दुबईत रविवारी भारत-पाक आमने-सामने, आशिया चषकावर कोण नाव कोरणार ?

दुबई  : क्रिकेट विश्वातील सर्वात मोठी आणि पारंपरिक लढत पुन्हा एकदा अंतिम सामन्याच्या निमित्ताने रंगणार आहे. उपकर्णधार विहान मल्होत्रा आणि ॲरॉन जॉर्ज यांच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने १९ वर्षाखालील आशिया चषक २०२५ क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत अंतिम फेरीत धडक मारली. आता महाअंतिम सामना रविवार भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळला जाईल. दुबईतील आयसीसी अकादमी मैदानात होणाऱ्या या सामन्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.टीम इंडियाने गेल्या 4 वर्षांपासून ही ट्रॉफी जिंकलेली नाही, त्यामुळे पाकिस्तानला हरवून विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्याची सुवर्णसंधी भारताकडे आहे. काही दिवसांपूर्वीच सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील वरिष्ठ भारतीय संघाने आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानचा पराभव करून जेतेपद पटकावले होते. आता भारताचा ज्युनियर संघही त्याच मार्गावर असून, पाकिस्तानला धूळ चारून आशियावर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी सज्ज झाला आहे. भारतीय युवा संघाने संपूर्ण स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. फलंदाजीमध्ये कर्णधार आणि सलामीवीरांनी चांगली सुरुवात करून दिली आहे, तर गोलंदाजीमध्ये फिरकी आणि वेगवान माऱ्याच्या जोरावर भारताने प्रतिस्पर्ध्यांना रोखले आहे. दुसरीकडे, पाकिस्तानचा संघही फॉर्मात असून आजचा सामना अत्यंत अटीतटीचा होण्याची शक्यता आहे.


अंतिम सामन्याची माहिती :
सामना: भारत विरुद्ध पाकिस्तान
तारीख: २१ डिसेंबर २०२५ (रविवार)
ठिकाण: आयसीसी अकादमी मैदान, दुबई.
Comments
Add Comment

FIFA 2026 : फुटबॉल जगताला धक्का; २० वर्षांची यशस्वी कारकीर्द संपवत प्रसिद्ध पंच अँथनी टेलर झाले निवृत्त!

लंडन: फुटबॉल जगतातून एक मोठी बातमी समोर आली आहे. २०२६ च्या विश्वचषक स्पर्धेत पंच म्हणून महत्त्वाची भूमिका

T20 Series: झिम्बाब्वे दौऱ्यावर वैभव सूर्यवंशीसमोर इतिहास रचण्याची संधी; ११ षटकारांनी होऊ शकतो विश्वविक्रम

 T20 Series : इंग्लंड दौऱ्यात अपेक्षित कामगिरी करता न आल्याने युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी आता झिम्बाब्वेविरुद्धच्या

ALL T20 : आशियाई लेजेंड्स लीगमध्ये रायडू, पठाण, दिलशान चमकणार, झाम्बियात ३० जुलैपासून सीझन २ रंगणार

नवी दिल्ली : आशियाई लेजेंड्स लीगचा बहुप्रतीक्षित दुसरा सीझन जगभरातील क्रिकेटप्रेमींना मंत्रमुग्ध करण्यासाठी

Commonweath Games 2026 : कॉमनवेल्थ गेम्समध्ये मोठे बदल ! प्रमुख खेळांना वगळण्यात आले, भारतावर किती होणार परिणाम ?

मुंबई : कॉमनवेल्थ गेम्स २०२६ ची सुरुवात २३ जुलैपासून होणार आहे. यंदाची स्पर्धा स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे आयोजित

P.V. Sindhu - Virat Kohli : पी. व्ही. सिंधूच्या कमबॅकमध्ये किंग कोहलीचा सिंहाचा वाटा; विराट कोहलीच्या 'त्या' एका सल्ल्याचा सिंधूवर असा झाला सकारात्मक परिणाम

- सिंधूची तब्बल दोन वर्षांनंतर मोठ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या जेतेपदाला गवसणी मुंबई : भारताची स्टार

Spain vs Argentina : अंतिम सामन्यांनंतर अर्जंटिनाला मोठा धक्का ! फिफाकडून खेळाडूंवर कारवाईची शक्यता; नेमकं प्रकरण काय ?

मुंबई : फिफा विश्वचषक २०२६ च्या अंतिम सामन्यात स्पेनने १-० ने अर्जेंटिनाचा पराभव केला होता. अंतिम सामन्यांनंतर