Astrology: श्रीमंत होण्यासाठी हवेत हे ४ गुण, आयुष्यभर होईल प्रगती

  139

मुंबई: आचार्य चाणक्य यांनी म्हटले आहे की जर एखाद्या व्यक्तीमध्ये खास गुण असतील तर ती व्यक्ती तिच्या संपूर्ण आयुष्यात प्रत्येक कामात यश मिळवते. आचार्य चाणक्य यांच्यानुसार मेहनत करण्याची वृत्ती ही माणसाकडे असली पाहिजे. अशा व्यक्ती जीवनात यशस्वी ठरतात.


आचार्य चाणक्य म्हणतात की मेहनतीशिवाय पैसा कमवणे अस्थायी असू शकते. तसेच हे दीर्घकाळ टिकत नाही. आचार्य चाणक्य यांच्यानुसार जी व्यक्ती आपल्या जीवनात पूर्ण मेहनतीने धन कमवते. त्या व्यक्तीकडे स्थायी समृद्धी येते.


आचार्य चाणक्य यांनी नीती शास्त्रात म्हटले आहे की धन हे वाहत्या पाण्याप्रमाणे असले पाहिजे. जे योग्य दिशेला राहिल्यास समृद्धी वाढते.


आचार्य चाणक्य यांच्यानुसार कोणताही विचार न करता खर्च करू नये. पैसे अशा ठिकाणी गुंतवा जिथून तुम्हाला चांगला फायदा होईल.


प्रत्येक व्यक्तीने आगामी भविष्यासाठी नेहमी पैसा वाचवला पाहिजे. आपल्या कमाईतील एक भाग वाचवणाऱ्या व्यक्ती कठीण काळातही सुरक्षित राहतात.


आचार्य चाणक्य यांच्यानुसार वायफळ खर्च योग्य नसतात. छोटे छोटे न गरजेचे असलेले खर्च हळू हळू सर्व धन संपवू शकतात.

Comments
Add Comment

Rakshabandhan: यंदाच्या रक्षाबंधनाला द्या चॉकलेटी टच, बनवा हे घरगुती केक आणि ब्राऊनी

मुंबई: रक्षाबंधन २०२५ जवळ येत असताना, मिठाई आणि गोड पदार्थांची तयारी सुरू झाली आहे. यावर्षी तुम्ही तुमच्या

फरहान अख्तरच्या ‘१२० बहादूर’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

मुंबई : ‘१२० बहादुर’ चित्रपटाच्या पोस्टरच्या धमाकेदार अनावरणानंतर एका दिवसातच चित्रपटाच्या निर्मात्यांनी

पुण्यात भीषण अपघात: रक्षाबंधनाच्या आधीच बहीण-भावाची ताटातूट, तरुणाचा जागीच मृत्यू

पुणे : पुण्यामध्ये एका धक्कादायक अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे, तर त्याची बहीण गंभीर जखमी झाली आहे.

प्रदेश काँग्रेस सचिव दिलीप भालेराव यांचा धाराशिव जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपामध्ये प्रवेश

वसई-विरार, अमरावती, रायगडमधील विविध पक्षांतील पदाधिकारीही भाजपामध्ये धारशिव: धाराशिव जिल्ह्यातील उमरगा,लोहारा

पुण्यात कोयता गँगचा धुमाकूळ, वाहनांची तोडफोड; तिघांना अटक

पुणे: शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, आता पुण्यात पुन्हा एकदा कोयता गँगचा धुमाकूळ पाहायला

IND vs ENG: आम्ही कधीच हार मानणार नाही', हेड कोच गौतम गंभीरची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया

मुंबई: इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल कसोटीत टीम इंडियाने ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam