Corona Patient : राज्यात मागील दहा दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत मोठी घसरण...

पुणे : राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्येत घट दिसून येत आहे. राज्यात गेल्या २४ तासात नवीन रुग्णांची संख्या २५ पर्यंत पोहचली आहे. आतापर्यंत ३३ कोरोना रुग्णांचा मृत्यू झालेची नोंद आहे.  तर वर्षभरात २ हजार कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात या वर्षाभरात २ हजार ३९५ रुग्ण आढळले असून ३३ रुग्णांचा मृत्यू झालेची नोंद आहे. मे आणि जून दोन महिन्यात करोना रुग्णांच्या संख्येत झपाड्याने वाढ झाली होती. ११ ते १३ तारखेपर्यंत करोना रुग्णांची संख्या शंभरवर पोहचली होती. १४ जूनपासून करोना रुग्णांच्या संख्येत घट झाली. ती जवळपास निम्म्यावर पोहचली.


राज्यात गेल्या २४ तासात कोरोना रुग्णांची संख्या २५ पर्यंत पोहचली आहे.  त्यात मुंबईत ८, नागपूर महापालिका भागात ५, छत्रपती संभाजीनगर महापालिका भागात २, छत्रपती संभाजीनगर महापालिका भागात २, तसेच पुणे महापालिका, पुणेे जिल्हा, ठाणे महापालिका, नवी मुंबई, भिवंडी, कोल्हापूर महापालिका, याठिकाणी प्रत्येकी १ रुग्ण कोरोना बाधित आढळून आला आहे. अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली.


सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे अनेक संशयित कोरोना रुग्णांची तपासणी करण्यात आली  त्यात १ जानेवारीपासून ते २४ जानेवारीपर्यंत २ हजार करोनो बाधित रुग्णांची नोंद आढळून आली. मुंबई शहरात सर्वाधिक एकूण ९०० रुग्णांची नोंद झाली आहे. आता पर्यंत एकून दोन हजारहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात जानेवारीपासून ते आतापर्यंत ३३ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झालेची नोंंद आहे. ते. मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये मूत्रपिंडविकार, कर्करोग, ब्रेन स्ट्रोक, फुफ्फुस विकार, श्वसनविकार, मधुमेह, उच्च रक्तदाब, क्षयाचा आजार होता, असे सार्वजनिक आरोग्य विभागाने स्पष्ट केलंय.


Comments
Add Comment

Agriculture Minister Dattatray Bharne : पेरणीची घाई करू नका!

 कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचे आवाहन; खरीप पूर्वतयारीसाठी प्रत्येक ग्रामपंचायतीत सुविधा केंद्र

Wedding Invitations : बालविवाहाच्या कुप्रथेला आळा घालण्यासाठी सरकारची मोठी पावले: लग्नपत्रिकेवर जन्मतारीख छापणे होणार अनिवार्य

मुंबई : राज्यातील बालविवाहाची (Child Marriage) प्रथा पूर्णपणे बंद करण्यासाठी आणि अल्पवयीन मुलींचे लग्न लावून देणाऱ्या

Vilas Ghule Murder Case: विलास घुले खून प्रकरणात पोलिसांची धडक कारवाई, सर्व ९ आरोपी ताब्यात

बीड : बीड (Beed) जिल्ह्यातील केज (Kej) तालुक्यातील टाकळी फाटा येथील हॉटेल चालक विलास घुले यांच्या हत्या (Murder) प्रकरणात

Farmer loan waive : कर्जमाफी अन् अनुदानातील अडथळे दूर होणार; संबंधित विभागांना तातडीने बैठकांचे आदेश

मुंबई : राज्यातील शेतकरी कर्जमाफी (Farmer loan waive), प्रोत्साहन अनुदान आणि ओटीएस (वन टाईम सेटलमेंट) योजनांच्या

Raigad Fort : दरड कोसळल्याने रायगड किल्ल्याचा पायरी मार्ग २५ जूनपर्यंत बंद

रायगड : अतिवृष्टीमुळे किल्ले रायगडावरील (Raigad Fort) महादरवाजा परिसरात दरड कोसळल्याने किल्ल्यावर जाणारा पायरी मार्ग

Maharashtra wedding card new rule : लग्न ठरलंय? मग हा नवा नियम जाणून घ्या; पत्रिकेत द्यावी लागणार 'ही' महत्त्वाची माहिती

बालविवाह रोखण्यासाठी सरकारचा नवा फॉर्म्युला; लग्नपत्रिकेत होणार मोठा बदल महाराष्ट्रात बालविवाह (Child Marriage)