युपीआय व्यवहार ऑगस्ट महिन्यात २० अब्ज पार 'या' कारणामुळे Phone Pe नंबर १

प्रतिनिधी:ऑगस्ट महिन्यात युपीआय (Unified Payment Interface UPI) व्यवहार २० अब्जाहून अधिक संख्येवर पोहोचले आहेत. नव्या आकडेवारीनुसार, प्रथमच एका महिन्यात इतक्या मोठ्या प्रमाणात युपीआय व्यवहारात वाढ झाली आहे. एनपीसीआय (National Payments Corporation of India NPCI) ने ही नवी आकडेवारी जाहीर केली. त्यांच्या माहितीनुसार, २४.८५ लाख कोटी मूल्यांकनाचे व्यवहार युपीआयच्या माध्यमातून झाले आहेत.


सर्वाधिक व्यवहार फोन पे (Phone Pay), त्यानंतर गुगल पे (Google Pay), मग अनुक्रमे पेटीएम यांचा क्रमांक लागला आहे. सर्वाधिक व्यवहार फोन पे कडून (९.६ अब्ज) झाले असून गुगल पे कडून (७.५ अब्ज) व पेटीएम कडून (१.६ अब्ज) व्यवहार अनुक्रमे झाले. एकूण युपीआय व्यवहारातील मार्केट शेअरमध्ये सर्वाधिक जागा फोन पे ची ४८.६४% असून त्यानंतर गुगल पे ची ३५.५३% व पेटीएम कडून ८.५% आहे.


अहवालातील माहितीनुसार, वाढत्या आर्थिक दैनंदिन कामकाजासाठी होणारे आर्थिक व्यवहार, व दैनंदिन गरजेच्या वस्तूंची खरेदी विक्री यामुळे ही वाढ मोठ्या झाली आहे. डेट व सिक्युरिटीजसाठी झालेल्या आर्थिक व्यवहार पाहिल्यास त्यामध्ये सर्वाधिक वाढ झा ली आहे जी जवळपास ७७००७ कोटी रुपये आहे. केवळ ऑगस्ट महिन्यात एकूण युपीआय व्यवहार ६४५ दशलक्षाच्या पटीत झाले. ग्राहक खर्च (Consumer Expenditure) पाहिल्यास केवळ ग्रोसरी, सुपरमार्केटमधील खरेदी ६८११६ कोटींवर पोहोचली आहे. तसेच इतर श्रेणीतील व्यवहारातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली.

Comments
Add Comment

Khopoli News : मुलाला शाळेत सोडलं अन्...; नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीवर दिवसाढवळ्या सपासप वार

खोपोली : रायगड जिल्ह्यातील प्रमुख औद्योगिक केंद्र असलेल्या खोपोली शहरात आज सकाळच्या सुमारास रक्ताचा थरार

Stock Market Opening Bell: ख्रिसमोत्तर सत्रात बाजारात घसरण सेन्सेक्स १८३.६६ व निफ्टी ४७.७० अंकाने घसरला

मोहित सोमण: सकाळच्या सत्रात इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात घसरण झाली आहे. प्रामुख्याने शेअर बाजारात नवा ट्रिगर

Rohit Sharma-Virat Kohli Vijay Hazare Trophy 2025-26 : रोहित-विराटचा पहिल्या सामन्यात शतकी धमाका! दुसऱ्या फेरीत कोणाशी भिडणार? जाणून घ्या वेळ, मैदान आणि लाइव्ह अपडेट्सची ए टू झेड माहिती

भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये सध्या 'विराट-रोहित' नावाच्या वादळाने चाहत्यांना भुरळ घातली असून, विजय हजारे

मीरा-भाईंदर महापालिका निवडणुकीत तिरंगी लढतीची शक्यता

मविआ घटक पक्षांना जास्त जागांची अपेक्षा भाईंदर : मीरा-भाईंदर महानगरपालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेना यांची

प्रकाश आंबेडकरांच्या तंबीनंतर काँग्रेस ताळ्यावर !

मुंबई : मी ज्या दिवशी तोंड उघडेन, त्यादिवशी काँग्रेसला महाराष्ट्रात नव्हे, तर देशभरात फटका बसेल, अशी तंबी प्रकाश

भाजप मुंबईत ३० टक्के नवे चेहरे देणार ?

मुख्यमंत्र्यांच्या अंतिम मंजुरीनंतर ‘एबी’ फॉर्मचे वाटप होणार मुंबई : राजकारणात प्रयोगशील पक्ष अशी ओळख असलेली