मुंबईला मिळणार आणखी एक वंदे भारत एक्स्प्रेस

  61

मुंबई  : मुंबई ते कोल्हापूर प्रवास आणखी आरामदायक होणार आहे. कोल्हापूरकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येतेय. लवकरच छत्रपती शाहू टर्मिनस ते मुंबई या दरम्यान नवीन वंदे भारत रेल्वे धावणार आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून कोल्हापूर ते मुंबई वंदे भारत ट्रेन सुरू करावी, अशी मागणी करण्यात येत होती. अखेर ही मागणी पूर्ण होणार आहे. सध्या पुणे ते कोल्हापूर अशी वंदे भारत एक्स्प्रेस धावते.


छत्रपती शाहू टर्मिनसवरून कोल्हापूर ते मुंबईपर्यंत नवी वंदे भारत रेल्वे लवकरच धावणार आहे.
क्षेत्रीय रेल्वे प्रवासी सल्लागार समितीच्या बैठकीत तशी मागणी करण्यात आली होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून येत्या पंधरा दिवसांत मुंबईपर्यंत वंदे भारत रेल्वे धावणार आहे. दरम्यान, मुंबई-कोल्हापूर वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन मुंबई-कोल्हापूर दरम्यान दादर, ठाणे, कल्याण, पुणे, सातारा आणि मिरज जंक्शन येथे थांबेल. तर मुंबईहून कोल्हापूरला जाण्यासाठी फक्त ७ तास लागणार आहेत. वंदे भारत एक्स्प्रेसमुळं शहरातील प्रवासाचा वेळ ४ ते ५ तासांनी कमी
होणार आहे.

Comments
Add Comment

मुंबईसह ठाण्यात आज अति मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई : संपूर्ण राज्यात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यानुसार काही भागात पावसाने

Local train: लोकल आणि प्लॅटफॉर्मच्या फटीत अडकल्याने प्रवाशाचा मृत्यू

मुंबई: मुंबईच्या घाटकोपर रेल्वे स्थानकात एक दुर्देवी घटना घडली आहे. येथील लोकल आणि प्लॅटफॉर्मच्या फटीत एक

दुर्गाडी किल्ल्याच्या भिंत उभारणीचे काम युद्धपातळीवर सुरू

कल्याण : ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याची संरक्षण भिंत अलीकडील मुसळधार पावसामुळे कोसळल्याने परिसरात चिंता निर्माण

कमी झालेल्या प्रवाशांमुळे बेस्ट भाडे कमी होणार!

तीन किलोमीटर पर्यंत प्रवास करणाऱ्यांना होणार फायदा मुंबई : बस भाडे कमी केल्यानंतर वाढणारा तोटा लक्षात घेता

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: विक्रोळीचा नवा पूल उद्यापासून खुला!

मुंबई: विक्रोळी येथील लालबहादूर शास्त्री (LBS) मार्गाला पूर्व द्रुतगती मार्गाशी (Eastern Express Highway) जोडणारा अत्यंत

प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी ६,७३१ सदनिकांचे बांधकाम प्रगतिपथावर

लवकर सदनिका प्रकल्पबाधितांना सुपूर्द करण्याचे निर्देश मुंबई  : प्रकल्पबाधित कुटुंबांच्या निवासासाठी मुंबई