मोठी बातमी - जीएसटीची दिवाळी संपली आता 'गॅसची' दिवाळी व्यवसायिक गॅस सिलेंडरमध्ये दरकपात

प्रतिनिधी:व्यवसायिक एलपीजी गॅसच्या किंमतीत सरकारने कपात केली आहे. आज १ नोव्हेंबरपासून हे दर लागू झाल्याने प्रति १९ किलो व्यवसायिक गॅस सिलेंडरमध्ये ५ रूपयांची घसरण झाली आहे. जागतिक गॅसच्या अनुषंगाने सरकार घरगुती गॅसच्या किंमतीचे वेळोवेळी पुनरावलोकन करत असते. याच प्रकियेचा भाग म्हणून आंतरराष्ट्रीय गॅस दरात काहीशी स्थिरता प्राप्त झाल्याने घरगुती गॅस आज स्वस्त झालै आहेत. त्यामुळे देशातील प्रमुख शहरात व्यवसायिक गॅस (Commercial Gas) किंमतीत बदल झाले आहेत.


त्यामुळे मुंबईत व्यवसायिक १९ किलो गॅसचे दर ५ रूपयाने कपात झाल्याने १५४२ रूपयांवर पोहोचले आहेत. घरगुती गॅसच्या किंमतीत कुठलाही बदल झालेला नाही. खरं तर ऑक्टोबर महिन्यात व्यवसायिक गॅसच्या किंमतीत १५.५० रूपयांनी वाढ झाली होती. या महिन्यात मात्र ५ रूपयांनी कपात झाली आहे.


मात्र यापूर्वी गॅसच्या किंमती सलग सहा वेळा कमी करण्यात आल्या होत्या. एकूण २२३ रूपयांनी एप्रिलपासून गॅसच्या दरात कपात करण्यात आली होती. यावेळी व्यवसायिक गॅस सिलेंडरमध्ये कपात झाली असली तरी घरगुती गॅसमध्ये कपात न केल्याने दर 'जैसे थे' राहणार आहेत. सध्या मुंबईत घरगुती गॅसचा दर १९ किलोमागे ८५२.५० रूपयांवर कायम आहे.


गेल्या १२ महिन्यांत, एलपीजीच्या किमतीत वाढ होत आहे. डिसेंबर २०२४ ते नोव्हेंबर २०२५ पर्यंत ५० रुपयांची वाढ झाली आहे. एप्रिल २०२५ मध्ये ५० रुपयांची सर्वात मोठी वाढ झाली आहे.

Comments
Add Comment

कांदळवन क्षेत्रात अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, झेप्टोची बेकायदा गोदामे

आमदार संजय उपाध्याय यांचा गंभीर आरोप; पाहणीसाठी गेलेल्या लोकप्रतिनिधींना बाऊन्सर्सकडून दमदाटी मुंबई : मुंबईची

मानखुर्दचा SMS एन्व्होक्लीनचा भस्मीकरण प्रकल्प २१ महिन्यांत हलविणार

मुंबई : मानखुर्द व शिवाजीनगर भागातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेऊन मानखुर्द शिवाजी विधानसभा क्षेत्रातील

IIT मुंबई काडतूस प्रकरण : मुख्य सूत्रधारासह संपूर्ण रॅकेट उद्ध्वस्त; राज्यमंत्री योगेश कदम यांची विधानपरिषदेत माहिती

पुरवठादारासह विक्रेत्यालाही ठोकल्या बेड्या मुंबई : देशातील नामांकित शैक्षणिक संस्था असलेल्या आयआयटी (IIT) पवई

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी कॅनडाचे तंत्रज्ञान महाराष्ट्रात वापरणार

मुंबई : महाराष्ट्रातील शेतीला आधुनिकतेची जोड देण्यासाठी राज्य सरकारने आता जागतिक स्तरावर पावले उचलली आहेत. कृषी

भूमि अभिलेख विभागाचा सुधारित आकृतीबंध मंजूर, नव्या ९९४ पदांची भर पडणार

मुंबई : जमिनीच्या कायदेशीर नोंदी वेगवान होऊन जनतेला दिलासा देण्यासाठी राज्याच्या भूमिअभिलेख विभागाचा

अवैध गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांवर सरकारचा बडगा

३१ मार्चपर्यंत दंडवसुलीचे आदेश; सुनावणीनंतर १५ दिवसांच्या आत वसुलीची प्रक्रिया मुंबई : राज्यातील अवैध गौण खनिज