मोहनलाल यांना दादासाहेब फाळके पुरस्कार, तर शाहरूख, विक्रांत आणि राणी मुखर्जीला पुरस्कार प्रदान

मुंबई: ७१व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे आज दिल्लीच्या विज्ञान भवनात आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यामध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विजेत्यांना हा सन्मान पुरस्कार देण्यात आला. यावेळी दाक्षिणात्य अभिनेते मोहनलाल यांना सर्वोच्च दादसाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

प्रमुख विजेते


सर्वोत्कृष्ट अभिनेता: शाहरुख खान (चित्रपट: 'जवान') आणि विक्रांत मेस्सी (चित्रपट: '12th Fail') यांना संयुक्तपणे हा पुरस्कार मिळाला आहे.

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री: राणी मुखर्जी (चित्रपट: 'मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे') यांना हा पुरस्कार मिळाला.

सर्वोत्कृष्ट चित्रपट: '12th Fail' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे.

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन: सुदिप्तो सेन (चित्रपट: 'द केरला स्टोरी') यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला.

दादासाहेब फाळके पुरस्कार: या वर्षीचा सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांना प्रदान करण्यात आला.
Comments
Add Comment

बीसीसीआयचा एसीसीवर दबाव, आशिया कप ट्रॉफी प्रकरणावरून कारवाईचा इशारा

नवी दिल्ली : आशिया कप २०२५ नंतर विजेत्या भारतीय संघाला ट्रॉफी देण्यात आली नाही. ही ट्रॉफी मिळाली नाही तर

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू २१ ते २४ ऑक्टोबरदरम्यान केरळ दौऱ्यावर, अनेक महत्त्वाच्या कार्यक्रमांना लावणार हजेरी

नवी दिल्ली : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू २१ ते २४ ऑक्टोबरदरम्यान केरळच्या दौऱ्यावर असतील. हा दौरा

दिल्लीकर गुदमरले, मुंबईकरांचे काय?

दिवाळीनंतर दोन्ही महानगरांची हवा झाली विषारी फटाक्यांच्या प्रदूषणामुळे दिल्ली-एनसीआरचा AQI ४०० पार, मुंबईचाही

दिवाळीच्या निमित्ताने पंतप्रधान मोदींचं देशवासियांना भावनिक पत्र

नवी दिल्ली : दिवाळीचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना एक भावनिक पत्र लिहून शुभेच्छा दिल्या

१० कोटींच्या चिनी फटाक्यांची तस्करी : डीआरआयच्या ऑपरेशन फायर ट्रेलची मोठी कारवाई

नवी दिल्ली: भारताच्या सीमांवरून चिनी फटाक्यांची बेकायदेशीर आयात करण्याचा मोठा डाव महसूल गुप्तचर संचालनालयाने

नागा अतिरेक्यांवर ड्रोन स्ट्राईक ? भारतविरोधी पी. आंग माई ठार ?

नायपिदाव : भारत-म्यानमार सीमेवर बंडखोरांच्या हालचाली वाढू लागल्यामुळे तणावाची स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर २०