वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण आज, भारतात सूतक काळ लागू होणार की नाही? घ्या जाणून....

मुंबई : वर्षातील दुसरे आणि शेवटचे सूर्यग्रहण २१ सप्टेंबर २०२५ रोजी लागणार आहे, परंतु हे ग्रहण भारतात दिसणार नाही. त्यामुळे, भारतात या ग्रहणाचा सूतक काळदेखील लागू होणार नाही.

ग्रहणाची वेळ


हे सूर्यग्रहण भारतीय वेळेनुसार रात्री १०:५९ वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच २२ सप्टेंबर रोजी पहाटे ३:२३ वाजता संपेल. रात्रीच्या वेळी हे ग्रहण होत असल्यामुळे भारतात ते पाहता येणार नाही.

सूतक काळ


ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहण ज्या भागात दिसते, त्याच ठिकाणी सूतक काळ पाळला जातो. हे ग्रहण भारतात दिसत नसल्याने, इथल्या लोकांना सूतक काळाचे नियम पाळण्याची गरज नाही.

हे ग्रहण कुठे दिसणार?


हे सूर्यग्रहण मुख्यत्वे ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अंटार्क्टिका आणि प्रशांत महासागराच्या काही भागांत दिसेल. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये सकाळी सूर्योदयाच्या वेळी हे ग्रहण पाहता येईल.
Comments
Add Comment

Maharashtra Rain: राज्यात पुन्हा वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

मुंबई (वार्ताहर) : राज्यातील काही भागात मागील दोन तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून काही भागात हलक्या ते मध्यम

ठाणे, कडोंमपाची जबाबदारी राज ठाकरेंवर; उबाठा गट मुंबईवरच लक्ष ठेवणार!

मुंबई : दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्यावरून चर्चा रंगलेली असतानाच या दोन्ही भावांमध्ये मुंबई आणि ठाणे

मराठीचा टेंभा मिरवणारे मनसे नेते संदीप देशपांडे भाजपकडून ट्रोल

स्वत:च्या हॉटेलातही मराठी आचारी नाही मुंबई : मराठी भाषा, स्थानिकांना रोजगार, भूमिपुत्रांना न्याय या

मुंबई आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनलचे पंतप्रधान मोदींनी केले उद्घाटन

पर्यटन आणि उद्योगांना चालना मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत मुंबई आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल

अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांसाठी मदतनिधीला मंजुरी

मुंबई : अतिवृष्टी आणि पुराचा फटका बसल्यामुळे नांदेड, परभणी, सातारा, सांगली जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांचे नुकसान

रविवारी रेल्वेचा मेगाब्लॉक, वेळापत्रक बघून प्रवासाचं नियोजन करा

मुंबई : ठाणे ते कल्याण आणि पनवेल ते वाशीदरम्यान मध्य रेल्वे रविवारी मेगाब्लॉक घेणार आहे. पश्चिम रेल्वेने वसई रोड