Numerology: पैशांमध्ये खेळतात या ४ तारखांना जन्मलेले लोक, नशिबात असतो भरपूर पैसा

मुंबई: अंकशास्त्र हे प्रत्येक व्यक्तीसाठी १ ते ९ अंकापर्यंत निर्धारित केलेल असते. याला मूलांक असे म्हणतात. व्यक्तीच्या जन्मतारखेवरून हा मूलांक काढला जातो. तज्ञांच्या मते मूलांकाच्या आधारावर कोणत्याही व्यक्तीचे भाग्य तसेच नशिबाची माहिती मिळवता येते.

अकंशास्त्रानुसार ज्या लोकांचा मूलांक ४ असतो त्यांची कमी वयातच श्रीमंत होण्याची शक्यता अधिक असते. अंकशास्त्रानुसार कोणत्याही महिन्याच्या ४, १३, २२ आणि ३१ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ४ असतो.

अंकज्योतिषांच्या मते मूलांक ४ असलेले लोक सुरूवातीपासून मनी मॅनेजमेंटमध्ये हुशार असतात. या लोकांचे जीवन श्रीमंतीत जाते. मूलांक ४चे लोक ज्ञान, मेहनत आणि पूर्ण योजनेने यश मिळवण्यात तरबेज असतात. हे लवकरच आपले लक्ष्य मिळवतात.

मूलांक ४ असलेल्या व्यक्तींमध्ये नेतृत्वगुण चांगले असतात. त्यामुळे हे इतरांपेक्षा वेगळे ठरतात. कोणत्याही पेशामध्ये हे सहज मिसळून जातात. असे मानले जाते की मूलांक ४ असलेले लोक इंजीनियर, वैज्ञानिक, डिझायनर तसेच वकीलसारख्या पेशामध्ये चांगली कामगिरी करतात.
Comments
Add Comment

मध्य रेल्वेच्या १८ होळी विशेष गाड्यांची घोषणा

मुंबई : होळी सणाच्या निमित्ताने होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे छत्रपती शिवाजी महाराज

Holi 2026 : रंग-पिचकाऱ्यांच्या किंमतीत सरासरी पाच टक्के वाढ, तरीही खरेदीला उत्स्फूर्त प्रतिसाद

अलिबागसह संपूर्ण रायगड जिल्ह्यात धुलिवंदनाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठा रंगांनी न्हाऊन निघाल्या आहेत.

Big Boss Marathi Season 6 : बिग बॉस मराठी ६ मध्ये आयुषच्या विषयावरून तन्वीची खरडपट्टी; प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल

मुंबई : बिग बॉस मराठी ६ मध्ये सातव्या आठवड्यात ड्रामा, आरोप-प्रत्यारोप आणि भावनिक उद्रेक यांचा जोर वाढला आहे.

वसई-विरारचा अर्थसंकल्प ‘वेटिंग’वर!

स्थायी समिती सभापतींची निवड लांबल्याने मार्चचा मुहूर्त विरार : महापौर, उपमहापौर निवडणूक उशिरा होऊनही मुंबई

श्रद्धेच्या सान्निध्यातील शाश्वततेचा भव्य संकल्प ‘निसर्गायण’

टिटवाळा ठरणार पर्यावरण –पर्यटनाचे नवे केंद्र कल्याण : श्रद्धा, सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरणीय जबाबदारी यांचा

'या' तारखेला दिसणार महराष्ट्रात खग्रास आणि खंडग्रास चंद्रग्रहण दिसणार

मुंबई : यावर्षी जगात २ सूर्यग्रहण आणि २ चंद्रग्रहण दिसत असली, तरी भारतातून ३ मार्च २०२६ रोजी दिसणारे केवळ एकच