वांद्रे कुर्ला संकुलातील भारतनगरमध्ये घर कोसळले, ढिगाऱ्यात १० जण अडकले


मुंबई : वांद्रे कुर्ला संकुलातील भारतनगरमध्ये घर कोसळले. कोसळलेल्या घराच्या ढिगाऱ्यात किमान १० जण अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. घटनास्थळी स्थानिक, पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक मदतकार्यात गुंतले आहे. ढिगाऱ्यातून बाहेर काढलेल्या सात जणांना भाभा रुग्णालयात दाखल केले आहे. इतरांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.


स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार आज (शुक्रवार १८ जुलै २०२५) सकाळी ५.५५ वाजता नमाज कमिटी मशीद वांद्रे पूर्व चाळ क्रमांक ३७ मध्ये एक घर कोसळले. माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले. मदतकार्य सुरू झाले. एनडीआरएफचे एक पथक पण मदतकार्यासाठी आले आहे.


Comments
Add Comment

ठाकरे बंधूंची युती, पण उबाठा आणि मनसैनिकांची दिलजमाई कुठे?

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा आणि मनसेच्या युतीची जाहीर घोषण

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी

मनसेतून उबाठात गेलेल्यांची उमेदवारी अडचणीत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार मुंबई : उबाठा गट आणि मनसेची युती झाल्याने दोन्ही पक्षातील

प्रभादेवीतील प्रभाग १९४ मनसेला सोडण्यास उबाठा गटाचा विरोध

मनसेला सोडल्यास उबाठात बंडखोरी होण्याची शक्यता मुंबई : दोन्ही ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केल्यांनतर आता जागा

विरार-अलिबाग प्रकल्पाला येणार गती

हुडकोकडून २२ हजार ५०० कोटींचे कर्ज उपलब्ध मुंबई : विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या प्रकल्पाला आता गती