SBI News: आता व्हा मालामाल लखपती एसबीआयची सर्वसामान्यांसाठी ' हर घर लखपती योजना '

प्रतिनिधी: स्टेट बँक ऑफ इंडियाने ' हर घर लखपती ' नावाची योजना सामान्य गुंतवणूकदारांसाठी आणली आहे. यामध्ये कमीत कमी रकमेवर जास्तीत जास्त परतावा (Return) सर्वसामान्य जनतेला शक्य होऊ शकते. प्रत्येक महिन्याला छोटी रक्कम भरल्यास ठराविक काळानंतर चांगला परतावा मिळणार आहे. यावेळी बँकेने व्याजदरात ०.२० टक्क्याने कपात केली आहे.


गुंतवणूकदार १ लाख किंवा त्याहूनही अधिक गुंतवणूक करू शकतात. ३ ते १० वर्षांची मुदत या योजनेसाठी असणार आहे. जर पाच लाखांपर्यंत रक्कम असल्यास मात्र लवकर रक्कम काढल्यास ०.५० % दंडही बसू शकतो. त्याहून अधिक गुंतवणूक असल्यास व वेळेपूर्वी काढल्यास १% दंड बसू शकतो. मात्र सर्वसामान्य ग्राहकांना बँकेने मुद्दल (Principal) अधिकाधिक भरण्याची सुविधा उपलब्ध केली गेली आहे. मात्र जर वेळेत मुद्दल न भरल्यास मात्र दंड होऊ शकतो.


ही रक्कम आयकर मोजणीसाठी दखलपात्र असणार आहे.


काय आहे व्याजदर ?


सर्वसामान्य नागरिक -


३ वर्ष - ६.५५%, ४ वर्ष - ६.५५%, ५ वर्ष - ६.३० %, ६ वर्ष - ६.३०%, ७ वर्ष -६.३०%, ८ वर्ष - ६.३०%, ९ वर्ष -६.३०%, १० वर्ष - ६.३०%


ज्येष्ठ नागरिक - ३ वर्ष - ७.०५%, ४ वर्ष - ७.०५%, ५ वर्ष - ६.८०%, ६ वर्ष - ६.८०%, ७ वर्ष - ६.८०%, ८ वर्ष - ६.८०%, ९ वर्ष - ६.८०%, १० वर्ष - ६.८०%


जर रिकरिंग डिपॉझिट (RD) मधून मिळणारे व्याज ४०००० रूपयांपर्यंत असेल (ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत ५०,००० रूपये), तर तुम्हाला आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये त्यावर कोणताही कर भरावा लागणार नाही. जर उत्पन्न या रकमेपेक्षा जास्त असेल तर १०% टीडीएस कापला जाईल.


पात्रता - या योजनेसाठी १० वर्ष किंवा त्याहून अधिक पाल्य पात्र असेल.


खाते कसे उघडावे?


या योजनेचा फायदा घेण्यासाठी आपल्या जवळच्या एसबीआय बँकेच्या शाखेशी संपर्क करा अथवा भेट द्या. या योजनेसाठी सर्व ती आवश्यक कागदपत्रे जवळ ठेवावी. अधिक माहितीसाठी एसबीआयच्या संकेतस्थळाला देखील भेट देऊ शकता.

Comments
Add Comment

ॲमिटी विद्यापीठाला पनवेलमध्ये १५ एकर जमीन; मंत्रिमंडळाचा निर्णय

मुंबई : ॲमिटी विद्यापीठाची मूळ संस्था असलेल्या रितनंद बलवेद एज्युकेशन फाऊंडेशन या शैक्षणिक संस्थेला मौजे भाताण

Air India : अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाचा एअर इंडिया व्यवस्थापनाला दणका

मुंबई : एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड (AIASL) व्यवस्थापनाकडून कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या अन्याय, त्रास व

Fire : रतलामजवळ राजधानी एक्सप्रेसला आग

रतलाम : तिरुवनंतपुरम-हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेसला (गाडी क्रमांक १२४३१) मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यात

IPL 2026 : आयपीएल फायनलसाठी मोहसीन नकवी भारतात येणार ? क्रिकेटविश्वात खळबळ, सत्य काय ?

अहमदाबाद : आयपीएल २०२६ चा अंतिम सामना ३१ मे २०२६ रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. या

MS DHONI : आयपीएलमध्ये मोठा ट्विस्ट, धोनी या तारखेला खेळणार अखेरचा सामना, चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली

IPL 2026 : ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात चेन्नई सुपरकिंग्सने यंदाच्या हंगामाची सुरुवात सलग तीन पराभवाने केली होती.

सलमान खान यांनी आपली फिल्म निवडण्याची प्रक्रिया शेअर करत म्हटले, “मी स्क्रिप्ट वाचत नाही, तर लेखक किंवा दिग्दर्शकाकडून त्यांचा व्हिजन ऐकतो”

सलमान खान यांनी भारतीय सिनेमात अशा सुपरस्टारची ओळख निर्माण केली आहे, ज्यांच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर अनेक