करून मोठे राजकीय आव्हान उभे केले होते.


या दोन्ही पॅनेलमध्ये चुरस पाहायला मिळाल्याने संपूर्ण तालुक्याचे लक्ष या निवडणुकीकडे वेधले गेले होते. तथापि, निकालाने सर्व तर्कवितर्कांना पूर्णविराम देत शिवसेना–भाजप युतीने नगरपरिषदेत एकहाती सत्ता मिळवली आहे. प्रभागवार ताकद आजमावत शिंदे गट व भाजपच्या उमेदवारांनी बहुतेक जागांवर बाजी मारत स्पष्ट वर्चस्व निर्माण केले.


Comments
Add Comment

Voter List Update : मतदारयादी पुनरीक्षणाला वेग; ३० जूनपासून बीएलओंची घरभेट

रायगड : भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार रायगड जिल्ह्यात 'विशेष सखोल पुनरीक्षण २०२६' (SIR) मोहीम

Raigad Ropeway: रायगडावर जाणे होणार स्वस्त! रोपवेचे तिकीट ३५० रुपयांवरून ५०-१०० रुपयांपर्यंत कमी होणार

रायगड : किल्ले रायगडावर जाणाऱ्या शिवभक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र सरकारने रायगडावर नवीन रोपवे

Eknath Shinde : रायगड किल्ल्यावरून परतताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अपघातग्रस्त बाईक स्वाराला दिला मदतीचा हात

विचारपूस करत ताफ्यातील रुग्णवाहिकेतून नजीकच्या रुग्णालयात केले दाखल रायगड : छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५३

Eknath Shinde: रायगड किल्ल्यावरील पाण्याचे दुर्भिक्ष दूर करणार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही; शिवछत्रपतींचा ३५३ वा शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा मुंबई :

Dam Water Levels : रायगड जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ

जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ नागरिकांसह शेतकऱ्यांना मोठा दिलासा अलिबाग : रायगड जिल्ह्यात मागील

RTI : माहिती अधिकार कायद्यात मोठे बदल; महाराष्ट्र शासनाचे नवे नियम लागू

रायगड : माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत अर्जदारांसाठी महाराष्ट्र शासनाने काही महत्त्वपूर्ण बदल लागू केले