टमरेल घेऊन केडीएमसीच्या आयुक्तांच्या दालनाबाहेर नागरिक!

कल्याण : कल्याण, पू. सूचक नाका परिसरातील केडीएमसीच्या शौचालायची दूरवस्था झाली आहे. पंचवीस शौचालये आहेत मात्र त्यातील फक्त एक शौचालय सुरू आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होते आहे. जे शौचालय आहे त्याची पण दूरवस्था झाली आहे.


मात्र पालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने सामाजिक कार्यकर्ते मनोज वाघमारे यांनी केडीएमसी पालिकेच्या 'ड' प्रभागात अनेक वेळा तक्रार करून सुद्धा लक्ष देत नसल्याने शुक्रवारी वाघमारे यांनी पालिका मुख्यालयात आयुक्त दालनाबाहेर टूथब्रश आणि टमरेल घेऊन आंदोलन केले. वाघमारे यांना सुरक्षा रक्षकांनी अडवले. केडीएमसी स्मार्ट सिटीमध्ये येते तरीसुद्धा कल्याणमध्ये शौचालयांची दूरवस्था आहे ही शरमेची बाब असल्याचे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात असल्याचे वाघमारे यांनी सांगितले. या प्रकारामुळे केडीएमसी मुख्यालयाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Comments
Add Comment

Thane News: 4 वर्षीय चिमुकल्याच्या प्रसंगावधानामुळे वाचले बुडणाऱ्या व्यक्तीचे प्राण; ठाणे वाहतूक पोलिसांची तत्पर कारवाई

ठाणे : चिमुकल्याच्या प्रसंगावधानामुळे आणि ठाणे वाहतूक पोलिसांच्या तत्परतेमुळे एका बुडणाऱ्या व्यक्तीचे प्राण

Thane Accident : शहापूर-मुरबाड मार्गावर मिनी बसचा भीषण अपघात; चालकाचा मृत्यू, तीन प्रवासी गंभीर जखमी

ठाणे : शहापूर-मुरबाड (Shahapur-Murbad) मार्गावरील शेंद्रुण परिसरात सोमवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात मिनी बस (Mini Bus Accident)

Raid on Illegal Mixed Hydrocarbon Oil : ठाण्यात अवैध ‘मिक्स हायड्रोकार्बन ऑईल’ साठ्यावर धाड; १.२० कोटींचा मुद्देमाल जप्त

- नियंत्रक शिधावाटप चंद्रकांत डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य दक्षता पथकाची कारवाई; तळोजा पोलीस ठाण्यात

Kalyan Accident : पत्नीला माहेरी सोडून परतताना काळाचा घाला! घरापासून काही अंतरावर रील स्टार प्रेम भाटीचा अपघाती मृत्यू

Kalyan Accident : कल्याण : कल्याण (Kalyan) शहरातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पत्नीला माहेरी

Kalyan ST Bus : आगार स्थलांतरामुळे एसटी प्रवाशांचे हाल; सहा महिन्यांपासून विठ्ठलवाडीपर्यंतच प्रवास

कल्याण : कल्याण रेल्वे स्थानक परिसरात सुरू असलेल्या 'स्मार्ट सिटी' प्रकल्प आणि उड्डाणपूल बांधकामामुळे वाहतूक

मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्षांच्या आदेशानेच परिवर्तन पॅनलची स्थापना : कपिल पाटील

मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्षांच्या आदेशानेच खोडसाळपणे आरोप करण्यापेक्षा रवींद्र चव्हाणांबरोबर थेट चर्चा