रुचिरा जाधव नंतर रोहित आर्याने "या" अभिनेत्याला केला संपर्क ; चित्रपटातील भूमिका ही केली ऑफर

मुंबई : मुंबईतील पवईमध्ये घडलेल्या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. रोहित आर्या या व्यक्तीने १७ लहान मुलांना ओलीस ठेवलं होत. तसच रोहितकडे पोलिसांना फायर गन आढळली होती. लहान मुलांना वाचवण्याच्या हेतूने रोहित आर्या याचा पोलिसांनी एन्काऊंटर केला.


ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवसाच्या दोन तीन दिवस आधी अनेक मराठी कलाकार त्या स्टुडिओमध्ये येऊन गेले होते.


अभिनेत्री रुचिता जाधव हिने सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्यालाही रोहित आर्याने चित्रपटसंबंधी भेटायला बोलावले होते हे सर्वांना सांगितले.


रुचितांनंतर आता आणखी एका मराठी अभिनेत्याने पोस्ट लिहीत रोहित आर्या बद्दल धक्कादायक माहिती दिली होती. मराठी मालिका सिनेमात प्रसिद्ध असणारा अभिनेता आयुष्य संजीव याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे "घटनेच्या केवळ दोन दिवस आधी माझी रोहित आर्यशी भेट झाली होती. त्याने मला त्याच्या आगामी 'लेट्स चेंज ४' या चित्रपटात एका भूमिका ऑफर केली होती. त्यावेळी त्याने सांगितलेली कथा आणि नंतर जे काही घडले त्या घटनेशी मिळती जुळती होती. ही संपूर्ण घटना माझ्यासाठी खूपच धक्कादायक होती.


मी त्याला गेले ८-९ वर्ष ओळखतो , मी त्याच्याबरोबर सिनेमाही केला होता. त्या ओळखीमुळे मला त्याच्या हेतुंवर कसूभरही शंका आली नाही.


आयुषने शेवटी सांगितले " जे काही घडले ते अतिशय धक्कादायक आणि अस्वस्थ करणारे होते. सुदैवाने ती मुलं सुरक्षित आहेत, हाच एक आनंद

Comments
Add Comment

पाकिस्तानातही धुरंधरची क्रेझ,बंदी असूनही टीव्हीवर झळकतोय धुरंधर २

जगभरातील प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा रणवीर सिंहचा 'धुरंधर २' सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.

लवकरच 'तुंबाडची मंजुळा' प्रेक्षकांच्या भेटीला येणार

- सिनेमाचं दुसरं पोस्टर रिलीज गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर झी स्टुडिओजनं आपल्या आगामी सिनेमा 'तुंबाडची

विक्रम गोखले यांच्या शेवटच्या सिनेमाचं पोस्टर रिलीज

- निधनाच्या ३ महिन्यांनंतर विक्रम गोखले यांच्या अंतिम सिनेमाचे पोस्टर रिलीज मराठी-हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज

गिरगावच्या शोभायात्रेत स्वॅग दाखवणं व्हायरल गर्लला पडलं महागात; पोलिसांसह नागरिकही संतापले

गिरगावच्या शोभायात्रेत स्वॅग दाखवणं व्हायरल गर्लला पडलं महागात; पोलिसांसह नागरिकही संतापले मुंबईतील गिरगावसह

मिठीच्या सफाईची घाई; कंत्राटदारांच्या पाया पडणार की खात्यामार्फत करणार?

मुंबई: मुंबईतील २६ जुलैच्या महापुराला कारणीभूत ठरलेल्या मिठी नदीतील गाळाची सफाई करण्यासाठी आता कंपन्याच पुढे

भारती सिंहच्या काजूला पाहिलं का?

- तीन महिन्यानंतर भारतीनं दाखवला दुसऱ्या मुलाचा चेहरा प्रसिद्ध कॉमेडी क्विन भारती सिंह हिने नुकताच तिच्या