मोहनलाल यांना दादासाहेब फाळके पुरस्कार, तर शाहरूख, विक्रांत आणि राणी मुखर्जीला पुरस्कार प्रदान

मुंबई: ७१व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे आज दिल्लीच्या विज्ञान भवनात आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यामध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विजेत्यांना हा सन्मान पुरस्कार देण्यात आला. यावेळी दाक्षिणात्य अभिनेते मोहनलाल यांना सर्वोच्च दादसाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

प्रमुख विजेते


सर्वोत्कृष्ट अभिनेता: शाहरुख खान (चित्रपट: 'जवान') आणि विक्रांत मेस्सी (चित्रपट: '12th Fail') यांना संयुक्तपणे हा पुरस्कार मिळाला आहे.

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री: राणी मुखर्जी (चित्रपट: 'मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे') यांना हा पुरस्कार मिळाला.

सर्वोत्कृष्ट चित्रपट: '12th Fail' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे.

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन: सुदिप्तो सेन (चित्रपट: 'द केरला स्टोरी') यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला.

दादासाहेब फाळके पुरस्कार: या वर्षीचा सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांना प्रदान करण्यात आला.
Comments
Add Comment

शनिवारपासून सलग पाच दिवस बँका राहणार बंद

मुंबई: तुम्ही जर बँकेत जाऊन काही काम करायचा विचार करत असाल किंवा लोन किंवा इतर काही कामं तुमची राहिली असतील तर

राष्ट्रपतींनी हेलिकॉप्टर 'प्रचंड'मधून केले उड्डाण

जैसलमेर : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राजस्थानमधील जैसलमेर येथून स्वदेशी विकसित लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टर

WhatsApp लॉगिन फेल, मेसेज मिळेनात! मेसेजिंग अॅपमध्ये तांत्रिक बिघाडामुळे कामं ठप्प

WhatsApp वेब वापरकर्त्यांना त्यांच्या खात्यात लॉग-इन करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. Downdetector या संकेतस्थळावर या

Yogi Adityanath : सिंगापूर - जापान दौऱ्यात योगी आदित्यनाथ यांनी केले ₹९०,००० कोटींचे सामंजस्य करार

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सिंगापूर आणि जपानचा चार दिवसांचा दौरा पूर्ण केला. दोन्ही

Air Ticket Refund Rules: विमान प्रवाशांसाठी आनंदाची बातमी; आतापासून तिकिट रद्द केल्यास परतावा..., जाणून घ्या नवीन नियम

मुंबई: देशातील विमान प्रवाशांच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) विमान

फ्लाइट तिकीट रद्द करण्यावर आता शुल्क लागणार नाही; डीजीसीएने केला रिफंड नियमांमध्ये मोठा बदल

नवी दिल्ली :  विमान प्रवाशांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. आता विमान प्रवाशांना प्रवासी बुकिंगच्या ४८ तासांच्या