पंकजा मुंडेंच्या पीएला तीन दिवसांची पोलीस कोठडी

मुंबई : मंत्री पंकजा मुंडे यांच्या पीएला अनंत गर्जेला पत्नीच्या आत्महत्येप्रकरणी तीन दिवसांची पोलीस कोठडी झाली आहे. याआधी मुंबई पोलिसांनी गौरी पालवे गर्जेच्या आत्महत्येप्रकरणी गुन्हा नोंदवला. यानंतर संशयित आरोपी म्हणून अनंत गर्जेला अटक करण्यात आली होती. पोलिसांनी अटक केल्यानंतर अनंत गर्जेला न्यायालयात हजर केले. यावेळी पोलिसांनी अनंत गर्जेला दहा दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी केली. न्यायालयाने सर्व बाजू जाणून घेतल्यानंतर आरोपी अनंत गर्जेला तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली.


मुंबईत केईएमच्या डेंटिस्ट विभागात कार्यरत असलेल्या डॉ. गौरी पालवे आणि अनंत गर्जे यांचे ७ फेब्रुवारी रोजी लग्न झाले होते. मात्र, अनंत गर्जे यांच्या विवाहबाह्य संबंधांमुळे दोघांमध्ये सतत वाद होत होते. या वादामुळेच मानसिक ताण वाढत गेला. ज्या दिवशी अनंत गर्जे आणि अन्य महिलेचे चॅट बघितले त्यानंतर तर संबंध आणखी विकोपाला गेले. या सगळ्यातून आलेल्या नैराश्यामुळेच गौरी यांनी गळफास लावून घेतला आणि वरळीच्या घरी आत्महत्या केली. या घटनेनंतर वरळी पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. अनंत गर्जे, त्याचा भाऊ आणि बहीण या तीन जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.


गौरीने आत्महत्या केलेली नाही तिची हत्या झाली. या हत्येला अनंत गर्जे आणि त्याचे नातलगच जबाबदार आहेत, असा गंभीर आरोप गौरीच्या आई-वडिलांनी केला आहे.

Comments
Add Comment

रस्ते बांधण्याचे काम ९० टक्के भूसंपादन झाल्यानंतरच सुरू होणार

मुंबई : भूसंपादन प्रक्रिया पूर्ण होऊन ९० टक्के जमीन प्रत्यक्ष ताब्यात आल्याशिवाय रस्त्याच्या कामाला सुरूवात

सुधीर मुनगंटीवार आणि विधानसभा अध्यक्षांमध्ये नियमावलीवरून जुंपली

संविधानातील कलमाचा दाखला देत नार्वेकरांनी फटकारले; खासगी विधेयकावरून विधानसभेत खडाजंगी मुंबई : सरकारी

लाडकी बहीण योजनेतील चुकीच्या तांत्रिक माहितीमुळे लाभ थांबलेल्या महिलांना न्याय!

मंत्री आदिती तटकरे यांची मोठी घोषणा मुंबई : 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेचा लाभ घेणाऱ्या संगमनेर

'टेक्नोक्राफ्ट कंपनीच्या संपावर तोडगा काढून कामगारांना त्वरित कामावर घ्या'

कामगार मंत्री आकाश फुंडकर यांचे निर्देश मुंबई : टेक्नोक्राफ्ट इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड (धानिवली, ता. मुरबाड, जि.

“देशाची बदनामी करून राजकारण करणाऱ्यांना जनता ओळखते”

- राहुल गांधींवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची जोरदार टीका - देशात गॅस किंवा इंधनाचा तुटवडा निर्माण होऊ नये

राज्याला जागतिक स्तरावर नेण्यासाठी पायाभूत विकासाला प्राधान्य

मुंबई : महाराष्ट्र देशाच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासाचे इंजिन असून राज्याला जागतिक स्तरावर नेण्यासाठी