Vastu shastra: ही कामे तुम्हाला बनवू शकतात कंगाल, कधीच करू नका

मुंबई: वास्तुशास्त्रानुसार व्यक्तीच्या कर्मावर त्याला त्याचे फळ मिळत असते. काही कामे केल्याने नकारात्मक ऊर्जा मिळते तर काही कामे केल्याने सकारात्मकता मिळते. अशातच अशी काही कामे आहेत जी केल्याने व्यक्ती कंगाल बनू शकते.



खोटी शपथ घेऊ नका


जे लोक मजा मस्तीमध्ये कोणाचीही खोटी शपथ घेतात अशा लोकांना अनेकदा आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागते. यामुळे कधीही खोटी शपथ घेऊ नका.



आंघोळ करताना लघवी करणे


जे लोक आंघोळ करताना लघवीची सवय असते अशा व्यक्ती गरीब असू शकतात. याचा परिणाम आपल्या आर्थिक स्थितीवर होतो.



घरात थुंकू नये


कधीही घराच्या आत थुंकू नये. जे लोक घरात इकडे तिकडे थुंकतात त्यामुळे घरात नकारात्मक उर्जेचा संचार होतो. यामुळे आजारही पटकत होतात.



महिलांनी उभे राहून केस विंचरू नये


ज्या घरात महिला उभ्या उभ्या केस विंचरतात त्या घरात कधीही लक्ष्मीचा वास होत नाही. महिलांना नेहमी कोणत्या ना कोणत्या आसनावर बसून केस विंचरले पाहिजे.



तुटलेल्या चपला घरात नको


घरात कधीही तुटलेल्या चपला ठेवू नका. यामुळे तुमची आर्थिक स्थिती बिघडू शकते.


Comments
Add Comment

नैसर्गिक शेतीला चालना द्या : राज्यपाल

मुंबई : रासायनिक खताच्या अतिवापरामुळे जमिनीची उत्पादक क्षमता बाधित होत असून त्यासोबतच कॅन्सर, मधुमेह, उच्च

येणारा काळ आयुर्वेदाचा सुवर्णकाळ : मुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर : आयुर्वेद या निसर्गाशी अनुरुप उपचार पद्धतीचे महत्त्व जगभरात मान्य झाले आहे. आयुष

स्वामी रामनंद तीर्थ यांचे मराठवाडा मुक्ती संग्रामात अमूल्य योगदान : मुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यात स्वामी रामानंद तीर्थ यांनी तरुणाईमध्ये देशभक्ती जागृत

कुर्ला आणि घाटकोपर दरम्यानची वाहतूक कोंडी सुटणार ?

मुंबई : कुर्ला–घाटकोपर दरम्यान सततची वाहतूककोंडी दूर करण्यासाठी महापालिकेने एलबीएस रोडवर मोठा उड्डाणपूल

खारघर किनारा मार्ग प्रकल्पामुळे भविष्यात नवी मुंबईकरांचा प्रवास सुलभ

नवी मुंबई  : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रकल्पामुळे भविष्यात रस्ते मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक

महाराष्ट्रात येतेय देशातील पहिली पॉड टॅक्सी! सरकारकडून ग्रीन सिग्नल

मुंबई : काही दिवसांपूर्वी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतातील पहिली पॉड