नीरज चोप्राने पाकिस्तानच्या अर्शद नदीमला मैदानात दिला नाही भाव

मुंबई: जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२५मध्ये आज भालाफेक स्पर्धेच्या फायनलमध्ये सगळ्यांच्या नजरा नीरज चोप्रा आणि अर्शद नदीम यांच्यावर होत्या. नीरज चोप्रा आणि अर्शद नदीम यांच्यामुळे हा सामना भारत विरुद्ध पाकिस्तान असा बनला होता.


दरम्यान, या स्पर्धेत दोन्ही खेळाडूंनी निराश केले. नीरज चोप्राला ८व्या स्थानावर समाधान मानावे लागले तर नदीम १०व्या स्थानावर राहिला.


पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान यांच्यातील तणाव वाडले आहेत. आशिया कप स्पर्धेतही विजयानंतर भारतीय संघाने पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन केले नव्हते. यामुळे पाकिस्तानचा संघ चांगलाच खवळला होता. पाकिस्तानच्या संघाने यूएईविरुद्धच्या सामन्याआधीही खूप नाटकं केली होती. अखेरीस त्यांची नाटकं काही चालली नाहीत आणि त्यांना यूएईविरुद्ध सामना खेळावा लागला.


नीरज चोप्रा आणि अर्शद नदीम जेव्हा फायनलमध्ये उतरले तेव्हा दोन्ही देशांच्या चाहत्यांच्या नजरा त्यांच्यावर होत्या. या सामन्यात नीरज चोप्राने एका पद्धतीने नदीमला कोणताच भाव दिला नाही. दोघांमध्ये जुनी मैत्रीही पाहायला मिळाली नाही.


फायनलच्या दरम्यान पावसामुळे खेळावर थोडा परिणाम झाला. जेव्हा पाऊस सुरू होता तेव्हा दोघेही जवळ होते मात्र त्यांच्यात कोणतीही बातचीत झाली नाही.

Comments
Add Comment

'शार्दुल ठाकूर' मुंबई रणजी संघाचा नवा कर्णधार; अजिंक्य रहाणेनंतर मिळाली सूत्रे!

मुंबई: भारताचा अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूर याची आगामी रणजी करंडक (Ranji Trophy) हंगामासाठी मुंबई क्रिकेट संघाने

रहस्यमय 'TEN x YOU' चा पडदा उघडला! सचिन तेंडुलकरने लाँच केला खेळाडूंच्या अनुभवातून जन्माला आलेला ब्रँड

२५ वर्षांचा अनुभव, भारतीय शरीरयष्टीनुसार खास डिझाईन; 'गल्ली ते स्टेडियम' प्रत्येक खेळाडूसाठी नवी क्रांती मुंबई:

IND vs WI: पहिला दिवस यशस्वीच्या नावावर, टीम इंडिया मजबूत स्थितीत

नवी दिल्ली: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या आणि अंतिम कसोटी क्रिकेट सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ

रवींद्र जडेजा आपला ‘गुरू’ - कुलदीप यादव

अहमदाबाद : भारतीय संघाचा गोलंदाज कुलदीप यादव यांनी एक मोठं विधान केलं आहे. त्यांनी संघातील अनुभवी गोलंदाज

भारताला वेस्ट इंडिजविरुद्धची कसोटी मालिका २-0 ने जिंकण्याची संधी

नवी दिल्ली : पहिल्या कसोटीत वेस्ट इंडिजविरुद्ध भारतीय संघाने डावाने विजय मिळवला होता. आता टीम इंडिया आता

IND vs SA: वर्ल्डकपमध्ये द. आफ्रिकेने रोखला भारताचा विजयरथ, मिळवला ३ विकेटनी विजय

विशाखापट्टणम: आयसीसी महिला वनडे वर्ल्डकप २०२५मध्ये द. आफ्रिकेच्या संघाने भारतीय संघाचा विजयरथ रोखला आहे.