अंबरनाथयामध्ये सत्तासमीकरण बदलले; नगराध्यक्षपदी भाजप

अंबरनाथ : अंबरनाथ नगरपरिषदेच्या निवडणुकीत मोठा राजकीय उलटापालथ पाहायला मिळाली. राडा, गोळीबार, धमक्या आणि बोगस मतदारांच्या आरोपांमुळे चर्चेत राहिलेल्या या निवडणुकीत भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.


५९ जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत जनतेतून थेट नगराध्यक्ष निवडण्यात आला. नगराध्यक्षपदाच्या लढतीत भाजपच्या तेजश्री करंजुले पाटील यांनी निर्णायक आघाडी घेतली. १२व्या फेरीअखेर तेजश्री करंजुले यांना ५० हजार ६६८ मते मिळाली, तर शिवसेनेच्या मनीषा वाळेकर यांना ४४ हजार ६६८ मते मिळाली. भाजप उमेदवार ६ हजार मतांनी आघाडीवर राहिल्या.


नगरसेवक निवडणुकीत शिंदे गटाने २२ जागांवर विजय मिळवला असून काँग्रेसने १२ जागा, तर राष्ट्रवादीने ४ जागा जिंकल्या आहेत. या निकालामुळे अंबरनाथमधील राजकीय समीकरणे पुन्हा एकदा बदलल्याचे चित्र आहे.


शिवसेना २२ जागा विजयी


विजयी शिंदे
रेश्मा गुडेकर
⁠राहुल सोमेश्वर
निखिल चौधरी
ज्योत्सना भोईर
कुणाल भोईर
अपर्णा भोईर
पल्लवी लकडे
विकास सोमेश्वर
स्वप्निल बागुल
पुरुषोत्तम उगले
संदीप भराडे
कल्पना गोरे
रोहिणी भोईर
संदीप तेलंगे
अजय मोहिरीकर
सचिन मंचेकर
रेश्मा सुर्वे
सुनिता बागुल
रवींद्र करंजुले
दीपक गायकवाड
रवी पाटील


राष्ट्रवादी ४ जागा विजयी


सदाशिव पाटील
मीरा शेलार
सचिन पाटील
सुनिता पाटील


काँग्रेस १२ जागा


दर्शना पाटील
अर्चना पाटील
हर्षदा पाटील
तेजस्विनी पाटील
प्रदीप पाटील
विपुल पाटील
कबीर गायकवाड
मनीष म्हात्रे
धनलक्ष्मी जयशंकर
संजवणी देवडे
दिनेश गायकवाड
किरण राठोड

Comments
Add Comment

Megablock Update : रेल्वेच्या रविवारच्या मेगाब्लकविषयी मोठी बातमी

मुंबई : नीट यूजी २०२६ फेरपरीक्षा (NEET-UG 2026 Re-Exam) रविवार २१ जून २०२६ रोजी होणार आहे. या फेरपरीक्षेच्या निमित्ताने प्रवास

Yamdut Campaign : दिवा स्थानकात रेल्वे पोलिसांची अनोखी ‘यमदूत’ मोहीम; रुळ ओलांडणाऱ्यांचे प्रबोधन

ठाणे: रेल्वे रुळ ओलांडण्याच्या धोकादायक सवयीला आळा घालण्यासाठी आणि वाढते रेल्वे अपघात रोखण्यासाठी ठाणे रेल्वे

BSE Launch : मूल्याधारित गुंतवणुकीसाठी भारताचा पहिला 'सात्विक १००' निर्देशांक लाँच

मुंबई: भारतीय शेअर बाजाराच्या इतिहासात एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत बॉम्बे स्टॉक एक्सचेंजने (BSE) देशातील पहिल्या

EL Nino : एल निनोच्या प्रभावामुळे पाणीटंचाईचे सावट; धरणसाठा घटला, शासन यंत्रणा सतर्क

मुंबई : एल निनोच्या प्रभावामुळे यंदा मान्सूनवर परिणाम होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी आधीच वर्तवली होती आणि

मी दिल्लीला गेलो नाही - ओमराजे निंबाळकर

२० जूननंतर माध्यमांशी सविस्तर संवाद साधणार मुंबई : उबाठा गटाला खिंडार पाडणाऱ्या 'ऑपरेशन टायगर'च्या

Nashik : फेस रिकग्निशनद्वारे होणार नाशिकमध्ये मतदान, विधान परिषद निवडणुकीत राज्यातील पहिला प्रयोग

नाशिक : निवडणूक प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणि अचूकता आणण्यासाठी नाशिकमध्ये एक महत्त्वाचा तांत्रिक प्रयोग