रुचिरा जाधव नंतर रोहित आर्याने "या" अभिनेत्याला केला संपर्क ; चित्रपटातील भूमिका ही केली ऑफर

मुंबई : मुंबईतील पवईमध्ये घडलेल्या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. रोहित आर्या या व्यक्तीने १७ लहान मुलांना ओलीस ठेवलं होत. तसच रोहितकडे पोलिसांना फायर गन आढळली होती. लहान मुलांना वाचवण्याच्या हेतूने रोहित आर्या याचा पोलिसांनी एन्काऊंटर केला.


ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवसाच्या दोन तीन दिवस आधी अनेक मराठी कलाकार त्या स्टुडिओमध्ये येऊन गेले होते.


अभिनेत्री रुचिता जाधव हिने सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्यालाही रोहित आर्याने चित्रपटसंबंधी भेटायला बोलावले होते हे सर्वांना सांगितले.


रुचितांनंतर आता आणखी एका मराठी अभिनेत्याने पोस्ट लिहीत रोहित आर्या बद्दल धक्कादायक माहिती दिली होती. मराठी मालिका सिनेमात प्रसिद्ध असणारा अभिनेता आयुष्य संजीव याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे "घटनेच्या केवळ दोन दिवस आधी माझी रोहित आर्यशी भेट झाली होती. त्याने मला त्याच्या आगामी 'लेट्स चेंज ४' या चित्रपटात एका भूमिका ऑफर केली होती. त्यावेळी त्याने सांगितलेली कथा आणि नंतर जे काही घडले त्या घटनेशी मिळती जुळती होती. ही संपूर्ण घटना माझ्यासाठी खूपच धक्कादायक होती.


मी त्याला गेले ८-९ वर्ष ओळखतो , मी त्याच्याबरोबर सिनेमाही केला होता. त्या ओळखीमुळे मला त्याच्या हेतुंवर कसूभरही शंका आली नाही.


आयुषने शेवटी सांगितले " जे काही घडले ते अतिशय धक्कादायक आणि अस्वस्थ करणारे होते. सुदैवाने ती मुलं सुरक्षित आहेत, हाच एक आनंद

Comments
Add Comment

Davkhare : गावदेवी भाजी मंडई आग दुर्घटनेप्रकरणी दुर्घटनाग्रस्तांना नुकसानभरपाई द्या, आमदार डावखरेंची मागणी

Thane : ठाण्यातील रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या गजबजलेल्या गावदेवी भाजी मंडईमध्ये आज पहाटेच्या सुमारास भीषण आग लागून

Prasad Lad : प्रसाद लाड यांनी स्वीकारले जरांगे पाटील यांचे चर्चेचे निमंत्रण; उद्या आंतरवलीत भेट

मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार?; २३ मे च्या 'डेडलाईन'पूर्वी सरकारच्या वतीने मध्यस्थी मुंबई : मराठा आरक्षणाच्या

आता गावकऱ्यांना मिळणार मोफत मिळकत पत्रिका

सनद फी माफ करण्याची महसूलमंत्री बावनकुळेंची घोषणा; ग्रामविकास विभाग प्रस्ताव तयार करणार मुंबई : ग्रामपंचायत

वाई येथे लघुकुंभमेळ्याचा शुभारंभ ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते संपन्न

वाईच्या लघुकुंभ मेळ्याची महती संपूर्ण राज्यात पसरणार:-जयकुमार गोरे सातारा वाई नगरीला “दक्षिण काशी” अशी ओळख

पक्षसंघटनेची एकजुटीने मजबूत बांधणी करणार

प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे यांचा निर्धार मुंबई; राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सर्व समज-गैरसमज दूर झाले आहेत.

BCCI : निवड समितीचा मोठा निर्णय! भारत अ संघात अचानक बदल; या ऑलराउंडरला मिळाली संधी

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने भारत A संघात मोठा बदल केला आहे. आगामी श्रीलंका दौऱ्यातील ट्राय