नगरपरिषद आणि नगरपंचायत क्षेत्रातील आचारसंहिता संपुष्टात

मुंबई : राज्यातील २८८ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीचे निकाल २१ डिसेंबर रोजी जाहीर झाल्यानंतर, या क्षेत्रातील आचारसंहिता संपुष्टात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी याबाबत अधिकृत घोषणा केली. ४ नोव्हेंबर रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच या क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली होती.


या निवडणुकीत महायुतीने दणदणीत विजय मिळवला असून, भाजपाने सर्वाधिक १२९ नगराध्यक्ष पदे मिळवत नवा विक्रम नोंदवला आहे. मुंबईसह राज्यातील २९ महानगरपालिका क्षेत्रातील निवडणूक कार्यक्रम सुरू असल्याने, त्या भागात आचारसंहिता १६ जानेवारीपर्यंत कायम राहणार आहे. या भागात १५ जानेवारी रोजी मतदान होईल, तर १६ जानेवारीला निकाल जाहीर होणार आहेत.

Comments
Add Comment

Block : प्लॅटफॉर्म विस्तारासाठी ठाणे आणि डोंबिवलीत विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक

मुंबई : मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील अर्थात मेन लाईनवरील ठाणे येथील प्लॅटफॉर्म क्रमांक ३ आणि ४ तसेच

Women's Reservation Bill : महिला आरक्षण विधेयक नामंजूर, इतर दोन विधेयके सरकारकडून मागे

नवी दिल्ली : नारी शक्ती वंदन अधिनियम (१३१ वी घटनादुरुस्ती) आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयकांवर देशाच्या संसदेत

India : भारत रशियाकडून तेलखरेदी सुरू ठेवणार

नवी दिल्ली : मागील काही महिन्यांपासून अमेरिकेने रशियन तेल खरेदीवर भारतावर निर्बंध लादले होते भारतावरील हे

Strait of Hormuz : होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली, इस्रायल-लेबनॉन शस्त्रसंधी कालावधीसाठी इराणची घोषणा

तेहरान : इस्रायल-लेबनॉन यांच्यात शस्त्रसंधी झाल्यानंतर होर्मुझचा सामुद्रधुनी पूर्णपणे खुली करत असल्याचे

Health News : रोबोटिक शस्त्रक्रियेची सुविधा सीएसआरच्या माध्यमातून, आयुक्तांनी दिले आरोग्य विभागाला निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : एमआरआय, सीटी स्कॅन यासारख्या चाचण्यांसाठी मोठ्या आणि अवजड उपकरणांच्या वापरासाठी

Mumbai News : डोंगरीतील ९ अनधिकृत दुकानांवर महापालिकेचा हातोडा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या डोंगरी भागात पुन्हा एकदा कारवाईचा हातोडा फिरु लागला असून