२५ डिसेंबरपासून नवी मुंबई विमानतळावरून इंडिगो आणि अकासा विमानसेवा सुरू

मुंबई : २५ डिसेंबर रोजी नवी मुंबईच्या विमान तळावरून प्रत्यक्षात पहिले व्यवसायिक विमान उड्डाण घेणार आहे. शिवाय प्रत्यक्ष उड्डाणासाठी तिकीट नोंदणीची प्रक्रिया लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. ही बाब विमान प्रवाशांसाठी दिलासादायक ठरणार आहे. इंडिगोने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून देशांतर्गत उड्डाणांसाठी सविस्तर योजना जाहीर केली आहे. २५ डिसेंबरपासून, इंडिगो नवी मुंबई विमानतळावरून देशभरातील १० शहरांमध्ये उड्डाणे चालवेल. यामध्ये दिल्ली, बंगळूरु, हैदराबाद, अहमदाबाद, लखनऊ, उत्तर गोवा (मोपा), जयपूर, नागपूर, कोची आणि मंगलोर यांचा समावेश आहे. एअरलाइन हळूहळू इतर शहरांमध्ये उड्डाणे वाढवण्याची योजना
आखत आहे.


एअर इंडियाने नवी मुंबईवरून चालणाऱ्या उड्डाणांसाठी आधीच सविस्तर योजना जाहीर केली आहे. सुरुवातीच्या टप्प्यात, एअर इंडिया २० डेली फ्लाइट्स (४० एटीएम) चालवत आहे. अकासा एअरची चार शहरांसाठी थेट फ्लाइट्स: अकासा एअर २५ डिसेंबरपासून नवी मुंबई विमानतळावरून थेट चार भारतीय शहरांना जोडेल. एअरलाइन पहिल्या दिवशी दिल्ली आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळादरम्यान पहिली फ्लाइट चालवेल. नवी मुंबईहून गोवा, कोची आणि अहमदाबादलाही फ्लाइट्स चालवल्या जातील. बुकिंग आधीच सुरू झाले आहे.

Comments
Add Comment

Flipkart–Uber Partnership : राईड्सवर मिळणार सुपरकॉइन्स, रिवॉर्ड इकोसिस्टमचा विस्तार

मुंबई : भारतातील प्रमुख ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने देशातील आघाडीचा मोबिलिटी प्लॅटफॉर्म उबरसोबत धोरणात्मक

Dombivali News : पर्यटनासाठी कोकणात गेलेल्या डोंबिवलीच्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

डोंबिवली : कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील आरे समुद्र किनाऱ्यावर घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेत डोंबिवलीतील २४

Pune Crime : धक्कादायक ! शरीरात दैवी शक्तीचा वास असल्याचं भासवून महिलेवर अत्याचार

पुणे : पुण्यामधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील स्वारगेट परिसरात एका भोंदूबाबानं चक्क अंगात देवी

Raja Shivaji : आशा भोसलेंच्या निधनानं सिनेसृष्टीवर शोककळा, 'राजा शिवाजी' सिनेमाबद्दल रितेशनं घेतला 'हा' मोठा निर्णय

मुंबई : रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' या बहुप्रतिक्षित सिनेमाची प्रेक्षक प्रतीक्षा करत होते. या सिनेमाचा

Solapur News : झाडाला बांधलेली दोरी सुटली आणि... सख्ख्या भावंडांवर काळाचा घाला

सोलापूर : सोलापूर तालुक्यातील औज मंद्रूप परिसरात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. अंकलगी वस्तीवरील शेततळ्यात बुडून

Mumbai Local : आता पश्चिम रेल्वेचा प्रवास होणार अधिक सोयीस्कर, लवकरच या स्थानकांवर धावणार 15 डब्यांची लोकल

मुंबई : पश्चिम रेल्वेचा प्रवास लवकरच अधिक सोयीस्कर होणार आहे. पश्चिम रेल्वेवरील विरार ते डहाणूदरम्यान १९९४