जन्मदात्या आईनेच विकले सहा चिमुरडे

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बरड्याची वाडी येथे हादरवणारी घटना


नाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाके देवगाव (बरड्याची वाडी) येथील एका महिलेने आपल्या पोटच्या सहा मुला–मुलींची केवळ पैशासाठी विक्री केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हलाकीच्या परिस्थितीमुळे तिने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.


आर्थिक गरज मनुष्याला काय करण्यास भाग पाडेल याचा अंदाज बांधता येत नाही. घरातील बिकट आर्थिक स्थितीमुळे असे कृत्य घडल्याचे उदाहरण या घटनेतून समोर आले आहे. तब्बल १४ अपत्यांना जन्म देणाऱ्या ४५ वर्षीय महिलेने फक्त १० हजार रुपये मिळवण्यासाठी एका बाळाची विक्री केली असल्याची माहिती मिळाली आहे. अशा प्रकारे एकूण सहा बालकांची विक्री केल्याचेही उघड झाले आहे.


या परिसरात अशाप्रकारच्या आणखी काही घटना झाल्याची शक्यता वर्तवली जात असून, या प्रकारामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. पुढील काळात अशा घटना घडू नयेत यासाठी समाजातील सर्व घटकांनी पुढे येण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

Comments
Add Comment

Ind vs Eng : दुसऱ्या सामन्याच्या प्लेईंग-११ मध्ये मोठे बदल ! रोहित सोबत हा खेळाडू सलामीला येणार ? दुसऱ्या सामन्यासाठी अशी असेल भारताची प्लेइंग-११

कार्डिफ : भारत आणि इंग्लंड यांच्यात सध्या तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू आहे. भारताने मालिकेतील पहिला

Arnala Beach : अर्नाळा समुद्रकिनाऱ्यावर दुर्दैवी घटना! चौघेजण पोहायला गेले अन् काळाने घात घातला; दोन जण बेपत्ता

 पोहायला गेलेले चार मित्र समुद्रात वाहून गेले, दोघांची सुटका तर दोघांचा शोध सुरू पालघर : पावसाळ्यात

Nashik : भाजप नगरसेविका, कार्यकर्त्यांचा वेळेवर मदतीचा हात, बीएलओ कर्मचाऱ्याचा वाचला जीव

Nashik : निवडणूक कर्तव्यावर असताना हृदयविकाराचा झटका आलेल्या बीएलओ कर्मचाऱ्याला भाजपच्या नगरसेविका मोनिका हिरे (Monika

Water crisis : पावसाच्या लपंडावामुळे राज्यावरील जलसंकट कायम

 गेल्या वर्षापेक्षा १२ टक्के कमी साठा; २२ जिल्ह्यांतील ७३७ गावांना आजही टँकरचा आसरा मुंबई : राज्याच्या बहुतांश

Bandra kidnapping : घराबाहेरून अचानक बेपत्ता झाल्या मुली; मुंबई पोलिसांच्या एका गुप्त फोन कॉलने आणि...

मुंबईतून अपहरण झालेल्या दोन अल्पवयीन मुलींची उत्तराखंडमधून सुखरूप सुटका; आरोपी अटकेत मुंबई : मुंबईच्या वांद्रे

M.S. Dhoni : एडजबॅस्टनमध्ये एम.एस. धोनीच्या कानातील 'रेडिओ इअरविग'ची चर्चा; भारताचा इंग्लंडवर दणदणीत विजय

बर्मिंगहॅम: भारत आणि इंग्लंड यांच्यातील सलामीच्या एकदिवसीय सामन्यात भारताने ६ गडी राखून शानदार विजय मिळवला.