वेंगुर्ले नगरपरिषद भाजपकडे; तर सावंतवाडीतही कमळच

वेंगुर्ल्याच दिलीप उर्फ राजन गिरप नगराध्यक्षपदी विजयी; भाजप १५, उबाठा ४ व १ शिवसेना

सावंतवाडीत भाजपच्या युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले १३६४ मतांनी विजयी; ११ नगरसेवक विजयी


वेंगुर्ले: वेंगुर्ले नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे दिलीप उर्फ राजन गिरप हे ४३१ मतांनी विजयी झाले आहेत. एकूण वीस नगरसेवक पदाच्या जागांपैकी १५ जागांवर भाजपाने दणदणीत विजय मिळवला. तर शिवसेनेने एक जागा मिळवत वेंगुर्ल्यात खाते खोलले आहे. शिवाय शिउबाठाने ४ जागा जिंकल्या.

दुसरीकडे सावंतवाडी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने दणदणीत विजय संपादित केला आहे. भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार श्रद्धा सावंत – भोंसले यांनी त्यांच्या निकटच्या प्रतिस्पर्धी शिवसेनेच्या उमेदवार ॲड. नीता कविटकर यांचा १३६४ मतांनी पराभव केला आहे. भारतीय जनता पार्टीचे एकूण ११ नगरसेवक विजयी झाले. तर शिवसेना ७ , काँग्रेस १ व उबाठा चा १ नगरसेवक विजयी झाला आहे.

Comments
Add Comment

Pune Girl Kidnapping Case Update: पुणे अपहरण प्रकरणात मोठी अपडेट समोर; अपहरण झालेल्या मुलीचे अन् आरोपीचे...

पुणे: पुण्याच्या भिगवण बाजारपेठेतून २१ वर्षीय तरुणीचे अपहरण झाल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर

Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवजयंतीचा 'शिस्तबद्ध' जागर; डीजे आणि लेझर लाईट्सवर प्रशासनाची कडक बंदी

छत्रपती संभाजीनगर : यावर्षी छत्रपती संभाजीनगर शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती कोणत्याही डीजे सिस्टिम

Amit Shah : गांधीनगरमध्ये घुमला शिवरायांचा जयघोष! गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण

गुजरातची राजधानी असलेल्या गांधीनगरमध्ये 'महाराष्ट्र समाज' तर्फे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी

Mumbai: महापालिकेच्या दोन अधिकाऱ्यांना प्रत्येकी ११ रुपयांचा दंड भरावा लागणार; हायकोर्टाचा निर्णय

मुंबई: अनधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश दिले असतानाही त्याची अंमलबजावणी न केल्याने उच्च न्यायालयाने दोन

Nations First Humanity Ai City : भारताची एआय झेप! बंगळुरूमध्ये साकारणार देशातील पहिली 'Humanity AI City', केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव काय म्हणाले ?

नवी दिल्ली : भारताला जागतिक 'एआय हब' बनवण्यासाठी केंद्र सरकारने कंबर कसली असून, देशातील एआय इन्फ्रास्ट्रक्चर अधिक

Rajya Sabha Election : राज्यसभेच्या ३७ जागांसाठी १६ मार्चला मतदान केंद्रीय आयोगाकडून घोषणा; महाराष्ट्रातील ७ जागांचा समावेश

मुंबई : देशातील १० राज्यांमधील राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या ३७ जागांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने बुधवारी