राहुल गांधी, लालू प्रसाद यादव यांच्याकडून घुसखोरांना ‘वोट बँक’ म्हणून संरक्षण

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा आरोप


नवी दिल्ली : बिहार निवडणूक जवळ आली आहे. त्यापूर्वी मतदार पुनर्वेक्षण करायला हवे की नाही, हे मी जनतेला विचारतो. घुसखोरांना मतदार यादीतून हटवायला हवे का? लालू प्रसाद, तुम्ही कोणाला वाचवू इच्छिता? निवडणूक आयोगाच्या यादीवर तुमच्या पक्षाने आणि काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. बांगलादेशातून येणारे घुसखोर बिहारच्या तरुणांच्या नोकऱ्या हिरावतात आणि तुम्ही त्यांना वाचवता. राहुल गांधी आणि लालू प्रसाद यादव घुसखोरांना वोट बँक म्हणून संरक्षण देतात, असा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला आहे.


देशाच्या सुरक्षेशी खेळण्याचाअधिकार नाही 


अमित शहा यांनी एसआयआर प्रक्रियेला विरोध करणाऱ्या विरोधकांवर टीका करताना म्हटले की, पूर्ण बहुमताने बिहारमध्ये एनडीए सरकार येणार आहे. देशाच्या सुरक्षेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी कटिबद्ध आहेत.


Comments
Add Comment

निर्यातक्षम राज्यांत महाराष्ट्र आघाडीवर

नीती आयोगाच्या निर्यात निर्देशांकात तामिळनाडू मागे नवी दिल्ली : नीती आयोगाच्या निर्यात सज्जता निर्देशांक -

गिफ्ट सिटीमध्ये १५ देशांच्या परकीय चलनांमध्ये करता येतात व्यवहार

भारतातील एक शहर जिथे रुपयांऐवजी वापरले जाते परकीय चलन नवी दिल्ली : आपल्याला भारतात कोठेही उद्योग करायचा असेल तर

मणिकर्णिका घाटावर बुलडोजर

दोन खासदारांसह अनेकांवर गुन्हा वाराणसी : वाराणसीतील मणिकर्णिका घाटावर सुशोभीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे.

बदरी-केदारसह चारधाममध्ये मोबाईल बंदी ,प्रशासनाची रील आणि फोटोवर कडक नजर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तराखंड सरकारने चारधाम यात्रेची मर्यादा आणि शांतता अबाधित राखण्यासाठी यावर्षी

कर्तव्यपथावर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा जयघोष

प्रजासत्ताक दिनी अवतरणार आत्मनिर्भर 'गणेशोत्सवा'चा भव्य चित्ररथ नवी दिल्ली(वृत्तसंस्था ) : राजधानी नवी दिल्ली

भाजप हीच देशाची पहिली पसंती: पंतप्रधान मोदी

सुशासनासाठी जनतेचा विक्रमी जनादेश! देशाला आता केवळ विकास आणि 'गुड गव्हर्नन्स' हवा दिसपुर (वृत्तसंस्था): आज भाजप