BMC : प्रतिष्ठित इमारतींना सौंदर्य बहाल करणार, इमारतीचा ५० टक्के भाग खुला, मनपाचे नवीन धोरण

  32

मुंबई :  महानगरपालिका शहराच्या विकासासाठी नवीन धोरण तयार करण्याच्या उद्देशाने पाऊल उचलणार असून शहरातील प्रतिष्ठित इमारतींना सौंदर्य बहाल करणार आहे. शहराच्या विकासाला आकार देणे हा त्यामागचा उद्देश आहे.  इमारतींच्या विकासाठी नागरिकांकडून सुचना आणि हरकती मागवण्यात आले आहेत. २०३४ पर्यंत शहाराच्या विकासाला नवीन आकार देण्यासाठी आत्याधुनिक सुविधांचा देखील वापर करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.


नवीन धोरणानुसार इमारतीचा पुनर्बांधणीचा विचार करुनच सौंदर्य बहाल करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे त्यात महापालिका आयुक्त आणि वस्तुकला, दृश्य कला आणि संबंधिक क्षेत्रातील सहा सदस्यांचा समावेश असणार आहे.तसेच समावेश असलेल्या व्यक्तींचे छाननी पुनरावलोकन करण्यात येणार आहे. तसेच महानगरपालिकेच्या नवीन धोरणानुसार प्रतिष्ठित इमारतीचा ५० टक्के भाग खुला राहिला पाहिजे. असे नवीन धोरणात नमूद करण्यात येणार आहे.


दरम्यान, या नवीन धोरणामध्ये निवासी इमारतींना सामान्यतः या श्रेणीतून वगळण्यात येणार आहे. यात केवळ अद्वितीय वास्तुकलेवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. या धोरणाचा उद्देश मुंबईच्या विविध स्थापत्य वारशाचे प्रतिबिंबित करणाऱ्या रचनांना प्रोत्साहन देणे हा आहे. ज्यामध्ये व्हिक्टोरियन गॉथिक, आर्ट डेको आणि इंडो-सारसेनिक शैलींचा समावेश आहे. त्यामुळे महापालिकेच्या नवीन  धोरणाला जनतेचा कसा प्रतिसाद मिळतो ते पाहणं महत्वाचं असणार आहे.






Comments
Add Comment

Tata Hospital : भारतात टाटा रुग्णालयामध्ये प्रथमच एमआयबीजी पद्धतीचा वापर, न्यूरोब्लास्टोमा रुग्णाचा जीव वाचला...

मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून न्यूरोब्लास्टोमा (Neuroblastoma) कर्करोगाच्या रुग्णांमध्ये वाढ होतं आहे. यापूर्वी अनेक

झिशान सिद्दीकी यांच्यावर पाळत ठेवणाऱ्या संशयित व्यक्तींना ताब्यात घेऊन सोडले

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे नेते झिशान सिद्दीकी यांच्यावर गेल्या चार दिवसांपासून

MHADA Lottery : आता सर्वसामान्यांना घर खरेदी करता येणार, म्हाडाच्या ६२४८ घरांच्या किमतीत कपात...

मुंबई : MHADA house prices reduced सर्वसामान्यांना हक्काचं घर खरेदी करण्यासाठी म्हाडाकडून अल्पदरात (MHADA Price)  घरांची सोडत काढण्यात

कोकण किनारपट्टीला ३.५ ते ४.५ मीटर उंच लाटांचा इशारा

मुंबई : रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात पुढील २४ तासासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर

व्यायाम केल्यानंतर ही चूक कधीही करू नका ...

मुंबई : फिटनेस जपण्यासाठी चालणे, धावणे, जिम करणे या पद्धतीने घाम गाळण्यावर हल्ली अनेकांचा भर असतो. व्यायाम केला की

Pratap Sranaik : "वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पार्किंग व्यवस्थेत बदल करणार" प्रताप सरनाईक यांनी दिले आदेश...

मुंबई : रस्त्यावरील वाहतुकीला शिस्त लावून अनावश्यक वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महानगरामध्ये  पार्किंग व्यवस्था