पाच तारखेचा मोर्चा निघणार नाही, सर्वपक्षीय नेत्यांचा निर्णय

  70

मुंबई : मागील सरकारमध्ये उद्धव ठाकरे  मुख्यमंत्री असताना हिंदी भाषा सक्तीकरणाला पाठिंबा दिला होता. त्यामुळे राज्यात काही दिवसांपासून हिदी भाषावरुन राजकारण चांगलंच तापल होत. थोड्याच वेळापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन हिंदी भाषा सक्तीकरणाचा जी.आर. रद्द केल्याची घोषणा फडणवीस यांनी केली. त्यामुळे सर्वपक्षीय नेत्यांनी पाच तारखेचा मोर्चा रद्द केला. उद्धव ठाकरेंचा काळात घेण्यात आलेला निर्णयाला राज्य सरकारकडून विरोध करण्यात आल्यामुळे मराठी जनतेने देखील फडणवीस सरकारचे आभार मानले आहेत.


देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी महत्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीत हिंदी भाषा सक्तीकरणाचा जीआर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे फडणवीस यांनी आपल्या पत्रकार परिषदेत अनेक गौप्यस्फोट करुन, हिंदी भाषेला पाठिंंबा कुणाचा होता ? हिंदी भाषेची सक्ती करण्यासाठी नेमका मुद्दा कुणी मांडला? यांसारखी माहिती जनतेसमोर पत्रकार परिषदेतून उघड केली. त्यामुळे मराठी जनतेने फडवीस सरकारचे आभार मानले आहेत.


फडणवीस यांनी आपल्या पत्रकार परिषदेतून राज ठाकरे यांनाही प्रश्न केला. हिंदी भाषा सक्तीकरणाला विरोध करण्यापूर्वी उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारा, हिंदी भाषा शालेय शैक्षणिक वर्षात सामावेश करण्यासाठी मंत्रालयात निर्णय कुणी घेतला होता?  त्यामुळे तुम्ही कोणत्या तोंडाने आंदोलन करता असा सवाल फडणवीस यांनी आपल्या पत्रकार परिषदेतून उपस्थित केला. त्यामुळे फडणवीस सरकारच्या पत्रकार परिषदे नंतर मराठी जनतेने सरकारला पाठिंबा दर्शवला.



 

 

 
Comments
Add Comment

युगेंद्र पवारांचा साखरपुडा, मुंबईत पवार कुटुंब एकत्र

मुंबई : काही दिवसांपूर्वी अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांच्या पुण्यात साखरपुडा झाला. आता अजित पवार यांचे भाऊ

मुंबईत अपघात; कार उलटली, दुभाजक ओलांडून पलिकडच्या रस्त्यावर गेली आणि...

मुंबई : रविवार म्हणजे अनेकांसाठी सुटीचा, विश्रांतीचा दिवस. यामुळे मुंबईकर निवांत असतात. पण आजच्या रविवारची

Megablock: मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड दरम्यान आज मेगा ब्लॉक

मुंबई: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवारी मेगा ब्लॉक

हीरक महोत्सवी राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे मुंबईत आयोजन

प्रतिष्ठित लता मंगेशकर पुरस्कारांसह ६० आणि ६१ वे राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात येणार मुंबई :

Monsoon Disease: मुंबईकरांनो सावधान! शहरात ‘या’ ३ रोगांचा कहर

मलेरिया, डेंग्यू आणि चिकनगुनियाचे रुग्णसंख्या वाढल्याने महानगरपालिका सतर्क मुंबई:  शहरात गेली अनेक

मिठीचा गाळ, गोतास काळ; ७,००० पानांचे आरोपपत्र, मोठे मासे सापडणार!

मुंबई पोलिसांकडून मिठी नदी गाळ काढणी घोटाळा उघड ६५.५४ कोटींचा धक्कादायक प्रकार! मुंबई : ६५.५४ कोटींच्या मिठी