Numerology: पैशांमध्ये खेळतात या ४ तारखांना जन्मलेले लोक, नशिबात असतो भरपूर पैसा

मुंबई: अंकशास्त्र हे प्रत्येक व्यक्तीसाठी १ ते ९ अंकापर्यंत निर्धारित केलेल असते. याला मूलांक असे म्हणतात. व्यक्तीच्या जन्मतारखेवरून हा मूलांक काढला जातो. तज्ञांच्या मते मूलांकाच्या आधारावर कोणत्याही व्यक्तीचे भाग्य तसेच नशिबाची माहिती मिळवता येते.

अकंशास्त्रानुसार ज्या लोकांचा मूलांक ४ असतो त्यांची कमी वयातच श्रीमंत होण्याची शक्यता अधिक असते. अंकशास्त्रानुसार कोणत्याही महिन्याच्या ४, १३, २२ आणि ३१ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ४ असतो.

अंकज्योतिषांच्या मते मूलांक ४ असलेले लोक सुरूवातीपासून मनी मॅनेजमेंटमध्ये हुशार असतात. या लोकांचे जीवन श्रीमंतीत जाते. मूलांक ४चे लोक ज्ञान, मेहनत आणि पूर्ण योजनेने यश मिळवण्यात तरबेज असतात. हे लवकरच आपले लक्ष्य मिळवतात.

मूलांक ४ असलेल्या व्यक्तींमध्ये नेतृत्वगुण चांगले असतात. त्यामुळे हे इतरांपेक्षा वेगळे ठरतात. कोणत्याही पेशामध्ये हे सहज मिसळून जातात. असे मानले जाते की मूलांक ४ असलेले लोक इंजीनियर, वैज्ञानिक, डिझायनर तसेच वकीलसारख्या पेशामध्ये चांगली कामगिरी करतात.
Comments
Add Comment

साठाव्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांसाठी किंग खानची खास 'भेट'; गाजलेले चित्रपट पुन्हा होणार प्रदर्शित

मुंबई: बॉलिवूडचा 'किंग खान' शाहरुख खान १९९१ मध्ये दिल्लीहून मुंबईत आला आणि त्यानंतर तो थेट करोडो प्रेक्षकांच्या

राम मंदिराच्या दर्शनाची वेळ बदलली , जाणून घ्या अयोध्यातील दर्शनाची वेळ...

अयोध्या : अयोध्येतील श्रीराम मंदिर म्हणजे श्रद्धा आणि भक्तीचा अनोखा संगम. दिवसेंदिवस प्रभू रामाचे दर्शन

लिंबू पाणी प्यायल्यामुळे वजन कमी होते का ? वाचा सविस्तर...

बऱ्याच लोकांना आपला दिवस एक ग्लास लिंबू सरबताने सुरू करणे आवडते. लिंबाचे पाणी शरीराला डिटॉक्स करते आणि पचन

महिलांची हातचलाखी सीसीटीव्हीत दिसली, सोन्याची अंगठी चोरतानाचा व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली: पूर्व दिल्लीतील लक्ष्मी नगरमधील विजय चौक परिसरातील एका ज्वेलरी दुकानात महिलांनी सोन्याची अंगठी

“विकसित भारत चॅलेंज ट्रॅक” मुंबईत युवा महोत्सव २७ ऑक्टोबरला

मुंबई : युवकांचा सर्वांगीण विकास, भारतीय संस्कृती आणि परंपरेचे जतन, सुप्त गुणांना प्रोत्साहन तसेच राष्ट्रीय

तिसऱ्या युथ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्ण

मुंबई : बहरीनमधील मनामा येथे आशियाई युवा क्रीडा स्पर्धा २०२५ मध्ये भारताने कबड्डीमध्ये पूर्ण विजय मिळवत सुवर्ण