Vastu Shastra: घड्याळाची ही दिशा बदलू शकते तुमचे भाग्य, मिळणार यश-संपत्ती

  95

मुंबई: वास्तुशास्त्रानुसार घराच्या विविध दिशांचे आपल्या जीवनावर खोलवर परिणाम होत असतात. अनेकदा हे परिणाम सकारात्मक असतात तर काही परिणाम नकारात्मक असतात. वास्तुशास्त्रानुसार योग्य दिशेला घड्याळ लावणे अतिशय शुभ मानले जाते. कारण घड्याळ हे वेळेचे प्रतीक मानले जाते.


हे घड्याळ योग्य ठिकाणी लावल्याने उर्जेचे संतुलन राखण्यासाठी गरजेचे असते. घरात घड्याळ लावण्यासाठी सगळ्यात योग्य दिशा हा उत्तर अथवा पूर्व मानली जाते. उत्तर दिशेला धन आणि समृद्धीचे कारक सांगितले आहे. तर पूर्व दिशा सकारात्मक उर्जेचा स्त्रोत असते.


जेव्हा घड्याळ तुम्ही उत्तर अथवा पूर्व दिशेला भिंतीवर लावतात तेव्हा घरात चांगल्या उर्जेचा संचार वाढतो. तसेच वेळेला अधिक महत्त्व प्राप्त होते. वास्तुशास्त्रात पश्चिम आणि दक्षिण दिशेला घड्याळ कधीही लावू नये पश्चिम दिशेला घड्याळ लावल्याने वेळेची गती मंदावू शकते. यामुळे कुटुंबात अनावश्यक तणाव आणि त्रास होऊ शकतो.


याशिवाय घड्याळ नेहमी स्वच्छ आणि योग्य वेळ दाखवणारे असावे. तुटलेले-फुटलेले अथवा योग्य वेळ न दाखवणारे घड्याळ नेहमी नकारात्मक उर्जेचे प्रतीक ठरू शकते. घड्याळ हे नेहमी भिंतीवर नजरेच्या समोर अथवा थोड्या उंचीवर लावले पाहिजे.

Comments
Add Comment

सिंधुदुर्ग : कार ऑन रेल सेवेने पाचपैकी चार वाहने नांदगावला उतरली

सिंधुदुर्ग : कोकण रेल्वेची पहिली कार ऑन ट्रेन कोलाड (जि. रायगड) स्थानकावरून निघाली आणि रात्री नांदगाव (जि.

Vastu Tips: कात्री वापरताना 'या' चुका टाळा, नाहीतर घरात येईल नकारात्मकता आणि गरिबी!

मुंबई : वास्तुशास्त्रानुसार, घरात प्रत्येक वस्तू ठेवण्याचं आणि वापरण्याचं एक योग्य स्थान आणि पद्धत असते. जर या

स्वातंत्र्यदिनी युक्रेनचा रशियाच्या अण्वस्त्र प्रकल्पावर ड्रोन हल्ला; मोठा स्फोट होऊन आग

मॉस्को: युक्रेनने रशियाच्या ऊर्जा प्रकल्पांवर पुन्हा एकदा मोठा ड्रोन हल्ला केला आहे. युक्रेनच्या स्वातंत्र्य

पवईतील गोविंदाचा उपचारादरम्यान मृत्यू

मुंबई : विक्रोळीच्या कन्नमवार नगरमध्ये आमदार सुनील राऊत यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तब्बल २५

E-buses in Ratnagiri: रत्नागिरी जिल्ह्यात लवकरच एसटीच्या ताफ्यात ई-बसेस

रत्नागिरी: एसटी महामंडळाने प्रदूषण आणि डिझेलच्या वाढत्या खर्चाला आळा घालण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्याचा एसटी

रस्ते अपघातामध्ये प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू, सीसीटीव्हीमध्ये दुर्घटना कैद

जम्मू आणि काश्मीर: रस्ते अपघातामध्ये भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या अपघाताचं