मोहनलाल यांना दादासाहेब फाळके पुरस्कार, तर शाहरूख, विक्रांत आणि राणी मुखर्जीला पुरस्कार प्रदान

मुंबई: ७१व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे आज दिल्लीच्या विज्ञान भवनात आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यामध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विजेत्यांना हा सन्मान पुरस्कार देण्यात आला. यावेळी दाक्षिणात्य अभिनेते मोहनलाल यांना सर्वोच्च दादसाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

प्रमुख विजेते


सर्वोत्कृष्ट अभिनेता: शाहरुख खान (चित्रपट: 'जवान') आणि विक्रांत मेस्सी (चित्रपट: '12th Fail') यांना संयुक्तपणे हा पुरस्कार मिळाला आहे.

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री: राणी मुखर्जी (चित्रपट: 'मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे') यांना हा पुरस्कार मिळाला.

सर्वोत्कृष्ट चित्रपट: '12th Fail' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे.

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन: सुदिप्तो सेन (चित्रपट: 'द केरला स्टोरी') यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला.

दादासाहेब फाळके पुरस्कार: या वर्षीचा सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांना प्रदान करण्यात आला.
Comments
Add Comment

धक्कादायक! भारतीय वायुसेना कर्मचारी करत होता पाकिस्तानसाठी हेरगिरी; आसाममधून अटक

वायुसेना आणि राजस्थान गुप्तचर विभागाच्या संयुक्त पथकाने आसाममधील वायुसेना तळावर कार्यरत असलेल्या एका

मुस्लिम डॉक्टरने गुंगीचे इंजेक्शन देत केला हिंदू मुलीवर बलात्कार; मध्यप्रदेशातील संतापजनक घटना

इंदूर: मध्य प्रदेशातील इंदूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका मुस्लिम डॉक्टरने एका हिंदू तरुणीवर

भारताने पुन्हा एकदा गाठला एक अब्ज टन कोळसा उत्पादनाचा टप्पा

- देशाच्या ऊर्जा सुरक्षेला मिळणार आणखी बळकटी भारताने २० मार्च २०२६ रोजी सलग दुसऱ्या वर्षी १ अब्ज टन कोळसा

Iran-US-Israel War : भारतीय भूमीचा इराण हल्ल्यासाठी वापर नाही; भारताने फेटाळून लावले 'ते' दावे

भारत सरकारने सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका दाव्याचे खंडन करत स्पष्ट केले आहे की, भारताने अमेरिकेला आपल्या

आसाममध्ये पोलीस कमांडो कॅम्पवर दहशतवादी हल्ला

तिनसुकिया : आसामच्या तिनसुकिया जिल्ह्यातील पोलीस कमांडो कॅम्पवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. रविवारी मध्यरात्री

तिबेटशी व्यापार करणाऱ्या भारतीयांसाठी आनंदाची बातमी

पिथोरगड : भारतीय व्यावसायिक जून २०२६ पासून तकलाकोटमधील कायमस्वरुपी दुकानांतून तिबेटशी थेट व्यापार करू शकणार