ठाण्यात एक हजारांपेक्षा जास्त दहीहंड्या


डोंबिवली (प्रतिनिधी) : दहीहंडीची पंढरी ही ठाणे जिल्ह्याची ओळख जागतिक पातळीवर प्रसिद्धीस पावली आहे. यावर्षी जिल्ह्यात एक हजार ३०० हून अधिक दहीहंडया उत्सवात सहभागी होत आहेत. त्यामध्ये २४६ सार्वजनिक तर एक हज्जारांहून जास्त खासगी दहीहंडी उत्सव बांचा समावेश आहे.


सर्वांत जास्त ठाण्यात. त्या पाठापाठ डोंबिवली, कल्याण, उल्हासनगरभिवंडीमध्ये दहीहंडी उत्सव होतो. जिल्ह्यात यावर्षी सुमारे दोनशेच्या आसपास मंदिरांसह विविध ठिकाणी जन्माष्टमीचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी आठ त्यापेक्षा जास्च थर लावण्यासाठी अनेक नामांकित गोविंदा पथके प्रयल करतील, त्यासाठी गोविंदा पथकांमध्ये एकच बढाओइ लागणार आहे.


अनेक ठिकाणी लाखो रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. तर सलामीवीर पथकाला एक हजारांहून जास्त रुपांची बक्षिसे दिली नातात. लक्षवेधक दहीहंड्यांमध्ये आमदार रवींद्र चव्हाण, शिवसेना शहर प्रमुख राजेश मोरे, मनसे यांची चचर्चा असन


Comments
Add Comment

Satara IT Park : सातारा जिल्ह्यात आयटी पार्क उभारणार

मुंबई : सातारा जिल्ह्यातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला चालना देण्यासाठी मौजे नागेवाडी (ता. सातारा, जि. सातारा)

Nitesh Rane : मोरा मच्छीमारांना नुकसानभरपाई द्या; मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई : जे. एन. पी. ए. मार्फत(JNPA) मार्फत चौथ्या बंदराच्या भरावाच्या कामामुळे मोरा गावातील मच्छीमारांचे झालेले

लग्न जमेना म्हणून तरुणाची भन्नाट कल्पना, थेट बॅनरवर पठ्ठ्याने लिहिलं असं काही की तुम्हांलाही ऐकून धक्का बसेल

पुणे : लग्न जमत नाही म्हणून अनेक तरुण सध्या नैराश्यात दिसत आहे. मुलीच्या तसेच वडिलांच्या एकंदरीतच

भोंदू अशोक खरातच्या अडचणीत वाढ, कुटुंबियांचीही वाढणार अडचण; कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर..., हालचालींना वेग

नाशिक : संपूर्ण देशालाच हादरवून सोडणाऱ्या भोंदू अशोक खरातच्या (Ashok Kharat) अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.

Santosh Deshmukh : 'त्यांच्यावर कुटुंबीयांचा दबाव'..., मस्साजोगच्या सरपंचपदाच्या उमेदवाराचा खळबळजनक आरोप

संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या सरपंच संतोष देशमुख ( Santosh Deshmukh ) यांच्या मस्साजोग या गावात राजकीय वातावरण रंगले

Pune Water Supply : पुण्याच्या पाणीकपातीवर प्रशासनाने घेतला हा महत्वाचा निर्णय

पुणे : सूर्याचा प्रकोप हा वाढत जातोय, तापमानाचा पारा इतका वाढलाय की थेट तापमान ४०- ४५ अंशापर्यत जाऊन पोहोचलाय,