रुचिरा जाधव नंतर रोहित आर्याने "या" अभिनेत्याला केला संपर्क ; चित्रपटातील भूमिका ही केली ऑफर

मुंबई : मुंबईतील पवईमध्ये घडलेल्या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. रोहित आर्या या व्यक्तीने १७ लहान मुलांना ओलीस ठेवलं होत. तसच रोहितकडे पोलिसांना फायर गन आढळली होती. लहान मुलांना वाचवण्याच्या हेतूने रोहित आर्या याचा पोलिसांनी एन्काऊंटर केला.


ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवसाच्या दोन तीन दिवस आधी अनेक मराठी कलाकार त्या स्टुडिओमध्ये येऊन गेले होते.


अभिनेत्री रुचिता जाधव हिने सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्यालाही रोहित आर्याने चित्रपटसंबंधी भेटायला बोलावले होते हे सर्वांना सांगितले.


रुचितांनंतर आता आणखी एका मराठी अभिनेत्याने पोस्ट लिहीत रोहित आर्या बद्दल धक्कादायक माहिती दिली होती. मराठी मालिका सिनेमात प्रसिद्ध असणारा अभिनेता आयुष्य संजीव याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे "घटनेच्या केवळ दोन दिवस आधी माझी रोहित आर्यशी भेट झाली होती. त्याने मला त्याच्या आगामी 'लेट्स चेंज ४' या चित्रपटात एका भूमिका ऑफर केली होती. त्यावेळी त्याने सांगितलेली कथा आणि नंतर जे काही घडले त्या घटनेशी मिळती जुळती होती. ही संपूर्ण घटना माझ्यासाठी खूपच धक्कादायक होती.


मी त्याला गेले ८-९ वर्ष ओळखतो , मी त्याच्याबरोबर सिनेमाही केला होता. त्या ओळखीमुळे मला त्याच्या हेतुंवर कसूभरही शंका आली नाही.


आयुषने शेवटी सांगितले " जे काही घडले ते अतिशय धक्कादायक आणि अस्वस्थ करणारे होते. सुदैवाने ती मुलं सुरक्षित आहेत, हाच एक आनंद

Comments
Add Comment

दीपिका पादुकोणने आपल्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना दिली मोठी भेट, नव्या क्रिएटिव पिढीला पुढे नेण्यासाठी ‘द ऑनसेट प्रोग्राम’चा शुभारंभ

अभिनेत्री, निर्माती आणि मानसिक आरोग्यासाठी काम करणाऱ्या दीपिका पादुकोण यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त नव्या आणि

केवळ ७ कोटींचा दाक्षिणात्य सिनेमा, पण थरार हॉलीवूडला टक्कर देणारा वाचा सविस्तर

मुंबई : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीने गेल्या काही वर्षांत दर्जेदार कथानक, जबरदस्त सस्पेन्स आणि हादरवून

ठाण्यात बिबट्यांची दहशत

येऊर, वारली पाड्यात दोन श्वानांवर हल्ला ठाणे : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगतच्या आदिवासी पाड्यांमध्ये

बंड शमले, अपक्ष वाढवणार ताप

ठाणे पालिका निवडणुकीत ८६ अपक्ष उमेदवार मैदानात ठाणे : ठाणे पालिका निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीतील

अर्ज माघारी, बिनविरोध निवडीचे नाट्य संपले

ठाण्यात ६४९ उमेदवार रिंगणात, ७ बिनविरोध ठाणे : अंतिम क्षणापर्यंत ताणलेले जागावाटप, ऐनवेळी मिळालेले एबी फॉर्म,

मीरा-भाईंदर पालिका निवडणुकीसाठी भाजपचे १३ उच्चशिक्षित युवा

डॉक्टर, यांचा समावेश भाईंदर : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युवकांना संधी देण्याबाबत दिलेल्या