Vastu Shastra: घड्याळाची ही दिशा बदलू शकते तुमचे भाग्य, मिळणार यश-संपत्ती

मुंबई: वास्तुशास्त्रानुसार घराच्या विविध दिशांचे आपल्या जीवनावर खोलवर परिणाम होत असतात. अनेकदा हे परिणाम सकारात्मक असतात तर काही परिणाम नकारात्मक असतात. वास्तुशास्त्रानुसार योग्य दिशेला घड्याळ लावणे अतिशय शुभ मानले जाते. कारण घड्याळ हे वेळेचे प्रतीक मानले जाते.


हे घड्याळ योग्य ठिकाणी लावल्याने उर्जेचे संतुलन राखण्यासाठी गरजेचे असते. घरात घड्याळ लावण्यासाठी सगळ्यात योग्य दिशा हा उत्तर अथवा पूर्व मानली जाते. उत्तर दिशेला धन आणि समृद्धीचे कारक सांगितले आहे. तर पूर्व दिशा सकारात्मक उर्जेचा स्त्रोत असते.


जेव्हा घड्याळ तुम्ही उत्तर अथवा पूर्व दिशेला भिंतीवर लावतात तेव्हा घरात चांगल्या उर्जेचा संचार वाढतो. तसेच वेळेला अधिक महत्त्व प्राप्त होते. वास्तुशास्त्रात पश्चिम आणि दक्षिण दिशेला घड्याळ कधीही लावू नये पश्चिम दिशेला घड्याळ लावल्याने वेळेची गती मंदावू शकते. यामुळे कुटुंबात अनावश्यक तणाव आणि त्रास होऊ शकतो.


याशिवाय घड्याळ नेहमी स्वच्छ आणि योग्य वेळ दाखवणारे असावे. तुटलेले-फुटलेले अथवा योग्य वेळ न दाखवणारे घड्याळ नेहमी नकारात्मक उर्जेचे प्रतीक ठरू शकते. घड्याळ हे नेहमी भिंतीवर नजरेच्या समोर अथवा थोड्या उंचीवर लावले पाहिजे.

Comments
Add Comment

'डोरेमॉन'चे दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड

नव्वदच्या दशकापासून आजच्या पिढीपर्यंत लहान मुलांच्या मनावर राज्य करणाऱ्या डोरेमॉन (Doraemon) या लोकप्रिय कार्टून

Dhurandhar 2 :धुरंधर २ ने बॉक्स ऑफिसवर रचला इतिहास, प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी रोकॉर्डब्रेक कमाई

मुंबई : अभिनेता रणवीर सिंहचा 'धुरंधर: द रिव्हेंज' पाहण्यासाठी चाहते मोठ्या प्रमाणात उत्सुक असल्याचे पहायला मिळत

रुग्णाची हॉस्पिटलकडे एक मागणी आणि ....; आयटमाइज्ड बिल मागितले आणि धक्कादायक वास्तव समोर

नवी दिल्ली: वैद्यकीय उपचारांनंतर रुग्णालयाकडून येणारे बिल डोळे झाकून भरणाऱ्यांसाठी ही बातमी डोळे उघडणारी आहे.

चाहत्यांची प्रतीक्षा संपली, लवकरच रितेशचा 'हा' आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार

अभिनेता रितेश देशमुखच्या आगामी सिनेमाची चाहते अनेक दिवसांपासून वाटत पाहत आहेत. मात्र, आता त्यांच्यासाठी खुशबर

बादशाहनंतर आता 'या' प्रसिद्ध गायकाला जीवे मारण्याची धमकी

नुकताच काही दिवसांपूर्वी बॉलीवूडचा प्रसिद्ध गायक बादशाहला बिष्नोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली

मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

रायगड : मुंबई-पुणे महामार्गावर बुधवारी सकाळी भीषण अपघात घडून तिघांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत एकूण पाच