वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण आज, भारतात सूतक काळ लागू होणार की नाही? घ्या जाणून....

मुंबई : वर्षातील दुसरे आणि शेवटचे सूर्यग्रहण २१ सप्टेंबर २०२५ रोजी लागणार आहे, परंतु हे ग्रहण भारतात दिसणार नाही. त्यामुळे, भारतात या ग्रहणाचा सूतक काळदेखील लागू होणार नाही.

ग्रहणाची वेळ


हे सूर्यग्रहण भारतीय वेळेनुसार रात्री १०:५९ वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच २२ सप्टेंबर रोजी पहाटे ३:२३ वाजता संपेल. रात्रीच्या वेळी हे ग्रहण होत असल्यामुळे भारतात ते पाहता येणार नाही.

सूतक काळ


ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहण ज्या भागात दिसते, त्याच ठिकाणी सूतक काळ पाळला जातो. हे ग्रहण भारतात दिसत नसल्याने, इथल्या लोकांना सूतक काळाचे नियम पाळण्याची गरज नाही.

हे ग्रहण कुठे दिसणार?


हे सूर्यग्रहण मुख्यत्वे ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अंटार्क्टिका आणि प्रशांत महासागराच्या काही भागांत दिसेल. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये सकाळी सूर्योदयाच्या वेळी हे ग्रहण पाहता येईल.
Comments
Add Comment

१६ जानेवारीला मुंबई जिंका; अटलजींना तीच खरी आदरांजली

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन मुंबई : “अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा, कमल खिलेगा' हे अटलजींचे उद्गार

सागराचे आव्हान आणि करिअर संधी

सुरेश वांदिले मुंबईमध्ये २७ ते ३१ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ‘मेरीटाइम वीक’ ही आतंरराष्ट्रीय परिषद पार पडली.

मुंबई झाली पूर्णपणे बॅनर,फलकमुक्त, दहा दिवसांमध्ये ७६५१ जाहिरातींवर कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :  मुंबई महापालिकेची निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यांनतर मुंबईला विद्रुप करणाऱ्या

बिनधास्त करा नववर्षाचे सेलिब्रेशन, मध्य रेल्वे मध्यरात्री सोडणार विशेष लोकल

मुंबई : नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईत ठिकठिकाणी रात्री उशिरापर्यंत कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. रात्री

ठाकरे बंधूंची युती, पण उबाठा आणि मनसैनिकांची दिलजमाई कुठे?

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा आणि मनसेच्या युतीची जाहीर घोषण

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास