Numerology: वयाच्या ३५ वर्षानंतर प्रचंड संपत्ती मिळवतात या ३ तारखांना जन्मलेले लोक

मुंबई: अंकज्योतिषामध्ये प्रत्येक अंकाचे खास महत्त्व आहे. १ ते ९ अंकांचा संबंध ग्रह, राशी आणि नक्षत्रांशी जोडलेला आहे. अंक ज्योतिषामध्ये ८ या मूलाकांचे महत्त्व अधिक सांगितले आहे. या मूलांकाचा स्वामी शनि देव आहे.


जर एखाद्या व्यक्तीचा जन्म महिन्याच्या ८, १७ आणि २६ तारखेला झाला असेल तर त्या व्यक्तीचा मूलांक ८ असतो. अशा लोकांवर शनिची विशेष कृपा राहते. मूलांक ८च्या व्यक्तींच्या जीवनात सुरूवातीला खूप संघर्ष असतो. त्यांना यश मिळवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते.


मात्र जेव्हा हे लोक वयाची ३५वर्षे ओलांडतात तेव्हा शनीच्या साडेसातीचा त्यांच्यावर सकारात्मक परिणाम पाहायला मिळतो. मूलांक ८ असलेल्यांच्या करिअरमध्ये अचानक यश, बिझनेसमध्ये फायदा आणि आर्थिक स्थितीत सुधारणा पाहायला मिळते.


जेव्हा शनी देव प्रसन्न होतात तेव्हा मूलांक ८ असलेल्यांच्या जीवनात चमत्कारिक बदल येतात. या लोकांच्या जीवनात एका रात्रीत आर्थिक सुधारणा दिसतात. मूलांक ८ असलेल्या व्यक्तींसाठी शुभ दिन शनिवार आणि शुक्रवार आहे. सोबतच या लोकांसाठी संध्याकाळची वेळ शुभ मानली जाते.

Comments
Add Comment

परभणीत मशाल पेटली, नांडेमध्ये कमळ फुलले

मुंबई : महापालिका निवडणुकीत सर्वत्र सत्ताधारी पक्षांचा बोलबाला दिसत असताना येथे मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे

मुंबई महापालिका निवडणूक निकालात काय घडले?

नार्वेकरांनी तिन्ही गड राखले मुंबई : कुलाबा विधानसभेत भाजपच्यावतीने विधानसभेचे अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर

उबाठा पहिल्यांदा बसणार मुंबईत विरोधी पक्षात

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून त्यामध्ये मागील २५

राज्यातील २२ मनपात राज ठाकरेंच्या मनसेला भोपळा

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील २९ महापालिका निवडणुकांचे निकाल लागले. आतापर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार,

काँग्रेसमुळे मुंबईत ठाकरे बंधूंच्या ७ जागा पडल्या

मुंबई (प्रतिनिधी) : ज्या काँग्रेसपायी उबाठा गटाने भाजपशी नाते तोडले, त्याच काँग्रेसमुळे मुंबई पालिका निवडणुकीत

भाजपच्या विजयानंतर ‘रसमलाई’चा ट्रेंड

मुंबई : महाराष्ट्रातील २९ महापालिका निवडणुक निकालात भाजपने सर्वाधिक जागा जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली आहे.