SBI Report : CRR रेशोत कपात केल्यामुळे मिळणार अर्थव्यवस्थेत चालना कर्जपुरवठा 'इतक्या' टक्क्याने वाढणार - एसबीआयचा अहवाल

प्रतिनिधी: नुकताच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने रेपो दर (Repo Rate) व कॅश रिझर्व्ह रेशो (Cash Reserve Ratio CRR) मध्ये कपात केली होती. वित्तीय पतधोरण समितीचा (Monetary Policy) हा निर्णय गर्व्हनर संजय मल्हो त्रा यांनी जाहीर केला होता. त्यामुळे सीआरआर (CRR) मध्ये घट केल्याने अर्थव्यवस्थेतील कर्जपुरवठा (Credit) मध्ये १.४ ते १.५% वाढ होणार असल्याचा अहवाल स्टेट बँक ऑफ इंडियाने प्रसिद्ध केला आहे. पतपुरवठा सुधारल्याने एक प्रकारे अर्थव्यवस्थेतील तरलता (Liquidity) वाढण्यास मदत होणार असल्याचे या एसबीआय अहवालात म्हटले गेले आहे.

'सीआरआर दर कपात केल्याने कर्जदेय संसाधन पुरवण्यात वाढ होणार आहे. ज्यामुळे कर्ज वितरणात याचा फायदा होऊन अतिरिक्त १.४ ते १.५ क्रेडिट वाढेल 'असे निरिक्षण या अहवालात व्यक्त केले गेले. यापूर्वी सेंट्रल बँकेने रेपो दरात ०.५०% बीपीएस बेसिसने कपात केल्याने रेपो दरात ६ टक्क्यांवरून ७ टक्क्यांवर पोहोचले होते. तर सीआरआर दर १% कमी केल्याने ३% झाला होता.'

याशिवाय सीआरआर घटला म्हणून याचा संबंध कर्जपुरवठ्यातील दरात (Lending Rates) अथवा ठेवी (Deposits) यांच्या बदलातील नसून हा बँकेच्या नफ्यात वाढ करणारा ठरणार आहे. ज्यामुळे बँकेच्या नेट इंटरेस्ट मार्जिन (Net Inte rest Margin NIM) मध्ये ३ ते ५ पूर्णांक बेसिसने वाढ होईल असे अहवालात म्हटले गेले आहे. अहवालातील माहितीनुसार, या दर कपातीमुळे तरलता वाढून बँकाना मुबलक कर्ज पुरवठा करण्यात मदत होणार आहे त्यामुळे बँकेच्या कोस्ट फंडिग (Cost Funding) मध्ये घट होत तरलताही निर्माण होईल.

एसबीआय रिपोर्टनुसार,कर्ज वाढीला १.४ ते १.५ टक्क्यांनी चालना देण्यासाठीच नाही तर आरबीआय रोख राखीव दर (CRR) हा तरलता व्यवस्थापनासाठी केवळ उपयुक्तच नाही तर बाजारातील पुरवठ्याचे नियमन, कालावधी चक्र (Peri od Cycle) यामध्ये सुसुत्रता आणण्यास कामी येईल.बाजारातील सीआरआर हा विशेषतः टर्म मनी मार्केट (Money Market) नियंत्रित करण्यासाठी कामी येऊ शकतो. आरबीआयच्या निर्देशांनतर या दरांची सुसत्रता बाजारात एकत्रित परिणाम दाखवू शकते असे निरिक्षण अहवालात दर्शविले गेले आहे.
Comments
Add Comment

ॲमिटी विद्यापीठाला पनवेलमध्ये १५ एकर जमीन; मंत्रिमंडळाचा निर्णय

मुंबई : ॲमिटी विद्यापीठाची मूळ संस्था असलेल्या रितनंद बलवेद एज्युकेशन फाऊंडेशन या शैक्षणिक संस्थेला मौजे भाताण

Air India : अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाचा एअर इंडिया व्यवस्थापनाला दणका

मुंबई : एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड (AIASL) व्यवस्थापनाकडून कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या अन्याय, त्रास व

Fire : रतलामजवळ राजधानी एक्सप्रेसला आग

रतलाम : तिरुवनंतपुरम-हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेसला (गाडी क्रमांक १२४३१) मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यात

IPL 2026 : आयपीएल फायनलसाठी मोहसीन नकवी भारतात येणार ? क्रिकेटविश्वात खळबळ, सत्य काय ?

अहमदाबाद : आयपीएल २०२६ चा अंतिम सामना ३१ मे २०२६ रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. या

MS DHONI : आयपीएलमध्ये मोठा ट्विस्ट, धोनी या तारखेला खेळणार अखेरचा सामना, चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली

IPL 2026 : ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात चेन्नई सुपरकिंग्सने यंदाच्या हंगामाची सुरुवात सलग तीन पराभवाने केली होती.

सलमान खान यांनी आपली फिल्म निवडण्याची प्रक्रिया शेअर करत म्हटले, “मी स्क्रिप्ट वाचत नाही, तर लेखक किंवा दिग्दर्शकाकडून त्यांचा व्हिजन ऐकतो”

सलमान खान यांनी भारतीय सिनेमात अशा सुपरस्टारची ओळख निर्माण केली आहे, ज्यांच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर अनेक