श्रीकृष्णनाथ पांचाळ ठाण्याचे जिल्हाधिकारी

  90

मुंबई : जालन्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ यांची महाराष्ट्र सरकारने बदली केली असून ठाण्याचे जिल्हाधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे हे सेवा निवृत्त झाल्याने हे पद रिक्त झाले होते. त्या रिक्त जागेवर श्रीकृष्णनाथ पांचाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


राज्य सरकारने अजीज शेख, भाप्रसे, व्यवस्थापकीय संचालक, शिवशाही पुनर्वसन प्रकल्प, मुंबईचे व्यवस्थापकीय संचालक अजीज शेख यांची धुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती केली आहे. नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशीमा मित्तल यांची जालना जिल्हाधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे.


मुख्यमंत्र्यांचे मंत्रालयातील अपर मुख्य सचिव विकास खारगे मांची मंत्रालयातच अप्पर मुख्य सचिव महसूल पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. मंत्रालयातील दिव्यांग कल्याण विभागाचे अप्पर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर मंत्रालयातील अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

MSBTE च्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! निकाल रोखून ठेवलेल्या, अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी - लोढा

मुंबई: महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या जुलै २०२५ या सत्रातील एक वर्ष कालावधी अभ्यासक्रमाच्या निकाल

श्री तुळजाभवानी मंदिरातील तलवार चोरीच्या बातम्या खोट्या, अफवांवर विश्वास ठेवू नका!

धाराशिव : श्री तुळजाभवानी मंदिरात सध्या जतन,संवर्धन व विविध विकासकामे मोठ्या प्रमाणावर सुरू असून,या अनुषंगाने

Daund Yawat Tension: ५०० जणांविरुद्ध गुन्हा दाखल, १७ जणांना अटक, कलम १६३ लागू...

पुण्यातील जातीय हिंसाचारावर कारवाई पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यामधील यवत गावात शुक्रवारी एका सोशल मीडिया

महाराष्ट्रात ४.१७ कोटींची बेनामी मालमत्ता उघड!

मुंबई : महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) यावर्षी भ्रष्ट लोकसेवक आणि खाजगी व्यक्तींविरुद्ध चार

पतीची न्यायालयीन कोठडीत रवानगी, रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट

पुणे : पुण्यातील खराडी परिसरातल्या रेव्ह पार्टीवर पोलिसांनी धाड टाकली. घटनास्थळावरुन अमली पदार्थ जप्त केले. या

‘महादेवी हत्तिणी’च्या ‘नांदणी’वापसीचा मार्ग मोकळा, पण कायद्याचा अडसर

कोल्हापूर : संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या महादेवी हत्तिणीला जनभावनांचा आदर करत ‘वनतारा’