सकाळी 'इटर्नल'चा (Zomato) शेअर १४.८% पर्यंत उसळला, 'या' कारणाने

  68

प्रतिनिधी: इटर्नल लिमिटेड या झोमॅटो (Zomato) कंपनीच्या मुख्य कंपनी (Parent Company) ने आपला तिमाही निकाल जाहीर केला होता. त्याच पार्श्वभूमीवर कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार वाढ झाली आहे. सकाळी बाजार उघडल्यावर काही वेळात कंपनीचा शेअर ११.४७% पर्यंत उसळला होता. प्रामुख्याने चांगल्या तिमाहीनंतर तज्ञांनी कंपनीच्या फंडामेंटलमध्ये विश्वास व्यक्त केल्याने यामध्ये आणखी भावनात्मक भरली व शेअर उसळला. अगदी बाजार उघडल्यावरच शेअर १४.८% पर्यंत उसळला होता. ब्रोकरेज कंपन्यानी चांगला संदेश दिल्यानंतर क्विक कॉमर्स कंपनीचा शेअर उसळला.

इटर्नल (Zomato ,Blnkit) या कंपन्यांची मुख्य कंपनी आहे. कंपनीने या पहिल्या तिमाहीत निव्वळ नफ्यात संख्यात्मक घट नोंदवली असली तरी कंपनीत चांगली स्थिरता असल्याने हा कौल गुंतवणूकदारांना दिला. कंपनीला मागील तिमाहीतील २५३ कोटींच्या तुलनेत घसरण होत या तिमाहीत २५ कोटींचा निव्वळ नफा झाला. कंपनीच्या कामकाजातून मिळणाऱ्या महसूलात इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) ७०% वाढ झाली आहे. मागील वर्षाच्या तिमाहीत कंपनीला ४२०६ कोटींचा महसूल मिळाला होता जो वाढत ७१६७ कोटींवर गेला आहे. करपूर्व कमाई ईबटा (EBITDA) मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) ४२% घसरण झाली होती. कंपनीने शेअर्समध्ये ३.१% वाढ झाली होती.
Comments
Add Comment

बैलपोळाच्या दिवशी नदीमध्ये वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह गवसला

अकोला: मूर्तिजापूर तालुक्यातील एक युवक बैलपोळा सणाच्या दिवशी बैलांना धुण्यासाठी पेढी नदीवर गेला असता, अचानक पाय

ढोल-ताशांच्या गजरात गणेशमूर्तींचे आगमन

मुंबई : गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरले असून मुंबईतील अनेक गणेश मंडळांनी मूर्ती मंडपात नेण्यास सुरुवात केली

छत्रपती संभाजीनगरला २४x७ शाश्वत पाणीपुरवठ्याचा मार्ग मोकळा; २६ द.ल.ली. जलशुद्धीकरण केंद्राचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहर पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून पुढील २५-३० वर्षे शहराच्या अपेक्षित

महाराष्ट्रात गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा मान; घरबसल्या दर्शनासाठी विशेष पोर्टल सुरू

मुंबई : सार्वजनिक गणेशोत्सव, घरगुती गणेशोत्सव, महाराष्ट्रातील गणेशोत्सवाला आता राज्याने प्रथमच महाराष्ट्र

Ajit Pawar: मतचोरीच्या आरोपांवर अजितदादांचा जोरदार हल्लाबोल, म्हणाले "फेक नरेटीव्ह...

मुंबई: काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मतदानावरून निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले,  त्यानंतर देशभरात वातावरण

महाराष्ट्रातील १ कोटी बहीणींना लखपती दीदी करणार

मुंबई : लखपती दीदींसाठी देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्नशील आहेत. त्यांच्याच नेतृत्वाखाली महाराष्ट्रात