पुणे-बंगळूरु ग्रीनफिल्ड हायवे प्रकल्पाला रिंग रोडची जोड


पुणे (प्रतिनिधी) : केंद्र सरकारने पुणे-बंगळूरु ग्रीनफिल्ड हायवे प्रकल्पाला आता रिंग रोड जोडण्याचा निर्णय घेतला आहे. हा प्रकल्प ४२ कोटींचा असून येत्या ३ वर्षांत पूर्ण होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पामुळे वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात कमी होणार असून, द. महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील प्रवास अधिक सुसाट होणार आहे. पुणे ते बंगळूरु हा ग्रीलफिल्ड प्रकल्प महामार्ग विकसित करण्यासाठी बांधण्यात येत आहे.


प्रकल्पाचे फायदे:


पुणे बंगळूरु प्रवासाचा वेळ लक्षणीय प्रमाणात कमी होणार


वाहतूक कोंडीवर नियंत्रण ठेवता येईल.


उद्योगक्षेत्रात नवतरुणांना उपजीविकेच्या संधी प्राप्त होतील.


महामार्गावरून प्रतितास १२० किलोमीटर वेगाने वाहने जाऊ शकणार आहेत.


पुणे आणि बंगळूरु शहरांजवळ पाच किलोमीटर लांबीची तातडीचे इमर्जन्सी एअरस्ट्रिप (हेलीपॅड) तयार करण्याचे नियोजन.


दृष्टिक्षेपात प्रकल्प :


संपूर्ण मार्ग ६९९ किमी लांबीचा असून महाराष्ट्रातील लांबी २०६ किमीची आहे.


सहापदरी रस्ता. एनएचएआय या प्रकल्पावर काम करत असून क्रेंद सरकारने मान्यता दिली आहे.


महामार्गालगत गावांमध्ये लॉजिस्टिक पार्क, औद्योगिक हब किंवा नवीन औद्योगिक वसाहती, स्वतंत्र सॅटेलाइट शहरे विकसित करण्यात येईल.


Comments
Add Comment

Ahilyanagar: लग्नाच्या आमिषाने तरुणीचे लैंगिक शोषण; श्रीरामपूरात गुन्हा दाखल

श्रीरामपूर: लग्नाचे आमिष दाखवून एका २३ वर्षीय तरुणीचे दीर्घकाळ लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अक्षय विश्वनाथ गवळी

बालकांच्या कर्करोग उपचारांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचा पुढाकार

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष पुढाकाराने मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष, भारत पेट्रोलियम

Nitesh Rane: मंत्री नितेश राणेंच्या प्रमुख उपस्थितीत साजरा झाला राष्ट्रीय सागरी दिन

मुंबई: भारताच्या आर्थिक महासत्तेकडे होणाऱ्या वाटचालीत सागरी क्षेत्राचा वाटा मोलाचा असून, बंदरांच्या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कोयना महोत्सवाची यशस्वी सांगता

सातारा: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर अग्रस्थानी नेण्याचा निर्धार व्यक्त करत पर्यटन, शेती आणि रोजगार

मुख्यमंत्र्यांच्या पाठबळामुळे ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील पर्यावरणीय पुनरुज्जीवन प्रकल्पाला मिळाली चालना

मुंबई: जैवविविधतेने समृद्ध अशा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प परिसरातील जागेचे पर्यावरणीय पुनरुज्जीवन

‘पीएनजी’ क्षेत्रातील नागरिकांना ३० जूननंतर ‘एलपीजी’ गॅस पुरवठा बंद; पर्यायी इंधन म्हणून केरोसीनचे वाटप होणार

मुंबई: राज्यातील ज्या शहरी भागांमध्ये पाइपद्वारे गॅस (पीएनजी) जोडणीची सुविधा उपलब्ध आहे, तिथे नागरिकांनी पीएनजी