अंतराळातून शुभांशु शुक्ला यांचा निरोप, अनडॉकिंगच्या आधी म्हणाले, भारत सारे जहाँ से अच्छा

नवी दिल्ली: भारतीय वायुदलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनचा ऐतिहासिक प्रवास करून आता अंतराळातून निरोप घेत आहेत. हा एक क्षण निरोप समारंभाच्या रूपात संध्याकाळी ७.४५ मिनिटांनी आयोजित करण्यात आला. हा समारंभ लाईव्ह करण्यात आला जो जगभरातील लोकांनी पाहिला. फेअरवेल कार्यक्रमामध्ये Ax-4 मिशनची टीम आण नासाची Expedition 73 टीमच्या सदस्यांचा समावेश होता. शुभांशू शुक्ला आयएसएसवर पोहोचणारे पहिले भारतीय आहेत. फेअरवेल समारंभात शुभांशु शुक्लाने भारतासाठी मेसेज देताना म्हटले, सारे जहाँ से अच्छा.

२६ जून २०२५ला नासाच्या केनेडी स्पेस स्टेंटर येथून स्पेसएक्सच्या ड्रॅगन यानच्या माध्यमातून शुभांशु शुक्ला आणि त्याचे सहकारी मिशनसाठी रवाना झाले होते. या मिशनमध्ये अमेरिकेची अंतराळवीर पेगी व्हिटसन कमांडर म्हणून होती तर इतर सद्स्यांमध्ये पोलंडचे सावोस्ज उजनान्स्की आणि हंगेरीचे तिबोर कप होते.

 



या चौघांनी मिळून २५० हून अधिक वेळा पृथ्वीची प्रदक्षिणा आणि ६ मिलियन अंतरापेक्षाचे अधिक अंतर कापले. १७ दिवसांच्या या प्रवासादरम्यान अंतराळ यानाच्या दलाने ६०हून वैज्ञानिक प्रयोग केले.
Comments
Add Comment

ऊर्जा क्षेत्रात गुंतवणुकीसाठी पंतप्रधान मोदींचे जागतिक गुंतवणूकदारांना आमंत्रण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक गुंतवणूकदारांना भारताच्या ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक करण्याचे आवाहन केले

होर्मुझमध्ये अडकलेल्या भारतीय कॅप्टनचा मृत्यू; १८ दिवस समुद्रात अडकून वैद्यकीय मदतीअभावी दुर्दैवी अंत

पश्चिम आशियातील तणावाचा मानवी परिणाम समोर आला असून होर्मुझच्या सामुद्रधुनीत अडकलेल्या ‘अवाना’ जहाजाचे कॅप्टन

पश्चिम आशियात तणाव वाढला; पंतप्रधान मोदींनी केली आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा

- ऊर्जा प्रकल्पांवरील हल्ल्यांचा भारताकडून तीव्र निषेध पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर

गोव्याचे मुख्यमंत्री लेकीला भेटायला पुण्यात आले अन् रुग्णालयात अॅडमिट झाले, नेमकं झालं काय?

पुणे: गुढी पाडव्यानिमित्ताने आपल्या मुलीला भेटण्यासाठी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत पुण्यात आले होते.

Stormy weather : वादळी हवामानाचा अनेक उड्डाणांवर परिणाम; एअरलाइनकडून प्रवाशांसाठी ट्रॅव्हल ऍडव्हायझरी जारी

नवी दिल्ली : देशातील दोन प्रमुख शहरे दिल्ली आणि बंगळुरू येथे मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याचा

Iran-US-Israel War : इराण - कतार तणावाचा थेट भारताला फटका; वीज उत्पादन धोक्यात

मध्य पूर्वात भडकलेल्या युद्धाची झळ आता भारताच्या स्वयंपाकघरांपासून ते कारखान्यांपर्यंत पोहोचली आहे. इराणने