राहुल गांधी, लालू प्रसाद यादव यांच्याकडून घुसखोरांना ‘वोट बँक’ म्हणून संरक्षण

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा आरोप


नवी दिल्ली : बिहार निवडणूक जवळ आली आहे. त्यापूर्वी मतदार पुनर्वेक्षण करायला हवे की नाही, हे मी जनतेला विचारतो. घुसखोरांना मतदार यादीतून हटवायला हवे का? लालू प्रसाद, तुम्ही कोणाला वाचवू इच्छिता? निवडणूक आयोगाच्या यादीवर तुमच्या पक्षाने आणि काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. बांगलादेशातून येणारे घुसखोर बिहारच्या तरुणांच्या नोकऱ्या हिरावतात आणि तुम्ही त्यांना वाचवता. राहुल गांधी आणि लालू प्रसाद यादव घुसखोरांना वोट बँक म्हणून संरक्षण देतात, असा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला आहे.


देशाच्या सुरक्षेशी खेळण्याचाअधिकार नाही 


अमित शहा यांनी एसआयआर प्रक्रियेला विरोध करणाऱ्या विरोधकांवर टीका करताना म्हटले की, पूर्ण बहुमताने बिहारमध्ये एनडीए सरकार येणार आहे. देशाच्या सुरक्षेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी कटिबद्ध आहेत.


Comments
Add Comment

'हे' आहे देशातील पहिले शाकाहारी शहर! जाणून घ्या सविस्तर

गुजरात: कोरोना काळानंतर जगात मासांहार करणाऱ्यांपेक्षा शाकाहारी लोकांची संख्या वाढत चालली आहे. शाकाहारी जेवण

‘त्यांच्याकडून मुलांना पिस्तुल, तर आमच्याकडून लॅपटॉप’

पंतप्रधान मोदींचा विरोधी पक्षांवर घणाघात सीतामढी : ‘हे लोक स्वतःच्या मुलांना मुख्यमंत्री, मंत्री, खासदार आणि

५ रुपयांत पोटभर जेवण!

दिल्लीत १०० 'अटल कँटिन' सुरू करण्याची घोषणा नवी दिल्ली: दिल्ली सरकारने शहरात १०० ठिकाणी 'अटल कँटिन' सुरू करण्याची

संसदेचे हिवाळी अधिवेशन १ डिसेंबरपासून

नवी दिल्ली : संसदेचे हिवाळी अधिवेशन १ डिसेंबर रोजी सुरू होणार आहे आणि १९ डिसेंबरपर्यंत चालेल, अशी घोषणा संसदीय

'बिहारमध्ये घुसखोर नाही, स्थानिकच सरकार बनवतील!'

विकास आणि सुरक्षेसाठी 'एनडीए'ला निवडून देण्याचे अमित शाह यांचे आवाहन पूर्णिया: "बिहारमध्ये घुसखोर सरकार बनवणार

डॉक्टर होता की कसाई, लॉकरमध्ये सापडली एके-४७ रायफल

श्रीनगर : पोलिसांनी एका डॉक्टरच्या लॉकरमधून एके-४७ रायफल जप्त केल्यानंतर खळबळ उडाली आहे. संबंधित डॉक्टरला