उल्हास नदीत सापडला ५० वर्षीय महिलेचा मृतदेह

  56

कर्जत : कर्जत तालुक्यातील पोसरी गावाजवळ उल्हास नदीत एका महिलेचा मृतदेह वाहून आला होता. येथील ग्रामस्थांच्या निदर्शनास हा मृतदेह आला. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी कर्जत पोलीस उपस्थित झाले. ही मृत महिला सुमारे ५० वर्ष वयोगटातील आहे. या महिलेची ओळख पटली आहे.


कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भोसले आणि सहकाऱ्यांनी स्थानिकांच्या मदतीने हा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला असून कर्जत उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी नेण्यात आला.


या महिलेचे नाव विजया अनिल काळोखे असे आहे. ती कर्जत मुद्रे येथील नेमिनाथ सोसायटी येथे राहणारी आहे. कर्जत पोलीस ठाण्यात या महिलेची बेपत्ता असल्याची तक्रार होती दाखल. या महिलेचे पती अनिल काळोखे हे नुकतेच सेवा निवृत्त झाले आहेत.

Comments
Add Comment

संकष्टी चतुर्थी आणि विनायक चतुर्थीमधील फरक काय आहेत

मुंबई: हिंदू धर्मात गणपतीला विशेष महत्त्व आहे. प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षातील आणि कृष्ण पक्षातील चतुर्थी

टाटा समुहाच्या ट्रेंट लिमिटेडचा 'बर्न्ट टोस्ट' लाँच भारताच्या पुढच्या पिढीसाठी नवीन फॅशन 'व्हॉइस'

मुंबई: सणासुदीच्या मुहूर्तावर टाटा समुहाची लाईफस्टाईल कंपनी ट्रेंट लिमिटेडने (Trent Limited) भारतातील पुढील पिढीतील

शाकाहारी लोकांसाठी 'ड' जीवनसत्वाची कमतरता भरून काढणारे पदार्थ

मुंबई : शरीराला निरोगी ठेवण्यासाठी 'ड' जीवनसत्व (Vitamin D) अत्यंत महत्त्वाचे असते. शरीरातील हाडांची मजबुती,

गोविंदा फक्त माझाच! घटस्फोटाच्या चर्चांना सुनीता आहूजा यांनी दिला पूर्णविराम

मुंबई- गेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहूजा यांच्यात घटस्फोटाची

दक्षिण कोरियात शाळेत मोबाईल वापरण्यावर बंदी

सियोल : दक्षिण कोरियामध्ये शाळेत मोबाईल वापरण्यावर बंदी घालणारे विधेयक मंजूर झाले आहे. मार्च २०२६ पासून हा कायदा

Horoscope: सप्टेंबर महिन्यात ‘या’ ४ राशींचे नशीब पालटणार!

नवी दिल्ली: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, सप्टेंबर २०२५ महिना अनेक र