Astrology:१५ जूनला सूर्य-गुरूची युती, या ५ राशींना अचानक होऊ शकतो धनलाभ

मुंबई: १५ जूनला सूर्य देवता मिथुन राशीत प्रवेश करत आहे. या राशीमध्ये गुरू आधीपासूनच विराजमान आहे. मिथुन राशीमध्ये सूर्य-गुरूच्या युतीमुळे गुरू आदित्य राजयोग निर्माण होईल. गुरू हा सूर्याचा मित्र ग्रह मानला जातो.


ज्योतिषशास्त्रात गुरू आदित्य योग अतिशय शुभ मानला जातो. असे म्हणतात की हा योग व्यक्तीच्या जीवनात ज्ञान, धन, यश, मान-सन्मान आणि सुख-समृद्धी घेऊन येतो.


सूर्य गुरू ग्रहाच्या युतीमुळे अनेक राशींना लाभ होणार आहे तसेच काही राशींच्या जीवनात आनंदीआनंद येणार आहे.



वृषभ


गुरू आदित्य योगमुळे वृषभ राशीच्या लोकांना शुभ समाचार मिळेल. आर्थिक कामांमध्ये प्रगती होईल. पगार वाढण्याची शक्यता आहे. नव्या कामाची सुरूवात करू शकाल.



सिंह


गुरू आदित्य योगामुळे सिंह राशीच्या लोकांचे प्रगतीचे मार्ग खुले होतील. या शुभ योगामुळे लाभ होतील. धनलाभाचे चांगले योग बनत आहेत. नशिबाची संपूर्ण साथ मिळेल.



कन्या


या शुभ योगामुळे कन्या राशीच्या लोकांचा बँक बॅलन्स वाढेल. अडकलेले पैसे प्राप्त होतील. ज्यांना नोकरी मिळत नाही आहे त्यांना चांगला जॉब मिळेल. आर्थिक स्थिती आधीपेक्षा चांगली होईल.



कुंभ


कुंभ राशीच्या लोकांच्या उत्पन्नात वाढ होईल. मान-सन्मान वाढेल. आरोग्य चांगले राहील. मित्र परिवार आणि नातेवाईकांची साथ लाभेल. वारसा संपत्तीचा लाभ होईल. धन खर्च वाढेल.



मीन


मीन राशीच्या लोकांना धार्मिक कार्यात आवड वाढेल. नोकरी-व्यापारात मोठा फायदा होईल. मुलांसाठीही हा काळ चांगला आहे. एखादी खुशखबर मिळेल. नशिबाची संपूर्ण साथ लाभेल.

Comments
Add Comment

Bigg Boss Marathi Season 6: पहिल्याच 'भाऊच्या धक्क्या"वर रितेश देशमुख घेणार तन्वी आणि रुचितासोबत इतर सदस्यांची शाळा!

"तन्वी तुम्ही आहात या घराच्या तंटा क्वीन!" - रितेश देशमुख "रुचिता जामदार महाराष्ट्राने पहिल्यांदाच स्वतःला पंजा

विप्रो कंपनीचा तिमाही निकाल कमकुवत? ७% नफ्यात घसरण तरीही 'इतका' लाभांश जाहीर

मोहित सोमण: प्रसिद्ध आयटी कंपनी विप्रो (Wipro Limited) कंपनीने आपला तिमाही निकाल जाहीर केला आहे. कंपनीला तिसऱ्या तिमाहीत

जालना महापालिकेत भाजपचाच बोलबाला

जालना : जालना महानगरपालिकेवर स्वतःची सत्ता स्थापन करण्याचे भाजपचे स्वप्न अखेर पूर्ण झाले. ६५ पैकी ४१ जागा जिंकून

राज्यातील २२ मनपात राज ठाकरेंच्या मनसेला भोपळा

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील २९ महापालिका निवडणुकांचे निकाल लागले. आतापर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार,

काँग्रेसमुळे मुंबईत ठाकरे बंधूंच्या ७ जागा पडल्या

मुंबई (प्रतिनिधी) : ज्या काँग्रेसपायी उबाठा गटाने भाजपशी नाते तोडले, त्याच काँग्रेसमुळे मुंबई पालिका निवडणुकीत

भाजपच्या विजयानंतर ‘रसमलाई’चा ट्रेंड

मुंबई : महाराष्ट्रातील २९ महापालिका निवडणुक निकालात भाजपने सर्वाधिक जागा जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली आहे.