रायगडच्या बाळगंगा नदीने ओलांडली धोक्याची पातळी


पेण : रायगड जिल्ह्यामध्ये मंगळवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे पेण तालुक्याला फटका बसला आहे. पेणमधील बाळगंगा नदीने धोक्याची पातळी गाठली आहे. यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटल्याची माहिती मिळाली आहे.


बाळगंगा नदीला पूर आल्याने तालुक्यातील खरोशी गावामध्ये पुराचे पाणी शिरले आहे. पुरामुळे खरोशी गावातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. रायगड जिल्ह्यामध्ये मंगळवारी सकाळी आठ वाजल्यापासून सतत जोरदार पाऊस पडला. मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचले. जिल्ह्यातील नद्यांच्या किनारी राहणाऱ्यांचे स्थलांतर करण्यात आले. प्रत्येक तालुक्यामध्ये शेकडो मिलिमीटर पावसाची नोंद झाली. प्रशासन पूरग्रस्त भागावर लक्ष ठेवून आहे. पीडितांना आवश्यक ती मदत देण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली.


Comments
Add Comment

बिनधास्त करा नववर्षाचे सेलिब्रेशन, मध्य रेल्वे मध्यरात्री सोडणार विशेष लोकल

मुंबई : नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईत ठिकठिकाणी रात्री उशिरापर्यंत कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. रात्री

शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक जाहीर

पुणे : मुंबई : मुंबईसह महाराष्ट्रातील २९ महापालिकांसाठी १५ मे रोजी मतदान आणि १६ मे रोजी मतमोजणी होणार आहे. या

उपचारासाठी रुग्णालयात तब्बल आठ तास प्रतीक्षा! अखेर भारतीय तरुणाची मृत्यूशी झुंज ठरली अपयशी

एडमोंटन: उपचारासाठी तब्बल आठ तास प्रतीक्षा पाहिल्यानंतर अखेर मृत्यूला जवळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आपच्या तीन वरिष्ठ नेत्यांवर गुन्हा दाखल

नवी दिल्ली : धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आम आदमी पार्टीच्या तीन वरिष्ठ नेत्यांवर दिल्ली पोलिसांनी गुन्हा

आधी निवडणुकीचा गुलाल, मग मुलाला खांदा; नवनिर्वाचित नगरसेवकावर कोसळला दु:खाचा डोंगर

 बीड: निवडणुकीच्या विजयी गुलालात बापाला खांद्यावर घेऊन नाचला आणि मग बापानेच मुलाला खांदा दिल्याची धक्कादायक

मूर्ती पाडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर सुरक्षेचे कारण; भगवान विष्णूंच्या 'त्या' मूर्तीबाबत स्पष्टीकरण

बॅंकॉक: थायलंड आणि कंबोडिया यांच्यातील सीमावादावरून थाई लष्कराने भगवान विष्णूंची एक मूर्ती पाडल्याची घटना