ही महादेवाची पवित्र भूमी, इथे 'आय लव्ह महादेव' हीच घोषणा चालेल


मीरा रोड : मीरारोड येथील जेपी नॉर्थ गार्डन सिटीमध्ये नवरात्रीच्या काळात गरबा खेळत असलेल्या महिलांवर धर्मांध समाजकंटकांनी अंडी फेकून वातावरण बिघडवण्याचा घृणास्पद प्रयत्न केला. या प्रकाराची माहिती मिळताच मंत्री नितेश राणे यांनी घटनास्थळाला भेट दिली. घडलेल्या प्रकाराची माहिती स्थानिकांकडून घेतली. तिथल्या नागरिकांशी संवाद साधला. परिसरातील विजय विनायक गणेश मंदिरात जाऊन गणरायाचे दर्शन घेतले आणि उपस्थित नागरिकांना संबोधित केले. राज्यात हिंदुत्ववादी विचारांचे सरकार असल्यामुळे, समाजकंटकांवर कठोर कारवाई केली जाईल आणि त्यांना कोणत्याही परिस्थितीत थारा दिला जाणार नाही. शांतता भंग करणाऱ्या विघातक प्रवृत्तीला ठेचून काढू; असे मंत्री नितेश राणे म्हणाले.


ही महादेवाची पवित्र भूमी आहे. इथे 'आय लव्ह महादेव' हीच घोषणा चालेल, असे मंत्री नितेश राणे म्हणाले. हा कोणाच्या अब्बाचा पाकिस्तान नाही महादेवाचा हिंदुस्तान आहे. इथे महिलांशी वाईट वर्तन करणाऱ्याला दणका दिला जाईल, यासाठी आवश्यकता भासली तर तिसरा डोळा उघडावा लागेल, असे मंत्री नितेश राणे म्हणाले. हिंदू राष्ट्रात महिलांवर अन्याय खपवून घेणार नही. महिलांना त्रास दिला तर थयथयाट होईल जो कोणाला सहन होणार नाही; असेही मंत्री नितेश राणे म्हणाले.


?si=7eO88epaWlexPAeS

Comments
Add Comment

अहमदाबाद टी-२०: तिलक-हार्दिकची तुफानी खेळी भारताचा दक्षिण आफ्रिकेसमोर धावांचा २३२ डोंगर

अहमदाबाद : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील अंतिम आणि निर्णायक सामना आज

1xBet प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, युवराज सिंह ते सोनू सूद यांच्या मालमत्ता जप्त

नवी दिल्ली : ऑनलाइन सट्टेबाजीशी संबंधित 1xBet अ‍ॅप प्रकरणात प्रवर्तन निदेशालयाने मोठी कारवाई केली आहे. या

भारत U19 आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत

मुंबई : भारताच्या युवा संघाने अंडर-१९ आशिया चषक २०२५ स्पर्धेत दमदार कामगिरी सुरूच ठेवत उपांत्य फेरीत श्रीलंकेचा

पंतप्रधान येत्या २० आणि २१ डिसेंबरला आसाम दौऱ्यावर

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २० आणि २१  डिसेंबरला आसामला भेट देणार आहेत. दिनांक २० डिसेंबर रोजी दुपारी ३

SIR तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचा पश्चिम बंगाल दौरा, ३२०० कोटींचे प्रकल्प सुरू

मुंबई : सध्या पश्चिम बंगालमध्ये SIR मुद्द्यावरून तणावपूर्ण वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी

भारताला मोठ्या लढाईत गुंतवून ठेवण्याचा डाव ?

कोलकाता : बांगलादेशमध्ये एकीकडे जमिनीवर भारतविरोधी आंदोलनांना धार येत असतानाच, दुसरीकडे समुद्रातही तणाव