दररोज करा दालचिनीचे सेवन, हे आजार राहतील दूर

  106

मुंबई: दालचिनीला इंग्रजीत सिनॅमन असे म्हणतात. अनेक लोक दालचिनीचा वापर मसाल्यांमध्ये करतात. मात्र तुम्हाला माहीत आहे का की दालचिनीमध्ये मँगनीज, व्हिटामिन के, आर्यन, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असते. याशिवाय यात व्हिटामिन ए, व्हिटामिन सी आणि अनेक बी व्हिटामिन्स असतात.


यामुळे पचनसंस्थेत सुधारणा येते. तसेच दालचिनीमुळे मेटाबॉलिज्म बूस्ट होते. ब्लड शुगर नियंत्रणात येण्यास मदत होते. तसेच हृदयाचे आरोग्यही चांगले राहते. सूज कमी होण्यास मदत होते.


दालचिनीमध्ये सूज रोखण्याचे गुण असतात यामुळे शरीराचे अनेक आजारांपासून रक्षण होण्यास मदत होते. तसेच पेशींना बळ देण्याचे कामही होते.


दालचिनीमध्ये पॉलिफेनॉलसह अनेक अँटीऑक्सिडंट असतात. अँटीऑक्सिडंट तुमच्या शरीराला मुक्त कणांपासून होणाऱ्या ऑक्सिडेटिव्हपासून बचाव करतात.


रिसर्चनुसार, दालचिनीच्या १.५ ग्रॅमचे दररोज सेवन केल्यास मेटाबॉलिक डिसीज जसे ट्रायग्लिसराईड, टोटल कोलेस्ट्रॉल, खराब कोलेस्ट्रॉल आणि ब्लड शुगरचा स्तर कमी होण्यास मदत मिळते.


दालचिनीचे सेवन केल्यास हृदयरोगाची जोखीम कमी होण्यास मदत होते. दालचिनीचे सेवन तुम्ही कसेही करू शकता. सकाळी रिकाम्या पोटी दालचिनीचे पाणी उकळून प्यायल्याने फायदा होते. यासाठी तुम्ही दालचिनीचा तुकडा अथवा त्याची पावडर पाण्यात उकळून चहाप्रमाणे पिऊ शकता.


Comments
Add Comment

Rakshabandhan: यंदाच्या रक्षाबंधनाला द्या चॉकलेटी टच, बनवा हे घरगुती केक आणि ब्राऊनी

मुंबई: रक्षाबंधन २०२५ जवळ येत असताना, मिठाई आणि गोड पदार्थांची तयारी सुरू झाली आहे. यावर्षी तुम्ही तुमच्या

Health: रिकाम्या पोटी ओव्याचे पाणी पिण्याचे आरोग्यदायी फायदे

मुंबई: ओवा हा भारतीय स्वयंपाकघरात वापरला जाणारा एक सामान्य मसाला आहे, पण त्याचे आरोग्यदायी फायदे खूप मोठे आहेत.

Health: त्वचेसाठी वरदान आहे आवळा, दररोज खाल्ल्याने मिळतील हे फायदे

मुंबई : आवळा हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर फळ मानले जाते. 'सुपरफूड' म्हणून ओळखला जाणारा आवळा केवळ शरीरातील विविध

Hair care: लांब आणि दाट केसांसाठी काय करावे? डॉक्टरांनी दिलेल्या 'या' टिप्स येतील उपयोगी!

मुंबई: आजच्या काळात केस गळणे किंवा केसांचे आरोग्य बिघडणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. प्रत्येकाला लांब, दाट आणि

रक्षाबंधन २०२५: रक्षाबंधनाच्या सणाचा गोडवा वाढवण्यासाठी जरूर ट्राय करा 'या' ३ हेल्दी मिठाई

मुंबई: रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचा सण आहे, जो गोड पदार्थांशिवाय अपूर्ण आहे. परंतु, आरोग्याच्या

हृदय निरोगी ठेवण्यासाठी आहारात हे बदल नक्की करा

मुंबई : आजकाल भारतात हृदयरोगाचे प्रमाण खूप वाढले आहे. अगदी तरुण वयातच हृदयरोगाने मृत्यू झाल्याची बरीचशी उदाहरणे