बिग बॉस हरुनही मराठमोळा प्रणित मोरे जिंकलाच,सलमान खानसोबत या सिनेमात झळकणार?

Bigg Boss 19 Pranit More मुंबई : बिग बॉस सीझन १९ चा ग्रँड फिनाले नुकसातच झाला. यंदाचा सीझन छोट्या पडद्यावरील अभिनेता गौरव खन्नाने जिंकलाय.बिग बॉसच्या ग्रँड फिनालेमध्येच सलमान खानने त्याचा बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित 'किक-२' सिनेमाचीही घोषणा केली.यावेळेस सिनेमासाठी प्रणित मोरेच्या नावाची शिफारस करणार असल्याचंही सलमानने म्हटलं. पण खरंच सलमान असं करणार आहे की त्याने मस्करी केली? नेमकं काय घडलंय...


सलमान खानकडून 'किक 2' सिनेमाची घोषणा


बिग बॉस सीझन १९ ग्रँड फिनालेमधून प्रणित मोरे आऊट झाला,त्यावेळेस त्याला बॅगेजसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला.त्यावर प्रणित म्हणाला की,माझं एक बॅगेज होते की मी बॉलिवूडमधील अनेक कलाकारांवर जोक केले होते.तर ते बॅगेज देखील मी इथेच सोडून जातोय.त्यावर सलमानने लगेच म्हटलं की,"थांब,ते बॅगेज आम्ही रिकामं करू,ती आमची जबाबदारी आहे.आता मी 'किक २'सिनेमा करतोय आणि तुझ्या नावाची शंभर टक्के शिफारस करणार आहे". सलमान असं म्हणताच प्रणित मोरेसह उपस्थितांपैकी कोणालाच हसू आवरलं नाही.

Comments
Add Comment

ऑस्करच्या रेड कार्पेटवर ईशा अंबानीच्या ग्लॅमरस लूकने हॉलिवूड स्टार्स पडल्या फिक्या

मुंबई: ९८ व्या ॲकॅडमी पुरस्कार सोहळा (Oscars 2026) लॉस एंजेलिस इथल्या 'डॉल्बी थिएटर'मध्ये मोठ्या दिमाखात पार पडला.

लवकरच 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार बॉर्डर २ सिनेमा

सिनेमागृहात आपली दमदार छाप पाडल्यानंतर आता लवकरच बॉर्डर 2 हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. १९९७

भूमी पेडणेकरचा मराठमोळा लुक व्हायरल, पैठणी आणि चंद्रकोरनं चाहते घायाळ

बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री भूमी पेडणेकरने नुकताच सोशल मिडियावर तिच्या मराठमोकळ्या लुकचे काही फोटो शेअर केले

Sharukh Khan : शाहरुखचा मन्नत बंगला लवकरच दिसणार नव्या स्वरुपात, सीआरझेडकडून मिळाला मोठा दिलासा

अभिनेता शाहरुख खानचा मन्नत बंगला हा जगप्रसिद्ध असून हा बंगला पाहण्यासाठी अनेकजण उत्सुकतेनं येतात. मात्र, गेल्या

Dhurandhar : रि-रिलीजच्या सिरीजमध्ये रणवीरच्या धुरंधरची एन्ट्री; या दिवशी होणार रिलीज

रणवीर सिंहच्या धुरंधर चित्रपटाची अजूनही फॅन्समध्ये जबरदस्त क्रेझ असून लवकरच धुरंधर 2 प्रेक्षकांच्या भेटीला

युद्धामुळे अडकलेली लारा दत्ता मुलीसह भारतात परतली; सांगितला थरारक अनुभव

मुंबई : मध्यपूर्वेत वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अनेक भारतीय नागरिक परदेशात अडकले आहेत त्या काळात लारा