अंतराळातून शुभांशु शुक्ला यांचा निरोप, अनडॉकिंगच्या आधी म्हणाले, भारत सारे जहाँ से अच्छा

नवी दिल्ली: भारतीय वायुदलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनचा ऐतिहासिक प्रवास करून आता अंतराळातून निरोप घेत आहेत. हा एक क्षण निरोप समारंभाच्या रूपात संध्याकाळी ७.४५ मिनिटांनी आयोजित करण्यात आला. हा समारंभ लाईव्ह करण्यात आला जो जगभरातील लोकांनी पाहिला. फेअरवेल कार्यक्रमामध्ये Ax-4 मिशनची टीम आण नासाची Expedition 73 टीमच्या सदस्यांचा समावेश होता. शुभांशू शुक्ला आयएसएसवर पोहोचणारे पहिले भारतीय आहेत. फेअरवेल समारंभात शुभांशु शुक्लाने भारतासाठी मेसेज देताना म्हटले, सारे जहाँ से अच्छा.

२६ जून २०२५ला नासाच्या केनेडी स्पेस स्टेंटर येथून स्पेसएक्सच्या ड्रॅगन यानच्या माध्यमातून शुभांशु शुक्ला आणि त्याचे सहकारी मिशनसाठी रवाना झाले होते. या मिशनमध्ये अमेरिकेची अंतराळवीर पेगी व्हिटसन कमांडर म्हणून होती तर इतर सद्स्यांमध्ये पोलंडचे सावोस्ज उजनान्स्की आणि हंगेरीचे तिबोर कप होते.

 



या चौघांनी मिळून २५० हून अधिक वेळा पृथ्वीची प्रदक्षिणा आणि ६ मिलियन अंतरापेक्षाचे अधिक अंतर कापले. १७ दिवसांच्या या प्रवासादरम्यान अंतराळ यानाच्या दलाने ६०हून वैज्ञानिक प्रयोग केले.
Comments
Add Comment

नाताळनिमित्त मोदींनी चर्चमध्ये जाऊन केली प्रार्थना

नवी दिल्ली : नाताळचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील कॅथेड्रल चर्चला भेट दिली. मोदींनी

महामार्गावर मोठा अपघात, अवघ्या काही सेकंदात १७ जण होरपळले

चित्रदुर्ग : कर्नाटकमधील चित्रदुर्ग गुरुवारी पहाटे महामार्गावर मोठा अपघात झाला. अवघ्या काही सेकंदात १७ जणांचा

पॅन - आधार लिंक करण्यासाठी शेवटची संधी!

३१ डिसेंबरनंतर भरावा लागेल १००० रुपये दंड नवी दिल्ली : तुम्ही तुमचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड अजूनही लिंक केले

भारताचे अंतराळवीर चंद्रावर जाणार

मुंबई : आर्यभट्ट या पहिल्या भारतीय उपग्रहाच्या प्रक्षेपणापासून ते चांद्रयान ३ मोहीमेपर्यंत भारताने उपग्रह,

दोन नव्या विमान कंपन्यांना केंद्र सरकारची मंजुरी

‘इंडिगो’च्या एकाधिकारशाहीला ब्रेक नवी दिल्ली : जेव्हा देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोची व्यवस्था

मुंबईत थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन साठी 'फायर अलर्ट' जारी; हॉटेल्स, पब्स आणि मॉल्सची झाडाझडती सुरु

मुंबई : थर्टी फर्स्ट जवळ येतोय, नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबई हळू हळू सज्ज होत असतानाच, मुंबईकरांच्या