अंतराळातून शुभांशु शुक्ला यांचा निरोप, अनडॉकिंगच्या आधी म्हणाले, भारत सारे जहाँ से अच्छा

नवी दिल्ली: भारतीय वायुदलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनचा ऐतिहासिक प्रवास करून आता अंतराळातून निरोप घेत आहेत. हा एक क्षण निरोप समारंभाच्या रूपात संध्याकाळी ७.४५ मिनिटांनी आयोजित करण्यात आला. हा समारंभ लाईव्ह करण्यात आला जो जगभरातील लोकांनी पाहिला. फेअरवेल कार्यक्रमामध्ये Ax-4 मिशनची टीम आण नासाची Expedition 73 टीमच्या सदस्यांचा समावेश होता. शुभांशू शुक्ला आयएसएसवर पोहोचणारे पहिले भारतीय आहेत. फेअरवेल समारंभात शुभांशु शुक्लाने भारतासाठी मेसेज देताना म्हटले, सारे जहाँ से अच्छा.

२६ जून २०२५ला नासाच्या केनेडी स्पेस स्टेंटर येथून स्पेसएक्सच्या ड्रॅगन यानच्या माध्यमातून शुभांशु शुक्ला आणि त्याचे सहकारी मिशनसाठी रवाना झाले होते. या मिशनमध्ये अमेरिकेची अंतराळवीर पेगी व्हिटसन कमांडर म्हणून होती तर इतर सद्स्यांमध्ये पोलंडचे सावोस्ज उजनान्स्की आणि हंगेरीचे तिबोर कप होते.

 



या चौघांनी मिळून २५० हून अधिक वेळा पृथ्वीची प्रदक्षिणा आणि ६ मिलियन अंतरापेक्षाचे अधिक अंतर कापले. १७ दिवसांच्या या प्रवासादरम्यान अंतराळ यानाच्या दलाने ६०हून वैज्ञानिक प्रयोग केले.
Comments
Add Comment

Maharashtra's Rajya Sabha Seats : महाराष्ट्रातील ७ राज्यसभा जागांची निवडणूक 'बिनविरोध' होणार? शरद पवारांच्या जागेवरही टांगती तलवार

मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या दणदणीत विजयाचा फायदा आता महायुतीला राज्यसभेतही मिळणार

चेन्नईमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव, H5N1 विषाणूमुळे शेकडो कावळे मृत्युमुखी; सरकारकडून महत्त्वाच्या सूचना जारी

चेन्नई: तामिळनाडूची राजधानी चेन्नईत बर्ड फ्लूचा इशारा देण्यात आला आहे. चेन्नईमध्ये शेकडो कावळे मृत आढळले आहेत.

Days In February : फेब्रुवारी महिन्यात 'इतके' दिवस बँका राहणार बंद! राज्यानुसार यादी जाहीर; पहा संपूर्ण वेळापत्रक

भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) दरवर्षी बँकांच्या सुट्ट्यांची अधिकृत यादी जाहीर करत असते, ज्यामध्ये देशभरातील सार्वजनिक

Pariksha Pe Charcha 2026: 'परीक्षा पे चर्चा'च्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिले विद्यार्थ्यांना 'हे' कानमंत्र

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज म्हणजेच शुक्रवार ६ फेब्रुवारी रोजी 'परीक्षा पे चर्चा' च्या

Meghalaya Coal Mine Blast : मेघालयमध्ये अवैध कोळसा खाणीत भीषण स्फोट, १८ जणांचा बळी, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

शिलाँग : मेघालयातील जयंतिया हिल्स जिल्ह्यातील थांगस्कू परिसरात एका अवैध कोळसा खाणीत झालेल्या भीषण स्फोटाने

UPSC 2026 New Rules: यूपीएससी परीक्षेच्या नियमात महत्वाचे बदल; वाचा संपूर्ण माहिती

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) ४ फेब्रुवारी रोजी नागरी सेवा परीक्षा (CSE) आणि भारतीय वन सेवा (IFS) परीक्षा २०२६ साठी