Ahilyanagar : अहिल्यानगर हादरलं! फाशीचे रील शूट केलं अन् झालं रिअल; प्रकृती चिंताजनक

अहिल्यानगर: अहिल्यानगरमधून एक खळबळजनक बातमी समोर येत आहे. अहिल्यानगरमध्ये रील करणे जिवावर बेतल्याचे दिसून आले आहे. एका तरुणाने फाशी बनवण्याचे रील शूट करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच दरम्यान त्याला खरोखरच फास बसला आहे. त्या युवकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजत आहे. सध्याचा काळ हा डिजिटलचा आहे. सोशल मिडियावर प्रसिद्ध होण्यासाठी कोणत्याही प्रकारचे स्टंट केले जात आहेत. अशीच अहिल्यानगरमधील घटना घडल्याचं समोर आलेलं आहे.



या तरुणाची प्रकृती गंभीर असून, त्याला उपचारांसाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोशल मिडियावर प्रसिद्ध होण्यासाठी रील शूट करताना एका तरुणाच्या जिवावर बेतले आहे. फाशीचे रील शूट करत असताना त्या तरुणाला अचानक गळ्याला फास बसला आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच काही सामाजिक कार्यकर्त्यांनी त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याचा जीव वाचला असला तरी त्याची प्रकृती गंभीर आहे.

Comments
Add Comment

Chhatrapati Sambhajinagar Suicide : 'तुला Iphone 15 Pro देतो, खाली ये बाळा'... डोंगराच्या कड्यावरून आई-वडिलांची आर्त हाक

डोंगरावर गेला, 3 तास कड्यावर उभा राहिला; उडी मारणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही अंत छत्रपती संभाजीनगर :

Maharashtra Weather Alert : श्रावणसरी गायब! महाराष्ट्रावर पावसाचे संकट; पुढील काही दिवस कोरड्या हवामानाचा अंदाज

मुंबई : ऑगस्ट महिन्याचा अर्ध्याहून अधिक कालावधी संपला असतानाही महाराष्ट्रातील अनेक भागांत अद्याप समाधानकारक

11th Admission Special Round : इयत्ता अकरावीच्या प्रवेशाची विशेष फेरी सुरु; संपूर्ण वेळापत्रक जाहीर

मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता ११ वी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत अद्याप प्रवेश निश्चित न

CM Devendra Fadnavis : शेतीच्या उत्पादकता वाढीसाठी 'डिजिटल ट्विन लर्निंग' प्रकल्प

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; कापूस,सोयाबीन,तूर, ऊस, संत्रे, हळद, कांदा व मका पिकनिहाय शेतकऱ्यांची करणार

Tragedy in Chhatrapati Sambhajinagar : मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात आई-वडिलांचाही मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील दुर्घटनेने हळहळ

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एक अत्यंत मन हेलावून टाकणारी आणि दुःखद घटना समोर आली आहे. मोबाईल

CM Devendra Fadnavis : केंद्र पुरस्कृत योजनांच्या निधी खर्चात शालेय शिक्षण विभाग अव्वल

- ९६ टक्के निधीचा विनियोग; कृषी, ग्रामीण विकास आणि महिला-बाल विकास विभागांचीही उल्लेखनीय कामगिरी मुंबई : केंद्र