राहुल गांधी, लालू प्रसाद यादव यांच्याकडून घुसखोरांना ‘वोट बँक’ म्हणून संरक्षण

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा आरोप


नवी दिल्ली : बिहार निवडणूक जवळ आली आहे. त्यापूर्वी मतदार पुनर्वेक्षण करायला हवे की नाही, हे मी जनतेला विचारतो. घुसखोरांना मतदार यादीतून हटवायला हवे का? लालू प्रसाद, तुम्ही कोणाला वाचवू इच्छिता? निवडणूक आयोगाच्या यादीवर तुमच्या पक्षाने आणि काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. बांगलादेशातून येणारे घुसखोर बिहारच्या तरुणांच्या नोकऱ्या हिरावतात आणि तुम्ही त्यांना वाचवता. राहुल गांधी आणि लालू प्रसाद यादव घुसखोरांना वोट बँक म्हणून संरक्षण देतात, असा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला आहे.


देशाच्या सुरक्षेशी खेळण्याचाअधिकार नाही 


अमित शहा यांनी एसआयआर प्रक्रियेला विरोध करणाऱ्या विरोधकांवर टीका करताना म्हटले की, पूर्ण बहुमताने बिहारमध्ये एनडीए सरकार येणार आहे. देशाच्या सुरक्षेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी कटिबद्ध आहेत.


Comments
Add Comment

Ramesh Chennithala : महाविकास आघाडी फुटली, काँग्रेसने उबाठाविरोधात ठोकला शड्डू; रमेश चेन्निथलांची घोषणा

मुंबई महापालिका स्वबळावर लढणार मुंबई : मुंबई पालिका निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीत मोठी फूट पडली आहे.

PMVBRY Employment : पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजना जाहीर; ३.५ कोटी नोकऱ्यांसाठी केंद्र सरकारचा ९९,४४६ कोटींचा मेगा प्लॅन

नवी दिल्ली : देशातील बेरोजगारीची समस्या दूर करण्यासाठी आणि तरुणांना स्वावलंबी बनवण्यासाठी केंद्र सरकारने

Delhi T1 Assault Case : दिल्ली विमानतळावर पायलटची गुंडगिरी! प्रवाशाला रक्तबंबाळ करेपर्यंत मारहाण; कॅप्टनवर तत्काळ...

नवी दिल्ली : दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील (IGI) टर्मिनल १ वर एका वैमानिकाने प्रवाशाला

India T20 World Cup Squad Announcement : वर्ल्ड कप २०२६ साठी टीम इंडिया सज्ज! BCCIची आज महत्त्वाची बैठक; कोणाला मिळणार संधी अन् कोणाचा पत्ता कट?

मुंबई : आयसीसी पुरुष टी-२० वर्ल्ड कप २०२६ साठी संपूर्ण क्रिकेट विश्व ज्याची वाट पाहत आहे, त्या भारतीय संघाची घोषणा

Imran Khan : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना १७ वर्षांची जेल; भ्रष्टाचार प्रकरणात पत्नी बुशरा बीबीलाही मोठी शिक्षा

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांच्या पत्नी बुशरा बीबी यांना भ्रष्टाचाराच्या एका मोठ्या

Rajdhani Express Accident : आसाममध्ये काळजाचा थरकाप! राजधानी एक्सप्रेसची हत्तींच्या कळपाला धडक, ८ हत्तीचं जागीच दुर्दैवी मृत्यू

आसाममधील जमुनामुख जवळील सानरोजा भागात शुक्रवारी मध्यरात्री एक अत्यंत भीषण आणि दुर्दैवी रेल्वे अपघात झाला.