शाडूच्या मूर्तीना भक्तांकडून पसंती

चिपळूण (वार्ताहर): मुंबई उच्च न्यायालयानेही पीओपी गणेशमूर्ती तयार करण्यावर सुरुवातीला बंदी आणली होती. चिपळूण पालिकेनेही पीओपी गणेशमूर्तीबाबत कडक धोरण स्वीकारले होते. त्याचा परिणाम म्हणून यावर्षी शाडूच्या मुतींना चांगली मागणी आहे, अशी माहिती येथील मूर्तिकार देत आहेत. गणरायांच्या आगमनाला दीड महिना राहिला असून, गणपतीच्या सुबक आणि आकर्षक मूर्ती घडवण्याचे काम अखेरच्या टप्प्यात आले आहे.


मागील काही वर्षांत पीओपीच्या मूर्तीना पर्याय म्हणून शाडूच्या मूर्ती उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सर्व स्तरांतून सुरू आहे. गणरायांच्या आगमनाला अवघा महिना राहिला असून, गणपतीच्या सुबक आणि आकर्षक मूर्ती घडवण्याचे काम अखेरच्या टप्प्यात आले आहे. त्यामुळे भक्तांची पर्यावरणपूरक शाडूच्या मातीच्या मूर्ती, कागदाच्या लगद्यापासून बनवल्या जाणाऱ्या गणेशमूर्तीकडे भक्तांचा ओढा वाढला आहे.


आम्ही शाडू मातीच्या मूती तयार करत आहोत. सरकारने शाडू मातीच्या मूर्तीना प्रोत्साहन दिल्यास कामगारांना रोजगार मिळेल तसेच पारंपरिक सुरू असलेले कारखाने टिकतील, आम्ही पारंपरिक पद्धतीने गणपतीची षोडशोपचारे पूजा करण्यासाठी ताम्हणातील हाताने बनवलेला सुबक गणपती बनवतो. ताम्हणाच्या आकाराचा पाट करून त्यावर कमळात बसलेली गणेशमूर्ती हे आमचे पेटंट बनले आहे. १ हजारपासून १० रुपयापर्यंत गणेशमूर्ती उपलब्ध आहेत. - राजन लवेकर, मूर्तिकार, कापसाळ

Comments
Add Comment

अस्पृश्यता आणि विषमता हा मानवतेविरुद्धचा सर्वात मोठा अपराध

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; चवदार तळे सत्याग्रह शताब्दी वर्षानिमित्त विविध प्रकल्पांचे भूमिपूजन मुंबई :

डिझेल खरेदीतून वर्षाला २४१ कोटी रुपयांची बचत होणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी दिली माहिती

मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (एसटी) आर्थिक स्थिती सक्षम करण्यासाठी पर्यायी उत्पन्न स्रोत

पुणे-सोलापूर महामार्गावर एसटी बसचा भीषण अपघात, ओव्हरटेकच्या नादात...

पुणे: पुणे-सोलापूर महामार्गावर पाटसजवळ एका भीषण अपघाताने प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला. सोलापूरहून

अशोक खरातचे ५८ व्हिडीओ कसे समोर आले?, प्रकरणात नवा ट्विस्ट

नाशिक: राजकारण्यांना स्वप्न दाखवणाऱ्या तथाकथित ज्योतिषी आणि अंकशास्त्रज्ञ अशोक खरात याला बलात्काराच्या गंभीर

गडचिरोली : ११ जहाल माओवाद्यांनी केले आत्मसमर्पण

- गडचिरोली पोलीस सीआरपीएफ यांच्या संयुक्त प्रयत्नांना मोठे यश एकेकाळी माओवाद्यांचा बालेकिल्ला समजल्या

'जल जीवन मिशन २.०’ साठी केंद्र आणि राज्य शासनात सामंजस्य करार

- मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या करारावर स्वाक्षऱ्या राज्यातील प्रत्येक ग्राम