Kaun Banega Crorepati 17: तुम्हाला बदलायचे आहे का तुमचे नशीब? तर जाणून घ्या कधी पासून सुरू होत आहे KBC


मुंबई: प्रसिद्ध क्विझ शो कौन बनेगा करोडपती आपल्या नव्या हंगामासह परतत आहे आणि सोबतच अनेक प्रेक्षक या शोची आतुरतेने वाट पाहत आहेत. या हंगामाद्वारे अमिताभ बच्चन यांचेही पुनरागमन जाले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये केबीसी हा केवळ एक गेम शो राहिलेला नाही तर त्यांच्यासाठी आत्मा बनला आहे.


अमिताभ बच्चन यांनी केबीसीच्या भावना अतिशय सुंदरपणे जाहीर केले होते. कौन बनेगा करोडपती एक गेम शोपेक्षा अधिक आहे. हा एक आशा आणि स्वप्नांचा प्रवास आहे. येथे लाखो लोक हॉट सीटवर बसलेल्या स्पर्धकांचा उत्साह वाढवतात. माझ्यासाठी केबीसीचे यजमानपद भूषवणे म्हणजेच आपल्या कुटुंबास बसणे, प्रेम आणि उत्साहाने भरलेल्या सारखे आहे.


 


जसेही नवा हंगाम सुरू होतो माझ्याकडे शब्द कमी पडतात. कारण कोणतेही शब्द माझी कृतज्ञता खोलवर व्यक्त करू शकत नाही. तुमच्या आशिर्वादाने केबीसीमध्ये नवा प्राण ओतला आहे. या मंचाला पुन्हा एकदा रोशन केले आहे. तसेच आपल्या सर्वांना पुन्हा सोबत उभे केले आहे.  केबीसी ११ ऑगस्टपासून रात्री ९ वाजल्यापासून परतत आहे. सोमवार ते शुक्रवार, सोनी एंटरटनेमेंट टेलिव्हिजन आणि सोनी लिव्हवर परतत आहे.


Comments
Add Comment

नृत्य, संगीत आणि प्रकाशाचा अद्भुत त्रिवेणी संगम!

नेहमीच्या सादरीकरणापेक्षा काहीतरी नवीन आणि अविस्मरणीय अनुभव देणारा 'रिदम ऑन फायर' हा खास डान्सिकल कार्यक्रम

निवडणुकांच्या रणधुमाळीत ‘आणीबाणी’ ओटीटीवर

मनोरंजन विश्वात ओटीटीने विशेष स्थान निर्माण केले आहे. ओटीटीवर प्रदर्शित होणाऱ्या चित्रपट आणि वेब सिरिजची

सलमान खानच्या हस्ते मॅजिक चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

अभिनेता जितेंद्र जोशीची प्रमुख भूमिका असलेल्या मॅजिक या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. आता या चित्रपटाचा ट्रेलर

‘रुबाब’चा टीझर प्रदर्शित

झी स्टुडिओजच्या ‘रुबाब’ या आगामी मराठी चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून, पहिलीच झलक आणि ‘तुझ्यासारखी

‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ ३० जानेवारीपासून चित्रपटगृहात

नाताळच्या निमित्ताने मराठी प्रेक्षकांसाठी एक जबरदस्त हास्याची भेट समोर आली आहे! प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य

आणखी एका कलाकाराच्या घराला आग! बॉलिवूड दिग्दर्शकालाही आगीच्या विळख्याचा धक्का

मुंबई: आज सकाळी मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील सोरेंटो अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली.