SEBI Update: ऑनलाईन घोटाळे रोखण्यासाठी सेबीकडून सोशल मिडिया नेटवर्कला दिले मोठे निर्देश

प्रतिनिधी:सेबीने आपल्या नव्या निवेदनात नमूद केले आहे की, नियामक मंडळ सेबीने (Sebi) सगळ्या महत्वाच्या सोशल मिडिया व्यासपीठाला त्यांच्या व्यासपीठाचा ऑनलाईन घोटाळ्यासाठी वापर केल्या जाणाऱ्या घटनांपासून प्रतिरोध केला पाहिजे '. सेबीने यावर परिपत्रक काढले असून सोशल मिडिया व सर्च इंजिन या ऑनलाईन टूल्सचा वापर अनैतिक कारवायांपासून रोखला पाहिजे यासाठी पावले उचलण्याचे निर्देश सेबीने दिले आहेत. यापूर्वी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ सिक्युरिटीज कमिशन (IOSCO) यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक धोरण आखले गेले होते याचं धोरणाशी सुसंगत राहून सेबीने हा निर्णय घेतला आहे या अनुपालनामुळे सोशल मिडिया नेटवर्कला घोटाळेबाजावर करडी नजर ठेवणे अनिवार्य असेल.


सेबीने आणखी काय म्हटले?


सेबीने सेबीशी नोंदणीकृत असलेल्या संस्था व आस्थापनांना गुंतवणूकीच्या जाहीराती करायची परवानगी असणार आहे. त्यासाठी हे ऑनलाईन टूल्स व सोशल नेटवर्कर त्यांना पडताळणी (Verification) करणे सोशल मिडिया व्यासपीठाला अनिवार्य असणार आहे.


२) रजिस्ट्रार मध्यस्थ अँपवर पडताळणी - अँप स्टोअरवर उपलब्ध असलेल्या व सेबीने पडताळणी केलेल्या अँप्ससाठी नवीन डिस्ट्रिक लेबल फ्रेमवर्क आणणार


३) सेबीने गुंतवणूकदारांनाही कुठलीही गुंतवणूक करताना सावधगिरीचा सल्ला दिला- गुंतवणूकदारांनी कुठलीही गुंतवणूक करताना सेबीच्या संकेतस्थळावर संबंधित पार्टीची पडताळणी तपासून पहावी असे सेबीने स्पष्ट केले आहे.

Comments
Add Comment

उद्धव ठाकरे यांचे विधान आचारसंहिता भंग करणारे ? मंत्री एँड आशिष शेलार यांचा सवाल

ठाकरेंचे सल्लागार सडके आणि हे रडके मुंबई : एखादा सराईत असतो त्या पद्धतीने उद्धव ठाकरे हे वारंवार निवडणुकीच्या

Magh Mela 2026 : जणू महाकुंभच! हा केवळ माघ मेळा नाही, तर... प्रयागराजमध्ये भाविकांच्या अलोट गर्दीने मोडले सर्व जुने विक्रम; पाय ठेवायलाही जागा मिळेना

प्रयागराज : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील पवित्र त्रिवेणी संगमावर सुरू असलेल्या 'माघ मेळ्या'ने यंदा गर्दीचे

मतदानानंतर सुबोध भावेंची स्पष्ट भूमिका अन् पुण्यात रंगली 'ती' एकच चर्चा

पुणे: पुणे महापालिका निवडणुकीसाठी शहरात मतदानाचा उत्साह पाहायला मिळत असताना, मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या

मतदानानंतर बोटावर शाई का लावली जाते? हात किंवा बोट नसल्यास काय असते नियम?

मुंबई : राज्यातील अनेक महापालिकांमध्ये आज मतदान प्रक्रिया सुरू असून नागरिक उत्साहाने आपला मतदानाचा हक्क बजावत

मुंबईत दुपारी दीड वाजेपर्यंत २९.९६ टक्के मतदान

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान सुरू आहे.