RBI मोठी बातमी - २०२४ नंतर परकीय चलनसाठ्यात भारताचा नवा उच्चांक! 'इतके' अब्ज डॉलर्स तिजोरीत जमा

मुंबई: एक मोठी अपडेट समोर आली आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, भारताचा परकीय चलन साठ्यात (Forex) १३ जूनपर्यंत प्रचंड मोठी वाढ झाली आहे. जून १३ पर्यंतच्या आठवड्यात भारताला ६९८.९५० अब्ज डॉलर्सचा चल नसाठा मिळाला आहे. सप्टेंबर २०२४ नंतर वाढलेला हा सर्वांत मोठा चलन साठा आहे. यापूर्वी सप्टेंबर २०२४ पर्यंत परकीय चलन साठा तब्बल ७०४.८९ अब्ज डॉलर्सवर पोहोचला होता.यापूर्वी नुकत्याच झालेल्या वित्तीय पतधोरण समितीचा नि काल जाहीर करताना आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी रेपो दरात कपात केली होती.५० बेसिस पूर्णांकाने ही कपात केल्याने रेपो दर (Repo Rate) ६ टक्क्यांवरून ५.५० टक्क्यांवर आला होता.हे जाहीर करतानाच मल्होत्रा यांनी भा रताकडे ११ महिने सहज पुरेल इतका मुबलक परकीय चलनसाठा आहे‌ जो परदेशी देणी व आयातीचे पैसे सहज चुकते करू शकतो असे म्हटले होते.

आरबीआयच्या अधिकृत आकडेवारीनुसार, सध्या भारताचा सोने चलनसाठा ८६.३१६ अब्ज डॉलर्स आहे. त्यापैकी Foreign Currency Assets FCA) हा हिस्सा ५८९.४२६ अब्ज डॉलर होता. जगभरात सोन्याच्या गुंतवणूकीत मोठ्या प्रमाणा त वाढ होत आहे.अनेक राष्ट्रांच्या मध्यवर्ती बँका (Central Apex Bank) सोन्याच्या गुंतवणूकीत वाढ करत असताना भारतानेही हा पवित्रा घेतला होता. परकीय चलनसाठा आर्थिक वर्ष २०२३ मधील ५८ अब्ज डॉलरवरून वाढत आर्थिक वर्ष २०२४ पर्यंत ७८ अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे.

देशाची सर्वोच्च बँक आरबीआय व इतर देशांच्या सेंट्रल बँका आपल्या देशाचा चलनसाठा नियंत्रित करतात. भारताची दैनंदिन स्थितीत अर्थव्यवस्थेतील हालचाली, जमापुंजी, जमाखर्च पाहत त्याचा साठा नियंत्रित वेळोवेळी आरबीआय करत असते. देशाच्या अर्थव्यवस्थेतील तरलता (Liquidity),व रूपयांचे परकीय चलनाच्या देवाणघेवाणीतील मूल्य यावर बारकाईने लक्ष देत आरबीआय चलनाविषयी वेळोवेळी निर्णय घेत असते.
Comments
Add Comment

दसऱ्याला सोने लुटतात, तर दारातच लावा ‘आपटा’

मुंबईभर आपट्याची झाडे लावण्याचा महापालिकेचा संकल्प मुंबई : दसऱ्याला सोने लुटताना प्रत्येकाने आपल्या दारात

मुंबईतील रस्ते धुण्यासाठी सात ते आठ कोटी रुपये खर्च करणार

पुढील तीन महिन्यांसाठी कंत्राटदारांची नियुक्ती मुंबई : मुंबईतील वायू प्रदूषण आणि धुळीचे प्रदूषण रोखण्यासाठी

ICCने सूर्यकुमार यादवला ठरवले दोषी, ठोठावला दंड, निर्णयाला BCCI ने दिले आव्हान

दुबई: आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यांनंतर वाद सुरूच आहे. या मालिकेतील भारत आणि

पंतप्रधान महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पाठीशी; अतिवृष्टीच्या संकटावर पंतप्रधानांचे फडणवीसांना आश्वासन

पंतप्रधानांचा मुंबई दौरा आणि नवी मुंबई विमानतळाचे नामकरणही होणार पूरस्थिती, संरक्षण कॉरिडॉर आणि 'पोलाद सिटी'सह

‘वोकल फॉर लोकल’ भारताला आत्मनिर्भरतेच्या दिशेने घेऊन जाणारा उपक्रम; पालकमंत्री नितेश राणे यांचा विश्वास

स्थानिक उत्पादकांना योग्य ती बाजारपेठ उपलब्ध करून देणार कोकण उत्पादित ४० स्टॉल चे मंत्रालयात लवकरच भरविणार

पुण्याचा पालकमंत्री होण्याचं स्वप्न पाहणाऱ्याला मीच पाडलं: अजित पवारांचा टोला

तुम्हाला कळतं का ? मागचा अजित पवार आणि आताचा अजित पवार फार फरक झालाय - पुण्यात अजितदादांची जोरदार फटकेबाजी पुणे :