वांद्रे कुर्ला संकुलातील भारतनगरमध्ये घर कोसळले, ढिगाऱ्यात १० जण अडकले


मुंबई : वांद्रे कुर्ला संकुलातील भारतनगरमध्ये घर कोसळले. कोसळलेल्या घराच्या ढिगाऱ्यात किमान १० जण अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. घटनास्थळी स्थानिक, पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक मदतकार्यात गुंतले आहे. ढिगाऱ्यातून बाहेर काढलेल्या सात जणांना भाभा रुग्णालयात दाखल केले आहे. इतरांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.


स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार आज (शुक्रवार १८ जुलै २०२५) सकाळी ५.५५ वाजता नमाज कमिटी मशीद वांद्रे पूर्व चाळ क्रमांक ३७ मध्ये एक घर कोसळले. माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले. मदतकार्य सुरू झाले. एनडीआरएफचे एक पथक पण मदतकार्यासाठी आले आहे.


Comments
Add Comment

‘दसरा मेळाव्याबाबत विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा’

मुंबई : सर्व मंत्र्यांनी दौरे केले. शेतकऱ्यांचा रोष, नाराजी, राग, विरोध पाहायला मिळाला. जेव्हा घरदार उध्वस्त होते.

राज्यातील ७५ हजार प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देणार, रोजगार इच्छुक तरुणांना संधी

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे होणार

12th Exam : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ही आहे महत्त्वाची बातमी...

अतिवृष्टी, पूरस्थितीमुळे बारावी परीक्षा अर्ज भरण्यास २० ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ मुंबई : राज्यात होत असलेली

मुंबईच्या सिद्धिविनायक ट्रस्टकडून पूरग्रस्तांना १० कोटींची मदत

मुंबई : महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी घरांची पडझड

ट्रेनची टक्कर थांबवणार! 'कवच' प्रणालीमुळे आता अपघात टळणार का? मध्य रेल्वेने केला मोठा दावा

मध्य रेल्वेचा ऐतिहासिक टप्पा: मुंबई विभागात 'कवच' प्रणालीची यशस्वी चाचणी! सर्व ५ विभागांमध्ये 'कवच' लोको चाचण्या

ठाण्यात आज ऑरेंज, तर उद्या यलो अलर्ट

जिल्हाधिकारी कार्यालयाचे सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश ठाणे : प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या