Ahilyanagar : अहिल्यानगर हादरलं! फाशीचे रील शूट केलं अन् झालं रिअल; प्रकृती चिंताजनक

अहिल्यानगर: अहिल्यानगरमधून एक खळबळजनक बातमी समोर येत आहे. अहिल्यानगरमध्ये रील करणे जिवावर बेतल्याचे दिसून आले आहे. एका तरुणाने फाशी बनवण्याचे रील शूट करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच दरम्यान त्याला खरोखरच फास बसला आहे. त्या युवकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजत आहे. सध्याचा काळ हा डिजिटलचा आहे. सोशल मिडियावर प्रसिद्ध होण्यासाठी कोणत्याही प्रकारचे स्टंट केले जात आहेत. अशीच अहिल्यानगरमधील घटना घडल्याचं समोर आलेलं आहे.



या तरुणाची प्रकृती गंभीर असून, त्याला उपचारांसाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोशल मिडियावर प्रसिद्ध होण्यासाठी रील शूट करताना एका तरुणाच्या जिवावर बेतले आहे. फाशीचे रील शूट करत असताना त्या तरुणाला अचानक गळ्याला फास बसला आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच काही सामाजिक कार्यकर्त्यांनी त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याचा जीव वाचला असला तरी त्याची प्रकृती गंभीर आहे.

Comments
Add Comment

Shrirampur Crime : धक्कादायक! युवा उद्योजकाची निर्घृण हत्या, श्रीरामपूरात कडकडीत बंद

तरुणाच्या हत्येनंतर पालकमंत्री विखे पाटल यांची पीडित कुटुंबाला भेट श्रीरामपूर : श्रीरामपूर शहरातील नेवासा

Jamkhed Crime: लग्नसमारंभात किरकोळ गोष्टीवरून वाद; तलाठ्याकडून माईकने हल्ला, तरुण गंभीर जखमी

अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड (Jamkhed) तालुक्यात एका लग्नसमारंभात किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे गंभीर

Beed Crime : किरकोळ वादा टोकाला गेला; तरुणाची चाकूने हत्या, मित्र गंभीर जखमी

बीड : बीड (Beed) जिल्ह्यातील अंबाजोगाई (Ambajogai) तालुक्यातील घाटनांदूर येथे मध्यरात्री

Nitesh Rane : आमिर खान लव्ह जिहादचा ब्रँड ॲम्बेसेडर; हिंदू तरुणांनी त्याच्या चित्रपटांवर बहिष्कार घालावा - मंत्री नितेश राणे

शिर्डी : अभिनेता आमिर खान (Amir Khan) हा लव्ह जिहादचा ब्रँड ॲम्बेसेडर असल्याचा आरोप मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केला

Food poisoning : नंदुरबारमध्ये धक्कादायक घटना! वस्तीगृहातील ५० विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; ३ जणांची प्रकृती चिंताजनक

नंदुरबार : नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील शहादा येथील समाज कल्याण विभागाच्या वस्तीगृहात अन्नातून विषबाधा (Food poisoning)

Mumbai News: समुद्रात जाणाऱ्या सर्व नाल्यांवर ट्रॅश बूम बसवण्याची अमित साटम यांची मागणी; महापौर आणि आयुक्तांना पत्र

मुंबई : मुंबईतील (Mumbai) समुद्रकिनाऱ्यांवर पावसाळ्यात वाहून येणारा कचरा रोखण्यासाठी समुद्रात मिळणाऱ्या सर्व नाले